AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

GK : आर्मीतील जवानांना वर्षातून किती दिवस सुट्टी मिळते?

Indian Army : भारताच्या सीमेवर इंडियन आर्मीचे जवान सतत पहारा देत असतात. त्यामुळेच आपण सुरक्षित आहोत. आज आपण आर्मीतील जवानांनी वर्षातून किती दिवस सुट्ट्या मिळतात याची माहिती जाणून घेणार आहोत.

| Updated on: Feb 06, 2026 | 11:07 PM
Share
एकूण रजा: भारतीय लष्करातील नियमित जवानांना वर्षाकाठी एकूण 80 दिवसांची रजा मिळते. यामध्ये 60 दिवस वार्षिक रजा (Annual Leave) आणि 20 दिवस किरकोळ रजेचा (Casual Leave) समावेश असतो.

एकूण रजा: भारतीय लष्करातील नियमित जवानांना वर्षाकाठी एकूण 80 दिवसांची रजा मिळते. यामध्ये 60 दिवस वार्षिक रजा (Annual Leave) आणि 20 दिवस किरकोळ रजेचा (Casual Leave) समावेश असतो.

1 / 5
अग्निवीरांसाठी नियम: अग्निवीर योजनेंतर्गत भरती झालेल्या जवानांना वर्षाकाठी केवळ 30 दिवसांची रजा दिली जाते. मात्र, काही विशिष्ट किंवा आणीबाणीच्या परिस्थितीत त्यांना वैद्यकीय रजा मिळू शकते.

अग्निवीरांसाठी नियम: अग्निवीर योजनेंतर्गत भरती झालेल्या जवानांना वर्षाकाठी केवळ 30 दिवसांची रजा दिली जाते. मात्र, काही विशिष्ट किंवा आणीबाणीच्या परिस्थितीत त्यांना वैद्यकीय रजा मिळू शकते.

2 / 5
आणीबाणीच्या परिस्थितीत परतावे लागते: लष्करातील जवानांची रजा ही निश्चित नसते. जर एखादा जवान रजेवर असेल आणि देशात काही आणीबाणीची किंवा गंभीर स्थिती उद्भवली, तर त्याला रजा रद्द करून तात्काळ कर्तव्यावर परतणे बंधनकारक असते.

आणीबाणीच्या परिस्थितीत परतावे लागते: लष्करातील जवानांची रजा ही निश्चित नसते. जर एखादा जवान रजेवर असेल आणि देशात काही आणीबाणीची किंवा गंभीर स्थिती उद्भवली, तर त्याला रजा रद्द करून तात्काळ कर्तव्यावर परतणे बंधनकारक असते.

3 / 5
वैद्यकीय आणि विशेष रजा: वार्षिक आणि किरकोळ रजेव्यतिरिक्त, जवानांना आजारपण किंवा इतर काही अत्यंत महत्त्वाच्या कारणांसाठी विशेष वैद्यकीय रजा (Medical Leave) घेण्याची तरतूद आहे.

वैद्यकीय आणि विशेष रजा: वार्षिक आणि किरकोळ रजेव्यतिरिक्त, जवानांना आजारपण किंवा इतर काही अत्यंत महत्त्वाच्या कारणांसाठी विशेष वैद्यकीय रजा (Medical Leave) घेण्याची तरतूद आहे.

4 / 5
रजा साठवण्याची मर्यादा: जवानांना त्यांच्या पूर्ण सेवा कालावधीत जास्तीत जास्त ३०० दिवसांची रजा साठवता येते (Accumulate). यापेक्षा जास्त रजा झाल्यास ती व्यपगत (Lapse) होऊ शकते.

रजा साठवण्याची मर्यादा: जवानांना त्यांच्या पूर्ण सेवा कालावधीत जास्तीत जास्त ३०० दिवसांची रजा साठवता येते (Accumulate). यापेक्षा जास्त रजा झाल्यास ती व्यपगत (Lapse) होऊ शकते.

5 / 5
Follow Us
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील.
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?.
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद...
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद....
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी.
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?.
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?.
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे.
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद.
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये...
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये....
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप.