AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हिवाळ्यात दररोजच्या आहारात करा या खास खिचडीचा समावेश 

आरोग्याची काळजी घेताना सर्वात महत्वाचे आहे की, तुम्ही काय खाता. दररोज आहारात निरोगी गोष्टींचा समावेश करा. हिवाळ्यात बाजरी खाणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.

| Updated on: Dec 27, 2025 | 7:42 PM
Share
हिवाळ्यात खाण्यापिण्याकडे लक्ष देणे अधिक महत्वाचे ठरते. तुम्ही थोडे जरी दुर्लक्ष केले तर आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. हिवाळ्यात गरम गोष्टी खाण्यावर भर द्या.

हिवाळ्यात खाण्यापिण्याकडे लक्ष देणे अधिक महत्वाचे ठरते. तुम्ही थोडे जरी दुर्लक्ष केले तर आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. हिवाळ्यात गरम गोष्टी खाण्यावर भर द्या.

1 / 5
थंडीपासून बचाव करण्यासाठी लोक आपल्या आहारात बदल करतात आणि ते आवश्यक देखील आहे. हिवाळ्यात सर्वात महत्वाची खाण्यासाठी बाजरीची खिचडी ठरते. 

थंडीपासून बचाव करण्यासाठी लोक आपल्या आहारात बदल करतात आणि ते आवश्यक देखील आहे. हिवाळ्यात सर्वात महत्वाची खाण्यासाठी बाजरीची खिचडी ठरते. 

2 / 5
बाजरीपासून बनवलेली खिचडी तिच्या पौष्टिक मूल्य, चव आणि पचनासाठीच्या फायद्यांमुळे सर्व वयोगटांतील लोकांसाठी आरोग्यदायी मानली जाते.

बाजरीपासून बनवलेली खिचडी तिच्या पौष्टिक मूल्य, चव आणि पचनासाठीच्या फायद्यांमुळे सर्व वयोगटांतील लोकांसाठी आरोग्यदायी मानली जाते.

3 / 5
शिवाय जे लोक वाढलेले वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत, त्यांच्यासाठी ही खिचडी फायदेशीर ठरते. दररोजच्या आहारात आपण समावेश करू शकता. 

शिवाय जे लोक वाढलेले वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत, त्यांच्यासाठी ही खिचडी फायदेशीर ठरते. दररोजच्या आहारात आपण समावेश करू शकता. 

4 / 5
हिवाळ्यात दररोजच्या आहारात करा या खास खिचडीचा समावेश 

5 / 5
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.