AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आजही ‘या’ एका वस्तूसाठी भारत पूर्णपणे आहे पाकिस्तानवर अवलंबून, 90 टक्के भारतीय कुटुंबाला दररोज लागते

| Updated on: Mar 01, 2025 | 7:29 PM
Share
भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीच देशाची फाळणी झाली, भारताला 15 ऑगस्ट 19947 रोजी स्वातंत्र्य मिळालं, त्याच्या एक दिवस आधीच 14 ऑगस्ट 19947 ला पाकिस्तानची निर्मिती झाली. मात्र काळाच्या ओघात आपला देश पाकिस्तानच्या प्रचंड पुढे निघून गेला, प्रत्येक बाबतीत स्वयंपूर्ण झाला.

भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीच देशाची फाळणी झाली, भारताला 15 ऑगस्ट 19947 रोजी स्वातंत्र्य मिळालं, त्याच्या एक दिवस आधीच 14 ऑगस्ट 19947 ला पाकिस्तानची निर्मिती झाली. मात्र काळाच्या ओघात आपला देश पाकिस्तानच्या प्रचंड पुढे निघून गेला, प्रत्येक बाबतीत स्वयंपूर्ण झाला.

1 / 7
दुसरीकडे पाकिस्तानला मात्र दहशतवादाने पूर्णपणे पोखरून काढलं आहे, देशात पायाभूत सुविधांचा प्रचंड अभाव आहे. पाकिस्तान कर्जाच्या खाईत बुडाला आहे. मात्र तरी देखील पाकिस्तानचा हेकेखोरपणा कमी झालेला नाही.

दुसरीकडे पाकिस्तानला मात्र दहशतवादाने पूर्णपणे पोखरून काढलं आहे, देशात पायाभूत सुविधांचा प्रचंड अभाव आहे. पाकिस्तान कर्जाच्या खाईत बुडाला आहे. मात्र तरी देखील पाकिस्तानचा हेकेखोरपणा कमी झालेला नाही.

2 / 7
पाकिस्तानमध्ये महागाई गगनाला भिडली आहे, तिथे अन्न-धान्याची प्रचंड टंचाई असून, तेथील नागरिकांना उपासमारीचा सामना करावा लागत आहे.जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीमध्ये प्रचंड वाढ झाली आहे.

पाकिस्तानमध्ये महागाई गगनाला भिडली आहे, तिथे अन्न-धान्याची प्रचंड टंचाई असून, तेथील नागरिकांना उपासमारीचा सामना करावा लागत आहे.जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीमध्ये प्रचंड वाढ झाली आहे.

3 / 7
सुरुवातीपासूनच पाकिस्तान हा भारतासाठी डोकेदुखी ठरला आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये तीन युद्ध झाले. मात्र दोन्ही देशांमध्ये व्यापार सुरूच राहिला, भारत पाकिस्तानला अनेक गोष्टी निर्यात करतो. मात्र अशीही एक गोष्ट आहे, जी आपल्याला पाकिस्तानमधून आयात करावी लागते.

सुरुवातीपासूनच पाकिस्तान हा भारतासाठी डोकेदुखी ठरला आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये तीन युद्ध झाले. मात्र दोन्ही देशांमध्ये व्यापार सुरूच राहिला, भारत पाकिस्तानला अनेक गोष्टी निर्यात करतो. मात्र अशीही एक गोष्ट आहे, जी आपल्याला पाकिस्तानमधून आयात करावी लागते.

4 / 7
आजही भारत त्या गोष्टीसाठी पूर्णपणे पाकिस्तानवर अवलंबू आहे. जवळपास नव्वद टक्के उत्पादन आपल्याला पाकिस्तानमधून आयात करावं लागतं जाणून घेऊयात त्या गोष्टीबाबत

आजही भारत त्या गोष्टीसाठी पूर्णपणे पाकिस्तानवर अवलंबू आहे. जवळपास नव्वद टक्के उत्पादन आपल्याला पाकिस्तानमधून आयात करावं लागतं जाणून घेऊयात त्या गोष्टीबाबत

5 / 7
ही वस्तू दुसरी -तिसरी कोणती नसून ते आहे काळं मीठ,  काळ्या मिठाची मोठ्या प्रमाणात पाकिस्तानमधून भारतात आयात होते.काळ्या मिठासाठी भारत पूर्णपणे पाकिस्तानवर अवलंबून आहे.काळ्या मिठाचं खूपच थोड्या प्रमाणात उत्पादन भारतामध्ये केलं जातं.

