AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आजही ‘या’ एका वस्तूसाठी भारत पूर्णपणे आहे पाकिस्तानवर अवलंबून, 90 टक्के भारतीय कुटुंबाला दररोज लागते

| Updated on: Mar 01, 2025 | 7:29 PM
Share
भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीच देशाची फाळणी झाली, भारताला 15 ऑगस्ट 19947 रोजी स्वातंत्र्य मिळालं, त्याच्या एक दिवस आधीच 14 ऑगस्ट 19947 ला पाकिस्तानची निर्मिती झाली. मात्र काळाच्या ओघात आपला देश पाकिस्तानच्या प्रचंड पुढे निघून गेला, प्रत्येक बाबतीत स्वयंपूर्ण झाला.

भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीच देशाची फाळणी झाली, भारताला 15 ऑगस्ट 19947 रोजी स्वातंत्र्य मिळालं, त्याच्या एक दिवस आधीच 14 ऑगस्ट 19947 ला पाकिस्तानची निर्मिती झाली. मात्र काळाच्या ओघात आपला देश पाकिस्तानच्या प्रचंड पुढे निघून गेला, प्रत्येक बाबतीत स्वयंपूर्ण झाला.

1 / 7
दुसरीकडे पाकिस्तानला मात्र दहशतवादाने पूर्णपणे पोखरून काढलं आहे, देशात पायाभूत सुविधांचा प्रचंड अभाव आहे. पाकिस्तान कर्जाच्या खाईत बुडाला आहे. मात्र तरी देखील पाकिस्तानचा हेकेखोरपणा कमी झालेला नाही.

दुसरीकडे पाकिस्तानला मात्र दहशतवादाने पूर्णपणे पोखरून काढलं आहे, देशात पायाभूत सुविधांचा प्रचंड अभाव आहे. पाकिस्तान कर्जाच्या खाईत बुडाला आहे. मात्र तरी देखील पाकिस्तानचा हेकेखोरपणा कमी झालेला नाही.

2 / 7
पाकिस्तानमध्ये महागाई गगनाला भिडली आहे, तिथे अन्न-धान्याची प्रचंड टंचाई असून, तेथील नागरिकांना उपासमारीचा सामना करावा लागत आहे.जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीमध्ये प्रचंड वाढ झाली आहे.

पाकिस्तानमध्ये महागाई गगनाला भिडली आहे, तिथे अन्न-धान्याची प्रचंड टंचाई असून, तेथील नागरिकांना उपासमारीचा सामना करावा लागत आहे.जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीमध्ये प्रचंड वाढ झाली आहे.

3 / 7
सुरुवातीपासूनच पाकिस्तान हा भारतासाठी डोकेदुखी ठरला आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये तीन युद्ध झाले. मात्र दोन्ही देशांमध्ये व्यापार सुरूच राहिला, भारत पाकिस्तानला अनेक गोष्टी निर्यात करतो. मात्र अशीही एक गोष्ट आहे, जी आपल्याला पाकिस्तानमधून आयात करावी लागते.

सुरुवातीपासूनच पाकिस्तान हा भारतासाठी डोकेदुखी ठरला आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये तीन युद्ध झाले. मात्र दोन्ही देशांमध्ये व्यापार सुरूच राहिला, भारत पाकिस्तानला अनेक गोष्टी निर्यात करतो. मात्र अशीही एक गोष्ट आहे, जी आपल्याला पाकिस्तानमधून आयात करावी लागते.

4 / 7
आजही भारत त्या गोष्टीसाठी पूर्णपणे पाकिस्तानवर अवलंबू आहे. जवळपास नव्वद टक्के उत्पादन आपल्याला पाकिस्तानमधून आयात करावं लागतं जाणून घेऊयात त्या गोष्टीबाबत

आजही भारत त्या गोष्टीसाठी पूर्णपणे पाकिस्तानवर अवलंबू आहे. जवळपास नव्वद टक्के उत्पादन आपल्याला पाकिस्तानमधून आयात करावं लागतं जाणून घेऊयात त्या गोष्टीबाबत

5 / 7
ही वस्तू दुसरी -तिसरी कोणती नसून ते आहे काळं मीठ,  काळ्या मिठाची मोठ्या प्रमाणात पाकिस्तानमधून भारतात आयात होते.काळ्या मिठासाठी भारत पूर्णपणे पाकिस्तानवर अवलंबून आहे.काळ्या मिठाचं खूपच थोड्या प्रमाणात उत्पादन भारतामध्ये केलं जातं.

ही वस्तू दुसरी -तिसरी कोणती नसून ते आहे काळं मीठ, काळ्या मिठाची मोठ्या प्रमाणात पाकिस्तानमधून भारतात आयात होते.काळ्या मिठासाठी भारत पूर्णपणे पाकिस्तानवर अवलंबून आहे.काळ्या मिठाचं खूपच थोड्या प्रमाणात उत्पादन भारतामध्ये केलं जातं.

6 / 7
भारतामध्ये होणारे विविध धार्मिक कार्यक्रम,व्रतांमध्ये काळ्या मिठाची गरज असते. काळ्या मिठाला रॉक सॉल्ट नावानं देखील ओळखलं जातं.पाकिस्तानमध्ये काळ्या मिठाची सर्वात जास्त निर्मिती केली जाते.

भारतामध्ये होणारे विविध धार्मिक कार्यक्रम,व्रतांमध्ये काळ्या मिठाची गरज असते. काळ्या मिठाला रॉक सॉल्ट नावानं देखील ओळखलं जातं.पाकिस्तानमध्ये काळ्या मिठाची सर्वात जास्त निर्मिती केली जाते.

7 / 7
Follow Us
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!.
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं.
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा.
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच.
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन.
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर....
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर.....