AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हे उपाय Low Bp पासून ठेवतील दूर, घरगुती उपाय! वाचा

Low bp चा जर त्रास होत असेल तर त्यावर काही घरगुती उपाय आहेत. हे उपाय एकदम सोपे आहेत. जर तुम्ही तुमच्या जीवनशैलीत याचा समावेश करून घेतलात तर तुम्हाला बीपीचा त्रास कधीही होणार नाही. चक्कर येणे, डोकेदुखी, उलट्या, थकवा आणि अशक्तपणा ही बीपी लो होण्याची लक्षणे आहेत. बीपीवर वेळीच नियंत्रण ठेवा. जाणून घेऊयात काय आहेत घरगुती उपाय

| Updated on: Oct 12, 2023 | 3:44 PM
Share
खाण्या पिण्याच्या वाईट सवयीमुळे अनेक आजार होतात. यात हाय बीपी, लो बीपी अशा आजारांचा सुद्धा समावेश होतो. जेव्हा ब्लड प्रेशर 90/60 mmHg पेक्षा कमी असतं तेव्हा त्याला लो बीपी म्हणतात. हे कंट्रोल करायचे देखील अनेक मार्ग आहेत.

खाण्या पिण्याच्या वाईट सवयीमुळे अनेक आजार होतात. यात हाय बीपी, लो बीपी अशा आजारांचा सुद्धा समावेश होतो. जेव्हा ब्लड प्रेशर 90/60 mmHg पेक्षा कमी असतं तेव्हा त्याला लो बीपी म्हणतात. हे कंट्रोल करायचे देखील अनेक मार्ग आहेत.

1 / 5
चक्कर येणे, डोकेदुखी, उलट्या, थकवा आणि अशक्तपणा ही बीपी लो होण्याची लक्षणे आहेत. बीपी वर जर नियंत्रण ठेवलं नाही तर हृदयविकाराचा झटका देखील येऊ शकतो. आज आम्ही तुम्हाला लो ब्लड प्रेशर नियंत्रित करण्यासाठी 3 खास गोष्टींबद्दल सांगणार आहोत, ज्याचे सेवन करून तुम्ही स्वतःला या आजारापासून दूर ठेवू शकता

चक्कर येणे, डोकेदुखी, उलट्या, थकवा आणि अशक्तपणा ही बीपी लो होण्याची लक्षणे आहेत. बीपी वर जर नियंत्रण ठेवलं नाही तर हृदयविकाराचा झटका देखील येऊ शकतो. आज आम्ही तुम्हाला लो ब्लड प्रेशर नियंत्रित करण्यासाठी 3 खास गोष्टींबद्दल सांगणार आहोत, ज्याचे सेवन करून तुम्ही स्वतःला या आजारापासून दूर ठेवू शकता

2 / 5
तुळशीची पाने: भारतात तुळस ही घरोघरी असते. तुळस ही आयुर्वेदिक वनस्पती आहे तिचे अनेक फायदे आहेत. बीपी कमी होत असेल तर त्यावर तुळस हा रामबाण उपाय आहे. यामध्ये पोटॅशियम, व्हिटॅमिन-सी आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असतात. अनेक अँटी-ऑक्सिडंट्स असतात, जे नियमितपणे बीपी राखण्यास मदत करतात. रोज तुळशीची ४ पाने चावून खावीत असं केल्याने बीपी कंट्रोल मध्ये राहतो.

तुळशीची पाने: भारतात तुळस ही घरोघरी असते. तुळस ही आयुर्वेदिक वनस्पती आहे तिचे अनेक फायदे आहेत. बीपी कमी होत असेल तर त्यावर तुळस हा रामबाण उपाय आहे. यामध्ये पोटॅशियम, व्हिटॅमिन-सी आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असतात. अनेक अँटी-ऑक्सिडंट्स असतात, जे नियमितपणे बीपी राखण्यास मदत करतात. रोज तुळशीची ४ पाने चावून खावीत असं केल्याने बीपी कंट्रोल मध्ये राहतो.

3 / 5
अश्वगंधा: अश्वगंधा दुधात टाकून पितात हे तर तुम्हाला माहीतच असेल. दिवसातून जर २ वेळा अश्वगंधा पावडर खाल्ली तर तुमचा बीपी नियंत्रणात राहू शकतो. एक चमचा अश्वगंधा पावडर घ्यावी आणि अर्धा ग्लास कोमट पाणी घेऊन त्यात ही पावडर मिक्स करून प्यावी. दिवसातून जर दोन वेळा असे केले तर तुमचा बीपी नक्कीच नीट राहील.

अश्वगंधा: अश्वगंधा दुधात टाकून पितात हे तर तुम्हाला माहीतच असेल. दिवसातून जर २ वेळा अश्वगंधा पावडर खाल्ली तर तुमचा बीपी नियंत्रणात राहू शकतो. एक चमचा अश्वगंधा पावडर घ्यावी आणि अर्धा ग्लास कोमट पाणी घेऊन त्यात ही पावडर मिक्स करून प्यावी. दिवसातून जर दोन वेळा असे केले तर तुमचा बीपी नक्कीच नीट राहील.

4 / 5
मनुके भिजून खावेत. रात्रभर मनुके भिजत ठेऊन सकाळी ते खाल्ल्यास त्याचा आरोग्यासाठी खूप फायदा होतो. विशेषतः या पद्धतीने मनुके खाल्ल्यास बीपी लो होतो. ज्या पाण्यात तुम्ही मनुके भिजवलेले आहेत ते पाणी देखील तुम्ही पिऊ शकता. सकाळी रिकाम्या पोटी हे खाल्ल्यास खूप फायदा होतो.

मनुके भिजून खावेत. रात्रभर मनुके भिजत ठेऊन सकाळी ते खाल्ल्यास त्याचा आरोग्यासाठी खूप फायदा होतो. विशेषतः या पद्धतीने मनुके खाल्ल्यास बीपी लो होतो. ज्या पाण्यात तुम्ही मनुके भिजवलेले आहेत ते पाणी देखील तुम्ही पिऊ शकता. सकाळी रिकाम्या पोटी हे खाल्ल्यास खूप फायदा होतो.

5 / 5
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.