AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वजन वाढतंय म्हणून भात खाणे बंद केले? थांबा.. वाचा ही फायद्याची माहिती

वाढलेले वजन कमी करण्यासाठी अनेक लोक भात खाणे सोडतात. मात्र, तसे न करता आपण काही गोष्टी फॉलो केल्या तर वजन कमी होण्यास मदत होते आणि वजनही वाढणार नाही.

| Updated on: Nov 06, 2025 | 9:34 AM
Share
बरेच लोक वाढलेले वजन कमी करण्यासाठी भात खाणे बंद करतात. आपल्याकडे जवळपास लोकांना वाटते की, भाताचे सेवन केल्याने वजन वाढते. 

बरेच लोक वाढलेले वजन कमी करण्यासाठी भात खाणे बंद करतात. आपल्याकडे जवळपास लोकांना वाटते की, भाताचे सेवन केल्याने वजन वाढते. 

1 / 5
सर्वांनाच जेवणात भात लागतो. मात्र, वाढलेले वजन बघता भात खाणे टाळतात. मात्र, जर आपण योग्य पद्धतीने भाताचे सेवन केले तर वजन वाढणार नाही. 

सर्वांनाच जेवणात भात लागतो. मात्र, वाढलेले वजन बघता भात खाणे टाळतात. मात्र, जर आपण योग्य पद्धतीने भाताचे सेवन केले तर वजन वाढणार नाही. 

2 / 5
जेवणात आपण किती भात खातो हे अत्यंत महत्वाचे आहे. जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर शक्यतो एक वाटीपेक्षा अधिक भात खाऊ नका. 

जेवणात आपण किती भात खातो हे अत्यंत महत्वाचे आहे. जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर शक्यतो एक वाटीपेक्षा अधिक भात खाऊ नका. 

3 / 5
कायम लक्षात ठेवा की, जेवणाच्या अगोदर सलाड खा. यामुळे तुमचे खाण्यावर नियंत्रण राहिल आणि अतिप्रमाणात तुम्ही अन्न खाणार नाहीत. 

कायम लक्षात ठेवा की, जेवणाच्या अगोदर सलाड खा. यामुळे तुमचे खाण्यावर नियंत्रण राहिल आणि अतिप्रमाणात तुम्ही अन्न खाणार नाहीत. 

4 / 5
शक्यतो तुम्ही दुपारच्या जेवणात भात खा. रात्री भात खाणे टाळा. भातासोबत वरण किंवा आंमटीही खाऊ शकता. ज्यामुळे तुम्ही भात कमी खाल. 

शक्यतो तुम्ही दुपारच्या जेवणात भात खा. रात्री भात खाणे टाळा. भातासोबत वरण किंवा आंमटीही खाऊ शकता. ज्यामुळे तुम्ही भात कमी खाल. 

5 / 5
Follow Us
माझी चूक असेल तर...; व्हीएसआरच्या मालकांची मोठी प्रतिक्रिया
माझी चूक असेल तर...; व्हीएसआरच्या मालकांची मोठी प्रतिक्रिया.
ठाकरेंसारख्या नेत्याने विधानपरिषदेत असणं हे...; राऊतांचं मोठं विधान
ठाकरेंसारख्या नेत्याने विधानपरिषदेत असणं हे...; राऊतांचं मोठं विधान.
भारत अमेरिकेचा गुलाम बनत आहे! संजय राऊतांची परखड टीका
भारत अमेरिकेचा गुलाम बनत आहे! संजय राऊतांची परखड टीका.
बजेटमध्ये कर्जमाफीचे केवळ सोंग! विजय वडेट्टीवार यांची टीका
बजेटमध्ये कर्जमाफीचे केवळ सोंग! विजय वडेट्टीवार यांची टीका.
मुंबईला उष्णतेच्या लाटेचा इशारा! तापमान ४२ अंशांवर पोहोचण्याची शक्यता
मुंबईला उष्णतेच्या लाटेचा इशारा! तापमान ४२ अंशांवर पोहोचण्याची शक्यता.
नाथषष्ठी सोहळा: पैठणमध्ये संत एकनाथ महाराजांच्या उत्सवाला सुरुवात
नाथषष्ठी सोहळा: पैठणमध्ये संत एकनाथ महाराजांच्या उत्सवाला सुरुवात.
बच्चू कडूंचा सरकारला दुपारी ४ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम; काय घडलं?
बच्चू कडूंचा सरकारला दुपारी ४ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम; काय घडलं?.
प्री-ओपनिंगमध्ये शेअर बाजारात मोठी घसरण!
प्री-ओपनिंगमध्ये शेअर बाजारात मोठी घसरण!.
भारत तिसऱ्यांदा टी-20 विश्वचषक विजेता! पंतप्रधानांनी केलं अभिनंदन
भारत तिसऱ्यांदा टी-20 विश्वचषक विजेता! पंतप्रधानांनी केलं अभिनंदन.
मनसेचा 20 वा वर्धापन दिन रायगडावर; राज ठाकरे सहकुटुंब उपस्थित
मनसेचा 20 वा वर्धापन दिन रायगडावर; राज ठाकरे सहकुटुंब उपस्थित.