AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हे पाच आजार असलेल्या लोकांसाठी नारळाचं पाणी म्हणजे विषच; चुकूनही पिऊ नका

शरीराला हायड्रेटेड ठेवण्यासाठी अनेक जण नारळाच्या पाण्याचं सेवन करतात. नारळ पाणी पिण्याचे अनेक फायदे आहेत, हे सर्वांनाच माहिती आहे. मात्र काही लोकांना त्यामुळे नुकसान देखील होऊ शकते.

| Updated on: Mar 09, 2025 | 7:20 PM
Share
 शरीराला हायड्रेटेड ठेवण्यासाठी अनेक जण नारळाच्या पाण्याचं सेवन करतात. नारळ पाणी पिण्याचे अनेक फायदे आहेत, हे सर्वांनाच माहिती आहे.

शरीराला हायड्रेटेड ठेवण्यासाठी अनेक जण नारळाच्या पाण्याचं सेवन करतात. नारळ पाणी पिण्याचे अनेक फायदे आहेत, हे सर्वांनाच माहिती आहे.

1 / 7
 मात्र असे देखील काही लोक आहेत, ज्यांना नारळाचं पाणी पिणं माहागात पडू शकतं, आज आपण त्यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत.

मात्र असे देखील काही लोक आहेत, ज्यांना नारळाचं पाणी पिणं माहागात पडू शकतं, आज आपण त्यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत.

2 / 7
नारळाचं पाणी पिणं काही लोकांसाठी अॅलर्जीचं कारण ठरू शकतं, काही लोकांना नारळाच्या पाण्यामुळे अॅलर्जी होऊ शकते. ज्यामुळे शरीरावर खाज सुटणे, पुरळ येणे यासारखा त्रास होऊ शकतो.

नारळाचं पाणी पिणं काही लोकांसाठी अॅलर्जीचं कारण ठरू शकतं, काही लोकांना नारळाच्या पाण्यामुळे अॅलर्जी होऊ शकते. ज्यामुळे शरीरावर खाज सुटणे, पुरळ येणे यासारखा त्रास होऊ शकतो.

3 / 7
नारळामध्ये मोठ्या प्रमाणात पोटॅशियमचा साठा असतो, त्यामुळे ज्यांना हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे, अशा लोकांसाठी नारळाच्या पाण्याचं सेवन त्रासदायक ठरू शकतं. त्यांचा बीपी वाढू शकतो.

नारळामध्ये मोठ्या प्रमाणात पोटॅशियमचा साठा असतो, त्यामुळे ज्यांना हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे, अशा लोकांसाठी नारळाच्या पाण्याचं सेवन त्रासदायक ठरू शकतं. त्यांचा बीपी वाढू शकतो.

4 / 7
नारळ पाणी हे मुळातच  थंड असतं त्यामुळे ज्यांना सारखा सर्दीचा त्रास होतो, त्यांनी नारळ पाणी पेऊ नये असा सल्ला दिला जातो.

नारळ पाणी हे मुळातच थंड असतं त्यामुळे ज्यांना सारखा सर्दीचा त्रास होतो, त्यांनी नारळ पाणी पेऊ नये असा सल्ला दिला जातो.

5 / 7
किडनीचा त्रास असलेल्या लोकांनी नारळाचं पाणी पेऊ नये, कारण नारळामध्ये मोठ्याप्रमाणात पोटॅशियम असतं, त्यामुळे त्याला किडनी फिल्टर करू शकत नाही.

किडनीचा त्रास असलेल्या लोकांनी नारळाचं पाणी पेऊ नये, कारण नारळामध्ये मोठ्याप्रमाणात पोटॅशियम असतं, त्यामुळे त्याला किडनी फिल्टर करू शकत नाही.

6 / 7
ज्यांना साखरेचा त्रास आहे, अशा लोकांनी देखील नारळाचं पाणी पेऊ नये, कारण नारळाच्या पाण्यात ग्लाइसेमिक इंडेक्स हा खूप हाय असतो. त्यामुळे ज्यांना मधुमेहाचा त्रास आहे, अशा लोकांच्या समस्या वाढू शकतात. ( टीप ही माहिती उपलब्ध माहितीच्या आधारे देण्यात आली आहे, या माहितीची टीव्ही 9 मराठी कोणतीही पुष्टी करत नाही, कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा)

ज्यांना साखरेचा त्रास आहे, अशा लोकांनी देखील नारळाचं पाणी पेऊ नये, कारण नारळाच्या पाण्यात ग्लाइसेमिक इंडेक्स हा खूप हाय असतो. त्यामुळे ज्यांना मधुमेहाचा त्रास आहे, अशा लोकांच्या समस्या वाढू शकतात. ( टीप ही माहिती उपलब्ध माहितीच्या आधारे देण्यात आली आहे, या माहितीची टीव्ही 9 मराठी कोणतीही पुष्टी करत नाही, कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा)

7 / 7
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...