AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नवीन व्यवसायाची सुरूवात करत आहात? मग आचार्य चाणक्य यांनी सांगितलेल्या या गोष्टी लक्षात ठेवा आणि यशस्वी व्हा!

आपण जर आपले कमी होण्याच्या अगोदरच इतरांना सांगितले तर आपले काम होणार नाही. अशावेळी तुमचे काम बिघडू शकते. तुमच्यावर जळणारे लोक तुमच्या कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न करतील. कोणतेही काम सुरू केल्यावर ते मध्येच थांबवू नका. चुकांमधून शिकून सकारात्मकतेने पुढे जा. पुढे जाण्यासाठी अनेक वेळा कठीण निर्णय घेऊन धोका पत्करावा लागतो. कुठल्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी स्वत: तयार करा.

| Edited By: | Updated on: May 29, 2022 | 3:07 PM
Share
जर तुम्ही नोकरी करत असाल तर फक्त तुम्ही तुमच्या दैनंदिन गरजाच भागू शकता. जर तुम्हाला जीवनात खरोखरच सुख आणि समृद्धी हवी असेल तर तुम्ही व्यवसाय करावा. कारण व्यवसायामध्ये माणूस बक्कळ पैसा कमवतो.

जर तुम्ही नोकरी करत असाल तर फक्त तुम्ही तुमच्या दैनंदिन गरजाच भागू शकता. जर तुम्हाला जीवनात खरोखरच सुख आणि समृद्धी हवी असेल तर तुम्ही व्यवसाय करावा. कारण व्यवसायामध्ये माणूस बक्कळ पैसा कमवतो.

1 / 10
व्यवसायादरम्यान तुम्ही तुमचे पैसे गुंतवता, त्यामुळे कोणाचे बोलणे ऐकून किंवा कोणाच्या बोलण्यात येऊन असे करू नका. आचार्य चाणक्य यांच्याकडून जाणून घ्या व्यवसाय सुरू करणे आणि ते वाढवण्याविषयीच्या खास गोष्टी.

व्यवसायादरम्यान तुम्ही तुमचे पैसे गुंतवता, त्यामुळे कोणाचे बोलणे ऐकून किंवा कोणाच्या बोलण्यात येऊन असे करू नका. आचार्य चाणक्य यांच्याकडून जाणून घ्या व्यवसाय सुरू करणे आणि ते वाढवण्याविषयीच्या खास गोष्टी.

2 / 10
देवाप्रती तुमच्या मनात जे काही असेल ते कागदावर उतरवा आणि परमेश्वरासमोर वाचा. परमेश्वर तुमचे हृदय वाचतो. परमेश्वरासमोर अशी स्तुती वाचून तुमचा त्याच्याशी थेट संबंध येतो. अशा स्थितीत देव तुमची सर्व बिघडलेली कामं घडवून आणतो. तुमच्या जीवनातील अडथळे दूर करतो. यामुळे तुमचे दुर्दैव सुदैवात बदलते.

देवाप्रती तुमच्या मनात जे काही असेल ते कागदावर उतरवा आणि परमेश्वरासमोर वाचा. परमेश्वर तुमचे हृदय वाचतो. परमेश्वरासमोर अशी स्तुती वाचून तुमचा त्याच्याशी थेट संबंध येतो. अशा स्थितीत देव तुमची सर्व बिघडलेली कामं घडवून आणतो. तुमच्या जीवनातील अडथळे दूर करतो. यामुळे तुमचे दुर्दैव सुदैवात बदलते.

3 / 10
तुम्हाला कोणत्याही कामात यश मिळवायचे असेल, तर तुमचे इरादे मजबूत ठेवा. रोज सकाळी उठून स्वतःला सांगा की तुम्ही हे काम करू शकता. त्यामुळे ते काम करण्याचा तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि नकारात्मकता दूर होईल.

तुम्हाला कोणत्याही कामात यश मिळवायचे असेल, तर तुमचे इरादे मजबूत ठेवा. रोज सकाळी उठून स्वतःला सांगा की तुम्ही हे काम करू शकता. त्यामुळे ते काम करण्याचा तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि नकारात्मकता दूर होईल.

4 / 10
वाईट सवयी असलेल्या, चुकीच्या व्यसनांच्या जाळ्यात अडकलेल्या लोकांपासून दूर राहणे तुमच्यासाठी चांगले आहे. अशी लोक तुम्हाला ही चुकीच्या मार्गावर घेऊन जाऊ शकतात. अशा लोकांच्या संगतीत आल्याने तुमच्या मान संन्मानालाही ठेच पोहचू शकते.

वाईट सवयी असलेल्या, चुकीच्या व्यसनांच्या जाळ्यात अडकलेल्या लोकांपासून दूर राहणे तुमच्यासाठी चांगले आहे. अशी लोक तुम्हाला ही चुकीच्या मार्गावर घेऊन जाऊ शकतात. अशा लोकांच्या संगतीत आल्याने तुमच्या मान संन्मानालाही ठेच पोहचू शकते.

5 / 10
आचार्य सांगतात की, जो गुरू तुमचे भविष्य घडवतो, योग्य-अयोग्य यातील फरक सांगतो, त्याचे स्थान देवापेक्षा मोठे असते. त्याच्या बद्दाल कधीही निंदा करू नये किंवा त्याच्याबद्दल चुकीचे काही ऐकू नये. अशा गुरूचा सदैव आदर करा. त्यांचे आशीर्वाद घ्या. ज्यांच्यावर अशा गुरूचा हात असतो, त्यांची करिअरमध्ये खूप प्रगती होते.

