कोकणात पावसाचे धुमशान, जनजीवन विस्कळीत, मुंबई-गोवा महामार्ग ठप्प
कोकणातील रायगड, रत्नागिरीमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुलांवर पाणी आल्यामुळे काही गावांसोबत संपर्क तुटला आहे. रायगडमध्ये शाळा, महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. मुंबई-गोवा महामार्गावर पाणी साचल्यामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण झाली आहे.

1 / 6

2 / 6

3 / 6

4 / 6

5 / 6

6 / 6
Follow Us
आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक अर्धशतक लगावणारे फलंदाज, पहिल्या स्थानी कोण?
जिओ नेटवर्कच्या 84 दिवसांच्या रिचार्जसाठी किती रुपये खर्च करावे लागणार?
कंबरेवर तीळ असणार्या महिला कशा असतात? उत्तर ऐकून..
मखाने खाल्ल्याने शरीराला कोणते व्हिटामिन्स मिळतात ?
रोज भिजवलेले बदाम खाल्ल्याने काय होते ?
IPL 2026 : सर्वात कमी पगार कोणत्या कर्णधाराला, कोण आहे तो?
