AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतातील’या’ जिल्ह्यात आहेत सर्वात जास्त रेल्वे स्थानके, 99 टक्के लोकांना नाव देखील माहित नाही

दररोज लाखो प्रवाशी रेल्वेने प्रवास करत असतात. पण अनेकांना माहिती नाही की देशातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात जास्त रेल्वे स्टेशन आहेत. नाव ऐकून तुम्हाला देखील बसणार नाही विश्वास.

| Updated on: Jul 07, 2026 | 1:17 PM
Share
भारतीय रेल्वे हे जगातील सर्वात मोठ्या रेल्वे नेटवर्कपैकी एक मानले जाते. देशाच्या कानाकोपऱ्याला जोडणारे हे विस्तीर्ण जाळे दररोज कोट्यवधी प्रवाशांना सेवा देत असून, रेल्वेच्या विकासाबरोबरच अनेक रंजक आणि कमी परिचित माहितीही वेळोवेळी समोर येत असते.

भारतीय रेल्वे हे जगातील सर्वात मोठ्या रेल्वे नेटवर्कपैकी एक मानले जाते. देशाच्या कानाकोपऱ्याला जोडणारे हे विस्तीर्ण जाळे दररोज कोट्यवधी प्रवाशांना सेवा देत असून, रेल्वेच्या विकासाबरोबरच अनेक रंजक आणि कमी परिचित माहितीही वेळोवेळी समोर येत असते.

1 / 5
अशातच देशातील सर्वाधिक रेल्वे स्थानके कोणत्या राज्यात आणि कोणत्या जिल्ह्यात आहेत, हा प्रश्न अनेकांना पडतो. याचे उत्तरही तितकेच उत्सुकता वाढवणारे आहे.

अशातच देशातील सर्वाधिक रेल्वे स्थानके कोणत्या राज्यात आणि कोणत्या जिल्ह्यात आहेत, हा प्रश्न अनेकांना पडतो. याचे उत्तरही तितकेच उत्सुकता वाढवणारे आहे.

2 / 5
देशभरात दररोज सुमारे 13500 हून अधिक प्रवासी रेल्वेगाड्या धावतात. याशिवाय 9 हजारांपेक्षा अधिक मालगाड्या देशाच्या औद्योगिक आणि आर्थिक व्यवस्थेला गती देण्याचे काम करतात. एवढ्या मोठ्या प्रमाणातील रेल्वे वाहतुकीचे व्यवस्थापन हे भारतीय रेल्वेचे मोठे वैशिष्ट्य मानले जाते.

देशभरात दररोज सुमारे 13500 हून अधिक प्रवासी रेल्वेगाड्या धावतात. याशिवाय 9 हजारांपेक्षा अधिक मालगाड्या देशाच्या औद्योगिक आणि आर्थिक व्यवस्थेला गती देण्याचे काम करतात. एवढ्या मोठ्या प्रमाणातील रेल्वे वाहतुकीचे व्यवस्थापन हे भारतीय रेल्वेचे मोठे वैशिष्ट्य मानले जाते.

3 / 5
रेल्वे स्थानकांच्या संख्येबाबत बोलायचे झाल्यास, विविध उपलब्ध आकडेवारीनुसार 2025 पर्यंत भारतात सुमारे 7300 ते 8000 दरम्यान रेल्वे स्थानके कार्यरत आहेत. या विस्तीर्ण रेल्वे जाळ्यामुळे देशातील दुर्गम भागही रेल्वेमार्फत जोडले गेले आहेत.

रेल्वे स्थानकांच्या संख्येबाबत बोलायचे झाल्यास, विविध उपलब्ध आकडेवारीनुसार 2025 पर्यंत भारतात सुमारे 7300 ते 8000 दरम्यान रेल्वे स्थानके कार्यरत आहेत. या विस्तीर्ण रेल्वे जाळ्यामुळे देशातील दुर्गम भागही रेल्वेमार्फत जोडले गेले आहेत.