आचार्य सांगतात की, जो गुरू तुमचे भविष्य घडवतो, योग्य-अयोग्य यातील फरक सांगतो, त्याचे स्थान देवापेक्षा मोठे असते. त्याच्या बद्दाल कधीही निंदा करू नये किंवा त्याच्याबद्दल चुकीचे काही ऐकू नये. अशा गुरूचा सदैव आदर करा. त्यांचे आशीर्वाद घ्या. ज्यांच्यावर अशा गुरूचा हात असतो, त्यांची करिअरमध्ये खूप प्रगती होते.

6 / 10
आचार्यांचा असा विश्वास होता की, दुष्ट माणूस आणि नीच स्वभावाच्या व्यक्ती पासून लांब रहा. जो निरुपयोगी आणि व्यसनाधीन आहे. त्याला कोणतेही मित्र नसतात. तो फक्त त्याचे काम करण्यासाठी मित्र बनवतो. असे लोक इतरांचाही नाश करतात. त्यांच्याशी कोणताही संबंध न ठेवणे हेच तुमच्या हिताचे आहे.

आचार्यांचा असा विश्वास होता की, दुष्ट माणूस आणि नीच स्वभावाच्या व्यक्ती पासून लांब रहा. जो निरुपयोगी आणि व्यसनाधीन आहे. त्याला कोणतेही मित्र नसतात. तो फक्त त्याचे काम करण्यासाठी मित्र बनवतो. असे लोक इतरांचाही नाश करतात. त्यांच्याशी कोणताही संबंध न ठेवणे हेच तुमच्या हिताचे आहे.

7 / 10
आचार्य चाणक्य यांनी दानधर्माला फार महत्त्व दिले आहे. आचार्य म्हणायचे की, जगात जो माणूस भिकाऱ्याला दान देत नाहीत ते अत्यंत निर्दयी असतात. कारण गरिबी अधीच लोकांना जीवंतपणी मारते. अशा लोकांना गरीब आणि गरजू लोकांच्या वेदना ज्यांना समजत नाहीत ते आधीच मेले असतात.

आचार्य चाणक्य यांनी दानधर्माला फार महत्त्व दिले आहे. आचार्य म्हणायचे की, जगात जो माणूस भिकाऱ्याला दान देत नाहीत ते अत्यंत निर्दयी असतात. कारण गरिबी अधीच लोकांना जीवंतपणी मारते. अशा लोकांना गरीब आणि गरजू लोकांच्या वेदना ज्यांना समजत नाहीत ते आधीच मेले असतात.

8 / 10
आचार्यांचा असा विश्वास होता की या जगातील सर्वात मोठा शाप म्हणजे गरिबी आहे. जर तुम्ही गरीब असाल तर कष्ट करा आणि गरिबी दूर करण्याचा प्रयत्न करा कारण या जगात निर्धन माणसाला कोणत्याही प्रकारचे सुख मिळवण्याचा अधिकार नसतो. त्यामुळे मेहनत करा आणि परिस्थिती बदला.

आचार्यांचा असा विश्वास होता की या जगातील सर्वात मोठा शाप म्हणजे गरिबी आहे. जर तुम्ही गरीब असाल तर कष्ट करा आणि गरिबी दूर करण्याचा प्रयत्न करा कारण या जगात निर्धन माणसाला कोणत्याही प्रकारचे सुख मिळवण्याचा अधिकार नसतो. त्यामुळे मेहनत करा आणि परिस्थिती बदला.

9 / 10
 आचार्य चाणक्यांच्या मते सकाळची वेळ खूप महत्वाची आहे. सकाळची वेळ व्यर्थ वाया घालवू नका. सकाळी लवकर उठून त्या गोष्टी करा, ज्याद्वारे तुम्ही स्वतःला दिवसभराच्या कामासाठी तयार करू शकता आणि पूर्ण उर्जेने त्या गोष्टी योग्य पद्धतीने करू शकता. यश मिळविण्यासाठी योग्य दिशेने आणि योग्य मार्गाने काम करणे अत्यंत आवश्यक आहे, असे आचार्या चाणक्य यांचे मत होते. तुम्हालाही यशस्वी व्हायचे असेल तर सकाळी उठून आचार्यांनी सांगितल्याप्रमाणे 4 गोष्टी करा.

आचार्य चाणक्यांच्या मते सकाळची वेळ खूप महत्वाची आहे. सकाळची वेळ व्यर्थ वाया घालवू नका. सकाळी लवकर उठून त्या गोष्टी करा, ज्याद्वारे तुम्ही स्वतःला दिवसभराच्या कामासाठी तयार करू शकता आणि पूर्ण उर्जेने त्या गोष्टी योग्य पद्धतीने करू शकता. यश मिळविण्यासाठी योग्य दिशेने आणि योग्य मार्गाने काम करणे अत्यंत आवश्यक आहे, असे आचार्या चाणक्य यांचे मत होते. तुम्हालाही यशस्वी व्हायचे असेल तर सकाळी उठून आचार्यांनी सांगितल्याप्रमाणे 4 गोष्टी करा.

10 / 10
Follow Us
राष्ट्रवादीमधील बड्या नेत्याकडून पवारांकडे पार्थ पवार यांची तक्रार
राष्ट्रवादीमधील बड्या नेत्याकडून पवारांकडे पार्थ पवार यांची तक्रार.
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत.
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात....
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च....
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह.........
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध......
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध.......
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं...
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं....
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली.
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ...
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ....
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य...
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य....