AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हे पाच आजार असलेल्या लोकांसाठी नारळाचं पाणी म्हणजे विषच; चुकूनही पिऊ नका

शरीराला हायड्रेटेड ठेवण्यासाठी अनेक जण नारळाच्या पाण्याचं सेवन करतात. नारळ पाणी पिण्याचे अनेक फायदे आहेत, हे सर्वांनाच माहिती आहे. मात्र काही लोकांना त्यामुळे नुकसान देखील होऊ शकते.

| Updated on: Mar 09, 2025 | 7:20 PM
Share
 शरीराला हायड्रेटेड ठेवण्यासाठी अनेक जण नारळाच्या पाण्याचं सेवन करतात. नारळ पाणी पिण्याचे अनेक फायदे आहेत, हे सर्वांनाच माहिती आहे.

शरीराला हायड्रेटेड ठेवण्यासाठी अनेक जण नारळाच्या पाण्याचं सेवन करतात. नारळ पाणी पिण्याचे अनेक फायदे आहेत, हे सर्वांनाच माहिती आहे.

1 / 7
 मात्र असे देखील काही लोक आहेत, ज्यांना नारळाचं पाणी पिणं माहागात पडू शकतं, आज आपण त्यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत.

मात्र असे देखील काही लोक आहेत, ज्यांना नारळाचं पाणी पिणं माहागात पडू शकतं, आज आपण त्यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत.

2 / 7
नारळाचं पाणी पिणं काही लोकांसाठी अॅलर्जीचं कारण ठरू शकतं, काही लोकांना नारळाच्या पाण्यामुळे अॅलर्जी होऊ शकते. ज्यामुळे शरीरावर खाज सुटणे, पुरळ येणे यासारखा त्रास होऊ शकतो.

नारळाचं पाणी पिणं काही लोकांसाठी अॅलर्जीचं कारण ठरू शकतं, काही लोकांना नारळाच्या पाण्यामुळे अॅलर्जी होऊ शकते. ज्यामुळे शरीरावर खाज सुटणे, पुरळ येणे यासारखा त्रास होऊ शकतो.

3 / 7
नारळामध्ये मोठ्या प्रमाणात पोटॅशियमचा साठा असतो, त्यामुळे ज्यांना हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे, अशा लोकांसाठी नारळाच्या पाण्याचं सेवन त्रासदायक ठरू शकतं. त्यांचा बीपी वाढू शकतो.

नारळामध्ये मोठ्या प्रमाणात पोटॅशियमचा साठा असतो, त्यामुळे ज्यांना हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे, अशा लोकांसाठी नारळाच्या पाण्याचं सेवन त्रासदायक ठरू शकतं. त्यांचा बीपी वाढू शकतो.

4 / 7
नारळ पाणी हे मुळातच  थंड असतं त्यामुळे ज्यांना सारखा सर्दीचा त्रास होतो, त्यांनी नारळ पाणी पेऊ नये असा सल्ला दिला जातो.

नारळ पाणी हे मुळातच थंड असतं त्यामुळे ज्यांना सारखा सर्दीचा त्रास होतो, त्यांनी नारळ पाणी पेऊ नये असा सल्ला दिला जातो.

5 / 7
किडनीचा त्रास असलेल्या लोकांनी नारळाचं पाणी पेऊ नये, कारण नारळामध्ये मोठ्याप्रमाणात पोटॅशियम असतं, त्यामुळे त्याला किडनी फिल्टर करू शकत नाही.

किडनीचा त्रास असलेल्या लोकांनी नारळाचं पाणी पेऊ नये, कारण नारळामध्ये मोठ्याप्रमाणात पोटॅशियम असतं, त्यामुळे त्याला किडनी फिल्टर करू शकत नाही.

6 / 7
ज्यांना साखरेचा त्रास आहे, अशा लोकांनी देखील नारळाचं पाणी पेऊ नये, कारण नारळाच्या पाण्यात ग्लाइसेमिक इंडेक्स हा खूप हाय असतो. त्यामुळे ज्यांना मधुमेहाचा त्रास आहे, अशा लोकांच्या समस्या वाढू शकतात. ( टीप ही माहिती उपलब्ध माहितीच्या आधारे देण्यात आली आहे, या माहितीची टीव्ही 9 मराठी कोणतीही पुष्टी करत नाही, कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा)

ज्यांना साखरेचा त्रास आहे, अशा लोकांनी देखील नारळाचं पाणी पेऊ नये, कारण नारळाच्या पाण्यात ग्लाइसेमिक इंडेक्स हा खूप हाय असतो. त्यामुळे ज्यांना मधुमेहाचा त्रास आहे, अशा लोकांच्या समस्या वाढू शकतात. ( टीप ही माहिती उपलब्ध माहितीच्या आधारे देण्यात आली आहे, या माहितीची टीव्ही 9 मराठी कोणतीही पुष्टी करत नाही, कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा)

7 / 7
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.