4 / 5
राज्यानुसार पाहिले असता, उत्तर प्रदेश हे देशातील सर्वाधिक रेल्वे स्थानके असलेले राज्य आहे. या राज्यात 1200 हून अधिक रेल्वे स्थानके असल्याचे विविध अहवालांत नमूद करण्यात आले आहे.  विशेष म्हणजे, उत्तर प्रदेशातील प्रयागराज जिल्ह्याच्या नावावर देशातील सर्वाधिक रेल्वे स्थानके असलेल्या जिल्ह्याचा मान असल्याचे विविध आकडेवारीत दिसून येते. या जिल्ह्यात सुमारे 47 रेल्वे स्थानके आहेत. त्यामुळे रेल्वे वाहतुकीच्या दृष्टीने प्रयागराज जिल्ह्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

राज्यानुसार पाहिले असता, उत्तर प्रदेश हे देशातील सर्वाधिक रेल्वे स्थानके असलेले राज्य आहे. या राज्यात 1200 हून अधिक रेल्वे स्थानके असल्याचे विविध अहवालांत नमूद करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, उत्तर प्रदेशातील प्रयागराज जिल्ह्याच्या नावावर देशातील सर्वाधिक रेल्वे स्थानके असलेल्या जिल्ह्याचा मान असल्याचे विविध आकडेवारीत दिसून येते. या जिल्ह्यात सुमारे 47 रेल्वे स्थानके आहेत. त्यामुळे रेल्वे वाहतुकीच्या दृष्टीने प्रयागराज जिल्ह्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

5 / 5
Follow Us
पावसाचा हाहाकार! वादळी वाऱ्यासह पावसाचा आणखी मोठा दणका, तेलाने खचाखच
पावसाचा हाहाकार! वादळी वाऱ्यासह पावसाचा आणखी मोठा दणका, तेलाने खचाखच भरलेलं जहाज...
अटल सेतूपासून Missing Link पर्यंत...पावसाने सरकारचे वाभाडे काढले
Ambadas Danve | अटल सेतूपासून Missing Link पर्यंत...पावसाने सरकारचे वाभाडे काढले; सरकारच्या प्रकल्पांवर दानवेंचा सणसणीत वार
राजकीय हालचाली वाढल्या! विजय वडेट्टीवारांच्या सूचक विधानाने खळबळ, शरद
राजकीय हालचाली वाढल्या! विजय वडेट्टीवारांच्या सूचक विधानाने खळबळ, शरद पवार गट सत्तेत जाणार की...
शरद पवार गट NDAमध्ये जाणार?; रोहित पवारांनी दिलं सर्वात मोठं उत्तर!
मोठी बातमी! शरद पवार गट NDAमध्ये जाणार? चर्चांना उधाण; रोहित पवारांनी दिलं सर्वात मोठं उत्तर! म्हणाले...
मोठी बातमी! नाशिकच्या कुंभमेळ्यात गुजराती ठेकेदारांना... बड्या नेत्याच
मोठी बातमी! नाशिकच्या कुंभमेळ्यात गुजराती ठेकेदारांना... बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ!
खेडमध्ये भीषण दरड दुर्घटना! NDRFची अडकलेल्या जीवांसाठी शर्थ
Ratnagiri | खेडमध्ये भीषण दरड दुर्घटना! NDRFची अडकलेल्या जीवांसाठी शर्थ; दोघांच्या मृत्यूची भीती, नेमकं काय घडलं?
एकच खळबळ! शरद पवार सत्तेत येण्याच्या तयारीत? बड्या नेत्यावर जबाबदारी
एकच खळबळ! शरद पवार सत्तेत येण्याच्या तयारीत? बड्या नेत्याला दिली जबाबदारी अन्...
6700 कोटी वाहून गेले, कमिशन मात्र वाचलं! मिसिंग लिंकवरून राऊतांचा...
Sanjay Raut UNCUT | 6700 कोटी वाहून गेले, कमिशन मात्र वाचलं! मिसिंग लिंकवरून संजय राऊतांचा फडणवीस सरकारवर घणाघात
अतिसुरक्षित लोकभवन परिसरात धक्कादायक घडलं! अचानक मोठा आवाज झाला अन्...
अतिसुरक्षित लोकभवन परिसरात धक्कादायक घडलं! अचानक मोठा आवाज झाला अन्... कर्तव्य बजवत असतानाच जवानाने संपवलं जीवन
मिसिंग लिंकवर दरड... त्यालाही नेहरूच जबाबदार?
Sandeep Deshpande | मिसिंग लिंकवर दरड... त्यालाही नेहरूच जबाबदार? संदीप देशपांडेंचा फडणवीस सरकारला खोचक टोला