AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोकणात पावसाचे धुमशान, जनजीवन विस्कळीत, मुंबई-गोवा महामार्ग ठप्प

कोकणातील रायगड, रत्नागिरीमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुलांवर पाणी आल्यामुळे काही गावांसोबत संपर्क तुटला आहे. रायगडमध्ये शाळा, महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. मुंबई-गोवा महामार्गावर पाणी साचल्यामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण झाली आहे.

| Updated on: Jul 15, 2025 | 12:18 PM
Share
रत्नागिरी जिल्ह्यात सध्या पावसाची संततधार सुरू आहे. लांजा तालुक्याला देखील मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. काजळी नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने लांजा तालुक्यातील अंजणारी येथील प्रसिद्ध दत्त मंदिर पाण्याखाली गेले आहे. दत्त मंदिराला पुराच्या पाण्याचा वेढा पडला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात सध्या पावसाची संततधार सुरू आहे. लांजा तालुक्याला देखील मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. काजळी नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने लांजा तालुक्यातील अंजणारी येथील प्रसिद्ध दत्त मंदिर पाण्याखाली गेले आहे. दत्त मंदिराला पुराच्या पाण्याचा वेढा पडला आहे.

1 / 6
रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची धुवांधार बॅटींग सुरु आहे. रत्नागिरी तालुक्यातील बाव नदीने रौद्ररूप धारण केले आहे. बाव नदीचे पाणी पात्र बाहेर आले आहे. नदीचे पाणी परचुरी पुलाला देखील लागले आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची धुवांधार बॅटींग सुरु आहे. रत्नागिरी तालुक्यातील बाव नदीने रौद्ररूप धारण केले आहे. बाव नदीचे पाणी पात्र बाहेर आले आहे. नदीचे पाणी परचुरी पुलाला देखील लागले आहे.

2 / 6
रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. यामुळे माणगाव, तळा, रोहा, पाली, महाड आणि पोलादपूर या सहा तालुक्यांतील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना १५ जुलै रोजी एक दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे.

रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. यामुळे माणगाव, तळा, रोहा, पाली, महाड आणि पोलादपूर या सहा तालुक्यांतील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना १५ जुलै रोजी एक दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे.

3 / 6
मुंबई-गोवा महामार्गावर असलेल्या कशेडी घाटात दरड कोसळली आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. रस्त्यावरील दरड हटवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले आहे. परंतु पावसाचा व्यत्यय येत आहे.

मुंबई-गोवा महामार्गावर असलेल्या कशेडी घाटात दरड कोसळली आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. रस्त्यावरील दरड हटवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले आहे. परंतु पावसाचा व्यत्यय येत आहे.

4 / 6
मुंबई-गोवा महामार्गावर मोठ्या प्रमाणावर खड्डे निर्माण झाले आहे. कोकणात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे या खड्ड्यांमध्ये पाणी साचले आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी झाली आहे. महामार्गावर वाहनांच्या मोठ्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

मुंबई-गोवा महामार्गावर मोठ्या प्रमाणावर खड्डे निर्माण झाले आहे. कोकणात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे या खड्ड्यांमध्ये पाणी साचले आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी झाली आहे. महामार्गावर वाहनांच्या मोठ्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

5 / 6
रायगडमधील म्हसळा तालुक्यातील पुलावर पाणी आले आहे. यामुळे पाच गावांचा संपर्क तुटला आहे. पुलावरील पाणी कमी होण्याची वाट पाहत वाहनधारक थांबले आहेत. त्यामुळे म्हसळा येथील पुलावर दोन्ही बाजूने वाहतूक कोंडी झाली आहे.

रायगडमधील म्हसळा तालुक्यातील पुलावर पाणी आले आहे. यामुळे पाच गावांचा संपर्क तुटला आहे. पुलावरील पाणी कमी होण्याची वाट पाहत वाहनधारक थांबले आहेत. त्यामुळे म्हसळा येथील पुलावर दोन्ही बाजूने वाहतूक कोंडी झाली आहे.

6 / 6
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.