कोकणात पावसाचे धुमशान, जनजीवन विस्कळीत, मुंबई-गोवा महामार्ग ठप्प
कोकणातील रायगड, रत्नागिरीमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुलांवर पाणी आल्यामुळे काही गावांसोबत संपर्क तुटला आहे. रायगडमध्ये शाळा, महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. मुंबई-गोवा महामार्गावर पाणी साचल्यामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण झाली आहे.

1 / 6

2 / 6

3 / 6

4 / 6

5 / 6

6 / 6
वर्षाला 80 अंडी देते, या कोंबडीच्या मांसाने बनतात औषधे, कोणती ही कोंबडी ?
सूटमध्ये श्रद्धा कपूर हिच्या दिलखेच अदा, चाहत्यांच्या खिळल्या नजरा
काळ्या मिठाचे आरोग्यास कसे आणि किती आहे फायदे?
मेथीचे फायदे अपरंपार,केसांपासून त्वचेपर्यंत फायदेच फायदे
सैन्यात अग्निवीर व्हायचंय, काय आहेत अटी आणि शर्ती ?
रोहित-विराटने टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत किती सामने खेळलेत?
