AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

स्वर्गमंडप, 108 खांब, अप्रतिम रचना.. कोल्हापुरातील या मंदिराला एकदा तरी भेट नक्की द्या!

या मंदिरातील महादेवाचं नाव कोपेश्वर असं आहे. कोपेश्वर म्हणजेच रागावून याठिकाणी येऊन बसलेला. सतीच्या विरहाने कोपलेला असा महादेव कोपेश्वर. त्यांची समजूत काढण्याचं काम विष्णूंनी केलं. म्हणून त्यांचं नाव धोपेश्वर. म्हणूनच या मंदिरात दोन शाळुंका आहेत.

| Updated on: Jan 25, 2024 | 1:49 PM
Share
भारतातील असंख्य मंदिरांमध्ये स्थापत्यशास्त्राचे अप्रतिम नमुने पहायला मिळतात. हजारो वर्षांपूर्वी बांधकाम केलेल्या लेण्या, मंदिरं आजही डौलानं उभी असल्याचं दिसून येतं. कोल्हापुरातील शिरोळ तालुक्यात असलेल्या खिद्रापूर गावातील कोपेश्वर मंदिरसुद्धा अशाच स्थापत्यकलेचा अप्रतिम नमुना आहे.

भारतातील असंख्य मंदिरांमध्ये स्थापत्यशास्त्राचे अप्रतिम नमुने पहायला मिळतात. हजारो वर्षांपूर्वी बांधकाम केलेल्या लेण्या, मंदिरं आजही डौलानं उभी असल्याचं दिसून येतं. कोल्हापुरातील शिरोळ तालुक्यात असलेल्या खिद्रापूर गावातील कोपेश्वर मंदिरसुद्धा अशाच स्थापत्यकलेचा अप्रतिम नमुना आहे.

1 / 5
कृष्णा नदीच्या काठी वसलेल्या या कोपेश्वर मंदिरात महादेव म्हणजेच शंकर आणि विष्णू या दोघांची पूजा केली जाते. 1109 ते 1178 या काळात हे मंदिर बांधलं गेलंय. त्यामुळे तब्बल 900 वर्षे जुन्या असलेल्या या मंदिराला भारतीय संस्कृतीचा अद्भुत वारसा लाभला आहे.

कृष्णा नदीच्या काठी वसलेल्या या कोपेश्वर मंदिरात महादेव म्हणजेच शंकर आणि विष्णू या दोघांची पूजा केली जाते. 1109 ते 1178 या काळात हे मंदिर बांधलं गेलंय. त्यामुळे तब्बल 900 वर्षे जुन्या असलेल्या या मंदिराला भारतीय संस्कृतीचा अद्भुत वारसा लाभला आहे.

2 / 5
या मंदिराची रचना अत्यंत सुंदर असून हत्तींनी आपल्या पाठीवर  हे मंदिर उचलून घेतलंय, असं त्यातून दर्शवण्यात आलं आहे. कोपेश्वर मंदिरात एकूण 108 खांब आहेत. या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे इथला स्वर्गमंडप.

या मंदिराची रचना अत्यंत सुंदर असून हत्तींनी आपल्या पाठीवर हे मंदिर उचलून घेतलंय, असं त्यातून दर्शवण्यात आलं आहे. कोपेश्वर मंदिरात एकूण 108 खांब आहेत. या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे इथला स्वर्गमंडप.

3 / 5
या मंदिराचं आणखी एक वैशिष्ट म्हणजे इथे शिवलिंगासमोर नंदी नाही. आक्रमकांमुळे किंवा कालौघात या नंदीचं स्थलांतर झालं असावं. हा नंदी खिद्रापूरपासून जवळपास 12 किमी दूर कर्नाटकातील यडूर गावी आहे. तिथं केवळ नंदीचं मंदिर आहे. नंदीचं स्वतंत्र मंदिर असलेलं कदाचित हे दुर्मिळ उदाहरण असावं.

या मंदिराचं आणखी एक वैशिष्ट म्हणजे इथे शिवलिंगासमोर नंदी नाही. आक्रमकांमुळे किंवा कालौघात या नंदीचं स्थलांतर झालं असावं. हा नंदी खिद्रापूरपासून जवळपास 12 किमी दूर कर्नाटकातील यडूर गावी आहे. तिथं केवळ नंदीचं मंदिर आहे. नंदीचं स्वतंत्र मंदिर असलेलं कदाचित हे दुर्मिळ उदाहरण असावं.

4 / 5
'कट्यार काळजात घुसली' या चित्रपटातील 'शिव भोला भंडारी' या गाण्याचं शूटिंग या मंदिरात झालं आहे. केवळ आतूनच नाही तर बाहेरूनही हे मंदिर सुंदर अशा कोरीव कामाने परिपूर्ण आहे.

'कट्यार काळजात घुसली' या चित्रपटातील 'शिव भोला भंडारी' या गाण्याचं शूटिंग या मंदिरात झालं आहे. केवळ आतूनच नाही तर बाहेरूनही हे मंदिर सुंदर अशा कोरीव कामाने परिपूर्ण आहे.

5 / 5
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.