AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dharmendra Health : ‘ती सर्वात सुंदर महिला आहे…’, पहिली पत्नी प्रकाश की, हेमा मालिनी? धर्मेंद्र यांनी कोणाबद्दल हे शब्द वापरलेले?

Dharmendra Health : बॉलिवूडचे दिग्गज कलाकार धर्मेंद्र यांची दोन लग्न झाली. वयाच्या 19 व्या वर्षी त्यांनी प्रकाश कौर यांच्यासोबत विवाह केला. त्यानंतर वयाच्या 45 व्या वर्षी हेमा मालिनी यांच्यासोबत दुसरं लग्न केलं. आज आम्ही तुम्हाला, धर्मेंद्र दोन पत्नींपैकी कोणाला सुंदर मानतात? ते सांगणार आहोत.

| Updated on: Nov 15, 2025 | 2:31 PM
Share
धर्मेंद्र यांचा सध्या कठीण काळ असून दोन्ही पत्नींची त्यांना साथ मिळतेय. पहिल्या पत्नीसोबतच्या त्यांच्या वैवाहिक नात्याला 71 वर्ष झाली आहेत, तर दुसरी पत्नी हेमा मालिनी सोबतच्या त्यांच्या विवाहाला 45 वर्ष पूर्ण झाली आहेत. पण तुम्हाला हे माहित आहे का? धर्मेंद्र दोघींपैकी कोणाला सुंदर महिला मानतात?

धर्मेंद्र यांचा सध्या कठीण काळ असून दोन्ही पत्नींची त्यांना साथ मिळतेय. पहिल्या पत्नीसोबतच्या त्यांच्या वैवाहिक नात्याला 71 वर्ष झाली आहेत, तर दुसरी पत्नी हेमा मालिनी सोबतच्या त्यांच्या विवाहाला 45 वर्ष पूर्ण झाली आहेत. पण तुम्हाला हे माहित आहे का? धर्मेंद्र दोघींपैकी कोणाला सुंदर महिला मानतात?

1 / 5
धर्मेंद्र यांनी 14 वर्षांपूर्वी एका इंटरव्यूमध्ये या प्रश्नाचं उत्तर दिलेलं. धर्मेंद्र यांचं पहिलं लग्न 1954 साली प्रकाश कौर यांच्यासोबत झालं. 26 वर्षानंतर 1980 साली त्यांनी हेमा मालिनी यांच्यासोबत दुसरं लग्न केलं. त्यावेळी दोघांवर इस्लाम धर्म स्वीकारुन लग्न केल्याचा आरोप झालेला.

धर्मेंद्र यांनी 14 वर्षांपूर्वी एका इंटरव्यूमध्ये या प्रश्नाचं उत्तर दिलेलं. धर्मेंद्र यांचं पहिलं लग्न 1954 साली प्रकाश कौर यांच्यासोबत झालं. 26 वर्षानंतर 1980 साली त्यांनी हेमा मालिनी यांच्यासोबत दुसरं लग्न केलं. त्यावेळी दोघांवर इस्लाम धर्म स्वीकारुन लग्न केल्याचा आरोप झालेला.

2 / 5
धर्मेंद्र 2011 साली एका इंटरव्यूमध्ये दुसरी पत्नी आणि दिग्गज कलाकार हेमा मालिनी यांच्याबद्दल बोललेले. हेमा यांच्यासोबतच्या नात्यावर धर्मेंद्र म्हणालेले की, 'आमचं नातं खूप सुंदर आहे. त्यानंतर ते आपल्या प्रोफेशनल लाइफबद्दल बोललेले'

धर्मेंद्र 2011 साली एका इंटरव्यूमध्ये दुसरी पत्नी आणि दिग्गज कलाकार हेमा मालिनी यांच्याबद्दल बोललेले. हेमा यांच्यासोबतच्या नात्यावर धर्मेंद्र म्हणालेले की, 'आमचं नातं खूप सुंदर आहे. त्यानंतर ते आपल्या प्रोफेशनल लाइफबद्दल बोललेले'

3 / 5
 "आम्ही सोबत अनेक हिट चित्रपट दिले आहेत. आम्हाला पडद्यावरील प्रेक्षकांची आवडीची जोडी मानलं जातं. आमची केमिस्ट्री कमाल आहे. आम्ही दोघे परस्परांना परिपूर्ण करतो" असं धर्मेंद्र हेमा मालिनी यांचं कौतुक करताना म्हणालेले.

