AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ashes: ऑस्ट्रेलियाला पराभवानंतर धक्का, मालिका जिंकली पण 4 दिवसात 90 कोटींचं नुकसान

एशेज कसोटी मालिकेतील चार सामने पार पडले असून 3-1 अशी स्थिती आहे. ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या सामन्यानंतरच मालिका जिंकली आहे. पण चौथ्या सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं. असं असताना ऑस्ट्रेलियाला 4 दिवसांठी 90 कोटींचा फटका बसला आहे. कसं काय ते जाणून घ्या...

| Updated on: Dec 27, 2025 | 7:37 PM
Share
एशेज कसोटी मालिका ऑस्ट्रेलियाने आपल्या खिशात घातली आहे. पण इंग्लंडला व्हाईटवॉश देण्याचं स्वप्न मात्र भंगलं आहे. इंग्लंडने चौथ्या कसोटी सामन्यात 4 विकेट राखून ऑस्ट्रेलियाला पराभवाची धूळ चारली आहे. इंग्लंडने 14 वर्षानंतर ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीत पराभूत केलं. पण हा सामना दोन दिवसातच संपला.(फोटो- आयसीसी ट्वीटर)

एशेज कसोटी मालिका ऑस्ट्रेलियाने आपल्या खिशात घातली आहे. पण इंग्लंडला व्हाईटवॉश देण्याचं स्वप्न मात्र भंगलं आहे. इंग्लंडने चौथ्या कसोटी सामन्यात 4 विकेट राखून ऑस्ट्रेलियाला पराभवाची धूळ चारली आहे. इंग्लंडने 14 वर्षानंतर ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीत पराभूत केलं. पण हा सामना दोन दिवसातच संपला.(फोटो- आयसीसी ट्वीटर)

1 / 5
बॉक्सिंग डे अर्थात 26 डिसेंबर रोजी शुक्रवारी मेलबर्न क्रिकेट ग्राउंडमध्ये हा कसोटी सामना सुरु झाला. पण दोन दिवसात म्हणजे 27 डिसेंबरला या कसोटी सामन्याचा निकाल लागला. इंग्लंडने दुसऱ्या दिवशीच दुसऱ्या डावात विजयासाठी दिलेल्या 175 धावा 6 विकेट गमवून गाठल्या आणि विजय मिळवला. (फोटो- इंग्लंड क्रिकेट ट्वीटर)

बॉक्सिंग डे अर्थात 26 डिसेंबर रोजी शुक्रवारी मेलबर्न क्रिकेट ग्राउंडमध्ये हा कसोटी सामना सुरु झाला. पण दोन दिवसात म्हणजे 27 डिसेंबरला या कसोटी सामन्याचा निकाल लागला. इंग्लंडने दुसऱ्या दिवशीच दुसऱ्या डावात विजयासाठी दिलेल्या 175 धावा 6 विकेट गमवून गाठल्या आणि विजय मिळवला. (फोटो- इंग्लंड क्रिकेट ट्वीटर)

2 / 5
पराभवानंतर चौथ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाचं 60 कोटींचं नुकसान झालं आहे. हा सामना पाच दिवस चालला असता तर अजून 60 कोटी रुपये खात्यात पडले असते. बॉक्सिंग डे कसोटी पाहण्यासाठी मोठ्या संख्येने प्रेक्षक येत असतो. यावेळी 94 हजार लोकांनी हजेरी लावली होती. दोन दिवसात 1.86 लाख लोकांनी हा सामना पाहिला. (फोटो- आयसीसी ट्वीटर)

पराभवानंतर चौथ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाचं 60 कोटींचं नुकसान झालं आहे. हा सामना पाच दिवस चालला असता तर अजून 60 कोटी रुपये खात्यात पडले असते. बॉक्सिंग डे कसोटी पाहण्यासाठी मोठ्या संख्येने प्रेक्षक येत असतो. यावेळी 94 हजार लोकांनी हजेरी लावली होती. दोन दिवसात 1.86 लाख लोकांनी हा सामना पाहिला. (फोटो- आयसीसी ट्वीटर)

3 / 5
तिसऱ्या आणि चौथ्या दिवशीही अशीच गर्दी झाली असती. पण हा सामना दुसऱ्या दिवशीच संपल्याने उर्वरित दिवसांची तिकीटं रद्द करावी लागली. याचा फटका फक्त तिकीट विक्रीवरच नाही तर ब्रॉडकास्टिंग, जाहिराती आणि इतर आर्थिक स्रोतांवरही पडला. त्यामुळे आर्थिक संकटात असलेल्या ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाला मोठा फटका बसला. (फोटो- इंग्लंड क्रिकेट ट्वीटर)

तिसऱ्या आणि चौथ्या दिवशीही अशीच गर्दी झाली असती. पण हा सामना दुसऱ्या दिवशीच संपल्याने उर्वरित दिवसांची तिकीटं रद्द करावी लागली. याचा फटका फक्त तिकीट विक्रीवरच नाही तर ब्रॉडकास्टिंग, जाहिराती आणि इतर आर्थिक स्रोतांवरही पडला. त्यामुळे आर्थिक संकटात असलेल्या ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाला मोठा फटका बसला. (फोटो- इंग्लंड क्रिकेट ट्वीटर)

4 / 5
एशेज मालिकेचा पहिला सामनाही अवघ्या दोन दिवसांत संपला होता. ऑस्ट्रेलियाने हा सामना जिंकला, परंतु दोन दिवसांत खेळ संपल्याने बोर्डाच्या महसुलावर मोठा परिणाम झाला. अंदाजे 5 दशलक्ष ऑस्ट्रेलियन डॉलर्स किंवा अंदाजे 30 कोटीचे नुकसान झाले. (फोटो- इंग्लंड क्रिकेट ट्वीटर)

एशेज मालिकेचा पहिला सामनाही अवघ्या दोन दिवसांत संपला होता. ऑस्ट्रेलियाने हा सामना जिंकला, परंतु दोन दिवसांत खेळ संपल्याने बोर्डाच्या महसुलावर मोठा परिणाम झाला. अंदाजे 5 दशलक्ष ऑस्ट्रेलियन डॉलर्स किंवा अंदाजे 30 कोटीचे नुकसान झाले. (फोटो- इंग्लंड क्रिकेट ट्वीटर)

5 / 5
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.