AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हे पाच आजार असलेल्या लोकांसाठी नारळाचं पाणी म्हणजे विषच; चुकूनही पिऊ नका

शरीराला हायड्रेटेड ठेवण्यासाठी अनेक जण नारळाच्या पाण्याचं सेवन करतात. नारळ पाणी पिण्याचे अनेक फायदे आहेत, हे सर्वांनाच माहिती आहे. मात्र काही लोकांना त्यामुळे नुकसान देखील होऊ शकते.

| Updated on: Mar 09, 2025 | 7:20 PM
Share
 शरीराला हायड्रेटेड ठेवण्यासाठी अनेक जण नारळाच्या पाण्याचं सेवन करतात. नारळ पाणी पिण्याचे अनेक फायदे आहेत, हे सर्वांनाच माहिती आहे.

शरीराला हायड्रेटेड ठेवण्यासाठी अनेक जण नारळाच्या पाण्याचं सेवन करतात. नारळ पाणी पिण्याचे अनेक फायदे आहेत, हे सर्वांनाच माहिती आहे.

1 / 7
 मात्र असे देखील काही लोक आहेत, ज्यांना नारळाचं पाणी पिणं माहागात पडू शकतं, आज आपण त्यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत.

मात्र असे देखील काही लोक आहेत, ज्यांना नारळाचं पाणी पिणं माहागात पडू शकतं, आज आपण त्यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत.

2 / 7
नारळाचं पाणी पिणं काही लोकांसाठी अॅलर्जीचं कारण ठरू शकतं, काही लोकांना नारळाच्या पाण्यामुळे अॅलर्जी होऊ शकते. ज्यामुळे शरीरावर खाज सुटणे, पुरळ येणे यासारखा त्रास होऊ शकतो.

नारळाचं पाणी पिणं काही लोकांसाठी अॅलर्जीचं कारण ठरू शकतं, काही लोकांना नारळाच्या पाण्यामुळे अॅलर्जी होऊ शकते. ज्यामुळे शरीरावर खाज सुटणे, पुरळ येणे यासारखा त्रास होऊ शकतो.

3 / 7
नारळामध्ये मोठ्या प्रमाणात पोटॅशियमचा साठा असतो, त्यामुळे ज्यांना हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे, अशा लोकांसाठी नारळाच्या पाण्याचं सेवन त्रासदायक ठरू शकतं. त्यांचा बीपी वाढू शकतो.

नारळामध्ये मोठ्या प्रमाणात पोटॅशियमचा साठा असतो, त्यामुळे ज्यांना हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे, अशा लोकांसाठी नारळाच्या पाण्याचं सेवन त्रासदायक ठरू शकतं. त्यांचा बीपी वाढू शकतो.

4 / 7
नारळ पाणी हे मुळातच  थंड असतं त्यामुळे ज्यांना सारखा सर्दीचा त्रास होतो, त्यांनी नारळ पाणी पेऊ नये असा सल्ला दिला जातो.

नारळ पाणी हे मुळातच थंड असतं त्यामुळे ज्यांना सारखा सर्दीचा त्रास होतो, त्यांनी नारळ पाणी पेऊ नये असा सल्ला दिला जातो.

5 / 7
किडनीचा त्रास असलेल्या लोकांनी नारळाचं पाणी पेऊ नये, कारण नारळामध्ये मोठ्याप्रमाणात पोटॅशियम असतं, त्यामुळे त्याला किडनी फिल्टर करू शकत नाही.

किडनीचा त्रास असलेल्या लोकांनी नारळाचं पाणी पेऊ नये, कारण नारळामध्ये मोठ्याप्रमाणात पोटॅशियम असतं, त्यामुळे त्याला किडनी फिल्टर करू शकत नाही.

6 / 7
ज्यांना साखरेचा त्रास आहे, अशा लोकांनी देखील नारळाचं पाणी पेऊ नये, कारण नारळाच्या पाण्यात ग्लाइसेमिक इंडेक्स हा खूप हाय असतो. त्यामुळे ज्यांना मधुमेहाचा त्रास आहे, अशा लोकांच्या समस्या वाढू शकतात. ( टीप ही माहिती उपलब्ध माहितीच्या आधारे देण्यात आली आहे, या माहितीची टीव्ही 9 मराठी कोणतीही पुष्टी करत नाही, कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा)

ज्यांना साखरेचा त्रास आहे, अशा लोकांनी देखील नारळाचं पाणी पेऊ नये, कारण नारळाच्या पाण्यात ग्लाइसेमिक इंडेक्स हा खूप हाय असतो. त्यामुळे ज्यांना मधुमेहाचा त्रास आहे, अशा लोकांच्या समस्या वाढू शकतात. ( टीप ही माहिती उपलब्ध माहितीच्या आधारे देण्यात आली आहे, या माहितीची टीव्ही 9 मराठी कोणतीही पुष्टी करत नाही, कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा)

7 / 7
स्लॅब कोसळून 1 ठार, 2 जखमी; CM फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश
स्लॅब कोसळून 1 ठार, 2 जखमी; CM फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश.
हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी, CM फडणवीस संतापले...
हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी, CM फडणवीस संतापले....
जमीन मोजणीदरम्यान वाद; राऊतांनी ट्विट केला नार्वेकरांचा व्हिडिओ
जमीन मोजणीदरम्यान वाद; राऊतांनी ट्विट केला नार्वेकरांचा व्हिडिओ.
सोयाबीन-कापूस आयात होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची ठाम भूमिका
सोयाबीन-कापूस आयात होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची ठाम भूमिका.
दादांची इच्छा पूर्ण करायची होती, पण...
दादांची इच्छा पूर्ण करायची होती, पण....
दादांचे 70% आमदार विलिनीकरणाच्या बाजूनं?
दादांचे 70% आमदार विलिनीकरणाच्या बाजूनं?.
भुजबळांचा संताप आणि संकेत... विलिनीकरणाच्या मुद्द्यावर मोठी अपडेट काय?
भुजबळांचा संताप आणि संकेत... विलिनीकरणाच्या मुद्द्यावर मोठी अपडेट काय?.
दादर मार्केट गुलाबांच्या रंगात रंगले; व्हॅलेंटाईन डेसाठी...
दादर मार्केट गुलाबांच्या रंगात रंगले; व्हॅलेंटाईन डेसाठी....
बंद दाराआड, भिंतीआड जे बोललं जातं, त्यावर का बोलू? संजय राऊतांचा सवाल
बंद दाराआड, भिंतीआड जे बोललं जातं, त्यावर का बोलू? संजय राऊतांचा सवाल.
VSR कंपनीचे बेनामी मालक कोण? संजय राऊत यांच्या सवालाने खळबळ
VSR कंपनीचे बेनामी मालक कोण? संजय राऊत यांच्या सवालाने खळबळ.