"आम्ही सोबत अनेक हिट चित्रपट दिले आहेत. आम्हाला पडद्यावरील प्रेक्षकांची आवडीची जोडी मानलं जातं. आमची केमिस्ट्री कमाल आहे. आम्ही दोघे परस्परांना परिपूर्ण करतो" असं धर्मेंद्र हेमा मालिनी यांचं कौतुक करताना म्हणालेले.

4 / 5
हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांनी सोबत 35 चित्रपट केले. त्यातले 20 चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरले. हेमा मालिनी यांच्यासोबत काम करताना मजा आल्याचं धर्मेंद्र यांनी कबूल केलेलं. "मी ओळखत असलेली ती सुंदर महिला आहे. ती खूप काळजी घेणारी आहे. मी तिचा भरपूर आदर करतो" असं धर्मेंद्र हेमा मालिनीच कौतुक करताना म्हणालेले.

हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांनी सोबत 35 चित्रपट केले. त्यातले 20 चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरले. हेमा मालिनी यांच्यासोबत काम करताना मजा आल्याचं धर्मेंद्र यांनी कबूल केलेलं. "मी ओळखत असलेली ती सुंदर महिला आहे. ती खूप काळजी घेणारी आहे. मी तिचा भरपूर आदर करतो" असं धर्मेंद्र हेमा मालिनीच कौतुक करताना म्हणालेले.

5 / 5
Follow Us
कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची...
Kalyan | कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची एकाच गेटवर झुंबड
दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
Sunetra Pawar | तुमचा वाढदिवस आता जयंती म्हणून साजरा करताना मन तुटतंय... दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
Mumbai Rain Update | मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
Jitendra Singh | राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय, गृहमंत्र्यांसोबत...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून अरविंद केजरीवाल यांचं खळबळजनक वक्तव्य
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेच्या आंदोलनात शर्मिला ठाकरे...
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेचं दादरमध्ये आंदोलन, थेट शर्मिला ठाकरे सहभागी
प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
Prakash Ambedkar | विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल,
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल, दिल्लीत नेमकं काय घडतंय?
यांच्या डोक्यातील हवा काढायला जनतेला वेळ लागणार नाही; उद्धव ठाकरे यांचा इशारा.

यांच्या डोक्यातील हवा काढायला जनतेला वेळ लागणार नाही; उद्धव ठाकरे यांचा इशारा

बंदुका, ग्रेनेड्स की उघड युद्ध? मुलांविरोधात काय येणार? पवन खेडा यांचा सवाल; तर पोलिसांचा दावा काय?.

बंदुका, ग्रेनेड्स की उघड युद्ध? मुलांविरोधात काय येणार? पवन खेडा यांचा सवाल; तर पोलिसांचा दावा काय?

Manoj Jarange Patil : ‘माज आणि मस्ती असती, ती मस्ती इतकी भयानक असती..’ दिल्लीला रवाना होताना मनोज जरांगे पाटील गरजले.

Manoj Jarange Patil : ‘माज आणि मस्ती असती, ती मस्ती इतकी भयानक असती..’ दिल्लीला रवाना होताना मनोज जरांगे पाटील गरजले

आता तरुण पोरं तुम्हाला उचलून फेकणार..; राहुल गांधींना ताब्यात घेतल्यानंतर हेमंत ढोमेचा संताप.

आता तरुण पोरं तुम्हाला उचलून फेकणार..; राहुल गांधींना ताब्यात घेतल्यानंतर हेमंत ढोमेचा संताप

एका साडीपायी संसार उद्ध्वस्त, पतीच्या डोक्यात थेट घातला कुकर; एका चुकीने सुनिताचं बिंग फुटलं !.

एका साडीपायी संसार उद्ध्वस्त, पतीच्या डोक्यात थेट घातला कुकर; एका चुकीने सुनिताचं बिंग फुटलं !

Assam Flood : पुराचा तडाखा वाढला, आसाममध्ये 24 तासांत 21 जणांचा मृत्यू; शेकडो गावं जलमय, लाखो नागरिकांवर संकट.

Assam Flood : पुराचा तडाखा वाढला, आसाममध्ये 24 तासांत 21 जणांचा मृत्यू; शेकडो गावं जलमय, लाखो नागरिकांवर संकट