ही वस्तू दुसरी -तिसरी कोणती नसून ते आहे काळं मीठ, काळ्या मिठाची मोठ्या प्रमाणात पाकिस्तानमधून भारतात आयात होते.काळ्या मिठासाठी भारत पूर्णपणे पाकिस्तानवर अवलंबून आहे.काळ्या मिठाचं खूपच थोड्या प्रमाणात उत्पादन भारतामध्ये केलं जातं.

6 / 7
भारतामध्ये होणारे विविध धार्मिक कार्यक्रम,व्रतांमध्ये काळ्या मिठाची गरज असते. काळ्या मिठाला रॉक सॉल्ट नावानं देखील ओळखलं जातं.पाकिस्तानमध्ये काळ्या मिठाची सर्वात जास्त निर्मिती केली जाते.

भारतामध्ये होणारे विविध धार्मिक कार्यक्रम,व्रतांमध्ये काळ्या मिठाची गरज असते. काळ्या मिठाला रॉक सॉल्ट नावानं देखील ओळखलं जातं.पाकिस्तानमध्ये काळ्या मिठाची सर्वात जास्त निर्मिती केली जाते.

7 / 7
Follow Us
सचिन अहेर यांची आमदारकी राहणार की जाणार? कायदा काय सांगतो? असीम सरोदें
सचिन अहेर यांची आमदारकी राहणार की जाणार? कायदा काय सांगतो? असीम सरोदेंनी सगळं सांगितलं!
महापौर रितू तावडे यांची दुर्घटना स्थळाला भेट, दोषींवर कारवाई करणार
महापौर रितू तावडे यांची दुर्घटना स्थळाला भेट, दोषींवर कारवाई करणार
केतन-सिया प्रकरणाला वेगळंच वळण; तब्बल 10 कोटी... वकिलांच्या दाव्याने
केतन-सिया प्रकरणाला वेगळंच वळण; तब्बल 10 कोटी... वकिलांच्या दाव्याने एकच खळबळ
चेंबूर स्कुलबस अपघातानंतर शिंदे अ‍ॅक्शन मोडमध्ये, फोन करून दिला तातडीच
Eknath Shinde | चेंबूर स्कुलबस अपघातानंतर शिंदे अ‍ॅक्शन मोडमध्ये, फोन करून दिला तातडीचा आदेश!
राम मंदिर दानपेटी प्रकरणावर राज ठाकरेंचा भाजपवर थेट निशाणा
Raj Thackeray | राम मंदिर दानपेटी प्रकरणावर राज ठाकरेंचा भाजपवर थेट निशाणा; मोदींच्या मौनावर गंभीर सवाल
आमच्या पक्षाचे पण खासदार फोडण्याचे प्रयत्न... रोहित पवारांच्या विधान
Rohit Pawar | 'आमच्या पक्षाचे पण खासदार फोडण्याचे प्रयत्न... रोहित पवारांच्या विधानाने खळबळ
महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? अनेक बडे नेते काँग्रेसच्या संपर्कात
मोठी बातमी! महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? अनेक बडे नेते काँग्रेसच्या संपर्कात; विजय वडेट्टीवारांचा मोठा दावा
शाळेच्या बसवर भलेमोठं झाड कोसळलं; अनेक विद्यार्थी जखमी
मुंबईत भीषण दुर्घटना! शाळेच्या बसवर भलेमोठं झाड कोसळलं; अनेक विद्यार्थी जखमी, बचावकार्य युद्धपातळीवर सुरू
अजून अनेक मोठे चेहरे आमच्या संपर्कात; शिंदे गटातील नेत्याचा मोठा दावा
मोठी बातमी! अजून अनेक मोठे चेहरे आमच्या संपर्कात; सचिन अहिरांच्या प्रवेशानंतर शिंदे गटातील नेत्याचा मोठा दावा
मोठी बातमी! सचिन अहिर यांनी केवळ अर्ज भरलाय, पक्षप्रवेश केलेला नाही?
मोठी बातमी! सचिन अहिर यांनी केवळ अर्ज भरलाय, पक्षप्रवेश केलेला नाही? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