कोकणात पावसाचे धुमशान, जनजीवन विस्कळीत, मुंबई-गोवा महामार्ग ठप्प
कोकणातील रायगड, रत्नागिरीमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुलांवर पाणी आल्यामुळे काही गावांसोबत संपर्क तुटला आहे. रायगडमध्ये शाळा, महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. मुंबई-गोवा महामार्गावर पाणी साचल्यामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण झाली आहे.

1 / 6

2 / 6

3 / 6

4 / 6

5 / 6

6 / 6
Follow Us
स्वर्गाची अप्सरा, सोनाली कुलकर्णीच्या नव्या फोटोंची तुफान चर्चा
लालपरी..., वाढदिवसानंतर प्राजक्ताच्या नवीन लुकने वेधलं सर्वांचं लक्ष
'टॉक्सिक'च्या ट्रेलरमध्ये एवढे दमदार डायलॉग तर सिनेमात कसे असतील?
कपूर कुटुंबाच्या चार पिढ्या एकत्र; नीतू कपूर यांनी शेअर केला दुर्मिळ फोटो
हायब्रिड भाजी कशी ओळखावी?
रोज हे चार मसाल्याचे पदार्थ खा आणि आरोग्यसंपन्न रहा...