Azadi ka Amrit Mahotsav: एकता जपत ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ हा विचार पुढे नेला पाहिजे – पंतप्रधान नरेंद्र मोदी

आपल्या तरुणांना राष्ट्र उभारणीशी जोडण्याची ही सुवर्णसंधी आहे. तरुणांसाठी हा एक संस्कार उत्सव आहे, जो त्यांच्यामध्ये देशासाठी योगदान बलिदान देण्याची भावना निर्माण करेल.

| Updated on: Aug 07, 2022 | 1:09 PM
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच  भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त 'आझादी का अमृत महोत्सव' साजरा करण्यासाठी स्थापन केलेल्या राष्ट्रीय समितीचे अध्यक्षपद भूषवले. यांच्याशी  संबंधित ही तिसरी बैठक पार पडली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त 'आझादी का अमृत महोत्सव' साजरा करण्यासाठी स्थापन केलेल्या राष्ट्रीय समितीचे अध्यक्षपद भूषवले. यांच्याशी संबंधित ही तिसरी बैठक पार पडली

1 / 5
यावेळी बोलताना  पीएम मोदी म्हणाले की, तिरंगा एकतेचे प्रतीक आहे, जे देशाला सकारात्मकता आणि समृद्धी आणते . आपण आपली एकता जपली पाहिजे आणि ती वाढवली पाहिजे. 'एक भारत श्रेष्ठ भारत' हा विचार पुढे नेले पाहिजे.

यावेळी बोलताना पीएम मोदी म्हणाले की, तिरंगा एकतेचे प्रतीक आहे, जे देशाला सकारात्मकता आणि समृद्धी आणते . आपण आपली एकता जपली पाहिजे आणि ती वाढवली पाहिजे. 'एक भारत श्रेष्ठ भारत' हा विचार पुढे नेले पाहिजे.

2 / 5
आपल्या तरुणांना राष्ट्र उभारणीशी जोडण्याची ही सुवर्णसंधी आहे.  तरुणांसाठी हा एक संस्कार उत्सव आहे, जो  त्यांच्यामध्ये देशासाठी योगदान बलिदान  देण्याची भावना निर्माण करेल.

आपल्या तरुणांना राष्ट्र उभारणीशी जोडण्याची ही सुवर्णसंधी आहे. तरुणांसाठी हा एक संस्कार उत्सव आहे, जो त्यांच्यामध्ये देशासाठी योगदान बलिदान देण्याची भावना निर्माण करेल.

3 / 5
सध्याची पिढी ही उद्याचे  नेतृत्व करणार आहे आणि म्हणून आपण त्यांना आतापासूनच कर्तव्य आणि जबाबदारीची जाणीव करून दिली पाहिजे, जेणेकरून त्यांना 'इंडिया@100' ची दृष्टी आणि दूरदृष्टी कळू शकेल.

सध्याची पिढी ही उद्याचे नेतृत्व करणार आहे आणि म्हणून आपण त्यांना आतापासूनच कर्तव्य आणि जबाबदारीची जाणीव करून दिली पाहिजे, जेणेकरून त्यांना 'इंडिया@100' ची दृष्टी आणि दूरदृष्टी कळू शकेल.

4 / 5
स्थानिक आदिवासी संग्रहालय निर्माण करून त्यांना श्रद्धांजली वाहिली पाहिजे. सीमा गाव कार्यक्रम तरुणांनी राबवावेत, जेणेकरून तेथील लोकांचे जीवन त्यांना कळू शकेल, अशी सूचना त्यांनी केली. तसेच जल व पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येक जिल्ह्यात 75 तलाव व इतर असे कार्यक्रम करावेत.अश्या मुद्द्यांवर यावेळी   चर्चा करण्यात आली

स्थानिक आदिवासी संग्रहालय निर्माण करून त्यांना श्रद्धांजली वाहिली पाहिजे. सीमा गाव कार्यक्रम तरुणांनी राबवावेत, जेणेकरून तेथील लोकांचे जीवन त्यांना कळू शकेल, अशी सूचना त्यांनी केली. तसेच जल व पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येक जिल्ह्यात 75 तलाव व इतर असे कार्यक्रम करावेत.अश्या मुद्द्यांवर यावेळी चर्चा करण्यात आली

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.