AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Azadi ka Amrit Mahotsav: एकता जपत ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ हा विचार पुढे नेला पाहिजे – पंतप्रधान नरेंद्र मोदी

आपल्या तरुणांना राष्ट्र उभारणीशी जोडण्याची ही सुवर्णसंधी आहे. तरुणांसाठी हा एक संस्कार उत्सव आहे, जो त्यांच्यामध्ये देशासाठी योगदान बलिदान देण्याची भावना निर्माण करेल.

| Updated on: Aug 07, 2022 | 1:09 PM
Share
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच  भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त 'आझादी का अमृत महोत्सव' साजरा करण्यासाठी स्थापन केलेल्या राष्ट्रीय समितीचे अध्यक्षपद भूषवले. यांच्याशी  संबंधित ही तिसरी बैठक पार पडली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त 'आझादी का अमृत महोत्सव' साजरा करण्यासाठी स्थापन केलेल्या राष्ट्रीय समितीचे अध्यक्षपद भूषवले. यांच्याशी संबंधित ही तिसरी बैठक पार पडली

1 / 5
यावेळी बोलताना  पीएम मोदी म्हणाले की, तिरंगा एकतेचे प्रतीक आहे, जे देशाला सकारात्मकता आणि समृद्धी आणते . आपण आपली एकता जपली पाहिजे आणि ती वाढवली पाहिजे. 'एक भारत श्रेष्ठ भारत' हा विचार पुढे नेले पाहिजे.

यावेळी बोलताना पीएम मोदी म्हणाले की, तिरंगा एकतेचे प्रतीक आहे, जे देशाला सकारात्मकता आणि समृद्धी आणते . आपण आपली एकता जपली पाहिजे आणि ती वाढवली पाहिजे. 'एक भारत श्रेष्ठ भारत' हा विचार पुढे नेले पाहिजे.

2 / 5
आपल्या तरुणांना राष्ट्र उभारणीशी जोडण्याची ही सुवर्णसंधी आहे.  तरुणांसाठी हा एक संस्कार उत्सव आहे, जो  त्यांच्यामध्ये देशासाठी योगदान बलिदान  देण्याची भावना निर्माण करेल.

आपल्या तरुणांना राष्ट्र उभारणीशी जोडण्याची ही सुवर्णसंधी आहे. तरुणांसाठी हा एक संस्कार उत्सव आहे, जो त्यांच्यामध्ये देशासाठी योगदान बलिदान देण्याची भावना निर्माण करेल.

3 / 5
सध्याची पिढी ही उद्याचे  नेतृत्व करणार आहे आणि म्हणून आपण त्यांना आतापासूनच कर्तव्य आणि जबाबदारीची जाणीव करून दिली पाहिजे, जेणेकरून त्यांना 'इंडिया@100' ची दृष्टी आणि दूरदृष्टी कळू शकेल.

सध्याची पिढी ही उद्याचे नेतृत्व करणार आहे आणि म्हणून आपण त्यांना आतापासूनच कर्तव्य आणि जबाबदारीची जाणीव करून दिली पाहिजे, जेणेकरून त्यांना 'इंडिया@100' ची दृष्टी आणि दूरदृष्टी कळू शकेल.

4 / 5
स्थानिक आदिवासी संग्रहालय निर्माण करून त्यांना श्रद्धांजली वाहिली पाहिजे. सीमा गाव कार्यक्रम तरुणांनी राबवावेत, जेणेकरून तेथील लोकांचे जीवन त्यांना कळू शकेल, अशी सूचना त्यांनी केली. तसेच जल व पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येक जिल्ह्यात 75 तलाव व इतर असे कार्यक्रम करावेत.अश्या मुद्द्यांवर यावेळी   चर्चा करण्यात आली

स्थानिक आदिवासी संग्रहालय निर्माण करून त्यांना श्रद्धांजली वाहिली पाहिजे. सीमा गाव कार्यक्रम तरुणांनी राबवावेत, जेणेकरून तेथील लोकांचे जीवन त्यांना कळू शकेल, अशी सूचना त्यांनी केली. तसेच जल व पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येक जिल्ह्यात 75 तलाव व इतर असे कार्यक्रम करावेत.अश्या मुद्द्यांवर यावेळी चर्चा करण्यात आली

5 / 5
ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती
ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती.
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO.
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?.
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या....
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या.....
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?.
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा.
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?.
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा.
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट.
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका.