कोकणात पावसाचे धुमशान, जनजीवन विस्कळीत, मुंबई-गोवा महामार्ग ठप्प
कोकणातील रायगड, रत्नागिरीमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुलांवर पाणी आल्यामुळे काही गावांसोबत संपर्क तुटला आहे. रायगडमध्ये शाळा, महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. मुंबई-गोवा महामार्गावर पाणी साचल्यामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण झाली आहे.

1 / 6

2 / 6

3 / 6

4 / 6

5 / 6

6 / 6
Follow Us
या देशात एकही झाड नाही, पाहण्यासाठी लोक आतुर असतात
40 वर्षांआधीचा रेकॉर्ड ब्रेक, टेस्टमध्ये 100 विकेट्स घेणारा सर्वात वयस्कर बॉलर कोण?
जवचे (Barley) पाणी प्यायल्याने काय फायदे मिळतात..
ही 34 वर्षांची अभिनेत्री सौंदर्यामध्ये श्वेता तिवारीला देते टक्कर, फिटनेस पाहून...
झोपण्यापूर्वी ही कामे अवश्य करा, अन्यथा होईल अडचण
आयपीएल स्पर्धेत सर्वात कमी वयात कोणत्या खेळाडूला कॅप्टन्सी मिळाली होती?
