AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Body Pain in Winters: हिवाळ्यात अंगदुखीचा त्रास दूर करण्यासाठी करा हे उपाय

| Updated on: Dec 12, 2022 | 12:38 PM
Share
हिवाळ्यात अंगदुखीचा त्रास वाढतो. या वेदनांचा परिणाम सांध्यावर सर्वाधिक दिसून येतो. अनुवांशिकता, अशक्तपणा, शिळं आणि थंड अन्न खाणं अथवा यूरिक ॲसिड जमा झाल्याने असा त्रास होऊ शकतो. तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, हिवाळ्याच्या दिवसात वातावरणातील दाब कमी होतो आणि अशा परिस्थितीत सांधे व शरीराच्या इतर भागांना सूज येऊ लागते. थंडीत अंगदुखीचा त्रास टाळायचा असेल तर हे उपाय करून पहा.

हिवाळ्यात अंगदुखीचा त्रास वाढतो. या वेदनांचा परिणाम सांध्यावर सर्वाधिक दिसून येतो. अनुवांशिकता, अशक्तपणा, शिळं आणि थंड अन्न खाणं अथवा यूरिक ॲसिड जमा झाल्याने असा त्रास होऊ शकतो. तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, हिवाळ्याच्या दिवसात वातावरणातील दाब कमी होतो आणि अशा परिस्थितीत सांधे व शरीराच्या इतर भागांना सूज येऊ लागते. थंडीत अंगदुखीचा त्रास टाळायचा असेल तर हे उपाय करून पहा.

1 / 5
वजन ठेवा नियंत्रणात - असं म्हणतात की हिवाळ्यातील खाण्या-पिण्यामुळे शरीराच्या विकासास जास्त मदत होते. मात्र अयोग्य पद्धतीने वजन वाढल्यास शरीरातील सांध्यामध्ये वेदना सुरू होई शकतात. त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करा.

वजन ठेवा नियंत्रणात - असं म्हणतात की हिवाळ्यातील खाण्या-पिण्यामुळे शरीराच्या विकासास जास्त मदत होते. मात्र अयोग्य पद्धतीने वजन वाढल्यास शरीरातील सांध्यामध्ये वेदना सुरू होई शकतात. त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करा.

2 / 5
हॉट शॉवर - तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, शरीराच्या एखाद्या भागावर सूज आली असेल तर ती कमी करण्यासाठी दररोज गरम शॉवर घेणे आवश्यक आहे. त्यामुळे रक्तप्रवाह सुधारतो आणि शरीरात निर्माण झालेला दाबही कमी होऊ लागतो.

हॉट शॉवर - तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, शरीराच्या एखाद्या भागावर सूज आली असेल तर ती कमी करण्यासाठी दररोज गरम शॉवर घेणे आवश्यक आहे. त्यामुळे रक्तप्रवाह सुधारतो आणि शरीरात निर्माण झालेला दाबही कमी होऊ लागतो.

3 / 5
दररोज पुरेशा प्रमाणात पाणी प्या - पाणी हे आपल्या शरीरासाठी अत्यावश्यक असते. पाणी हे शरीरासाठी रामबाण उपाय आहे. थंडी असो किंवा उन्हाळा दररोज पुरेशा प्रमाणात पाणाी प्यायले पाहिजे. मात्र हिवाळ्यात अंगदुखीचा त्रास होत असेल तर रोज कमीत कमी 9 ते 10 ग्लास पाणी पिणे आवश्यक ठरते.

दररोज पुरेशा प्रमाणात पाणी प्या - पाणी हे आपल्या शरीरासाठी अत्यावश्यक असते. पाणी हे शरीरासाठी रामबाण उपाय आहे. थंडी असो किंवा उन्हाळा दररोज पुरेशा प्रमाणात पाणाी प्यायले पाहिजे. मात्र हिवाळ्यात अंगदुखीचा त्रास होत असेल तर रोज कमीत कमी 9 ते 10 ग्लास पाणी पिणे आवश्यक ठरते.

4 / 5
आहाराची घ्या काळजी - आपण काय खातो, यावर आपले आरोग्य चांगले राहील की नाही, हे अवलंबून असते. बाहेरचे पदार्थ तसेच जंक फूड खाणे टाळावे आणि घरात शिजवलेले , पौष्टिक अन्न खावे. आहारात डाळी, हिरव्या भाज्या आणि फळांचा आवर्जून समावेश केला पाहिजे.

आहाराची घ्या काळजी - आपण काय खातो, यावर आपले आरोग्य चांगले राहील की नाही, हे अवलंबून असते. बाहेरचे पदार्थ तसेच जंक फूड खाणे टाळावे आणि घरात शिजवलेले , पौष्टिक अन्न खावे. आहारात डाळी, हिरव्या भाज्या आणि फळांचा आवर्जून समावेश केला पाहिजे.

5 / 5
Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.