Photo Gallery : गोठ्याला लागलेल्या आगीत मुकी जनावरेही भाजली, शेतकऱ्याच्या स्वप्नाचा चक्काचूर!
नांदेड : सध्याच्या उन्हाच्या झळा ह्या असह्य आहेत. मात्र,अशाच वाढत्या उन्हामध्ये आगीचे लोट अंगावर आले तर याची कल्पनाही करु वाटत नाही. पण अगोदरच निसर्गाच्या लहरीपणामुळे त्रस्त असलेल्या शेतकऱ्याच्या नशिबी अशा घटना घडत आहेत. आतापर्यंत शॉर्टसर्किटमुळे ऊस जळाल्याच्या घटना घडत होत्या पण जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील सांगवी शिवारात शेतकरी कामाजी जाधव यांच्या गोठ्याला आग लागल्याची घटना घडली आहे. यामध्ये शेती साहित्याची होळी तर झालीच शिवाय गोठ्यातील मुकी जनावरेही भाजली आहेत.

1 / 4

2 / 4

3 / 4

4 / 4
Follow Us
IRCTCचा फूल फॉर्म काय?
किती क्यूट दिसतेय.., या मराठी अभिनेत्रीचं सौंदर्य पाहून चाहते घायाळ
राज्यातील या गावात पडतो सर्वात जास्त पाऊस, सौंदर्य पाहूनच पर्यटक करतात गर्दी
१५ दिवस रोज आवळा ज्यूस प्यायलात तर काय होईल ?
GK : भारतात पहिले ATM कधी आणि कुठे लावण्यात आले होते ?
4,4,4,4,6, दे दणादण, मोहम्मद सिराजची अफगाणिस्तान विरुद्ध फटकेबाजी