AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ढग किती काळ डोक्यावर राहतील आणि ठिकाण बदलतील, हे कसे ठरते? जाणून घ्या

देशात मान्सूनचं आगमन झालं असून अनेक ठिकाणी सरी कोसळत आहेत. यात ढगांचा लपंडाव सुरु आहे. कुठे काळे ढग, तर कधी निरभ्र आकाश अशी स्थिती आहे. अशा स्थितीत ढग आकाशात एकाच ठिकाणी किती काळ राहतात आणि ते त्यांची जागा बदलतात, हे कसे ठरते? जाणून घ्या

| Updated on: Jun 04, 2025 | 6:12 PM
Share
आपण आकाशाकडे पाहीलं की ढगांचा लपंडाव पाहायला मिळतो. कधी ढगांचं अच्छादन असतं तर क्षणार्धात निरभ्र आकाश.. उन्हाळ्यात काळे ढग जमा झाले तर उन्हापासून थोडा दिलासा मिळतो. पण क्षणार्धात काही ढग पुढच्या मार्गाला लागतात. असं कसं होतं ते जाणून घ्या. फोटो: Pixabay

आपण आकाशाकडे पाहीलं की ढगांचा लपंडाव पाहायला मिळतो. कधी ढगांचं अच्छादन असतं तर क्षणार्धात निरभ्र आकाश.. उन्हाळ्यात काळे ढग जमा झाले तर उन्हापासून थोडा दिलासा मिळतो. पण क्षणार्धात काही ढग पुढच्या मार्गाला लागतात. असं कसं होतं ते जाणून घ्या. फोटो: Pixabay

1 / 5
सर्वप्रथम असा प्रश्न पडतो की ढग तयार होतात तरी कसे? सूर्याच्या प्रखर उष्णतेमुळे पृथ्वीवरील पाण्याचं बाष्पीभवन होतं. वाफ वर गेल्यानंतर घनरूप होते आणि त्याचे रुपांतर पाणी आणि बर्फाच्या कणांमध्ये होते. हे सर्व ढगात जमा होते. फोटो: Pixabay

सर्वप्रथम असा प्रश्न पडतो की ढग तयार होतात तरी कसे? सूर्याच्या प्रखर उष्णतेमुळे पृथ्वीवरील पाण्याचं बाष्पीभवन होतं. वाफ वर गेल्यानंतर घनरूप होते आणि त्याचे रुपांतर पाणी आणि बर्फाच्या कणांमध्ये होते. हे सर्व ढगात जमा होते. फोटो: Pixabay

2 / 5
ढग कधीच एकाच ठिकाणी का राहत नाहीत, ते त्यांची जागा का बदलत राहतात. याची अनेक कारणे आहेत. पहिले कारण म्हणजे वाऱ्याची दिशा आणि वेग. जर वाऱ्याचा वेग वेगवान असेल तर त्याचा परिणाम ढगांवर दिसून येतो. जोरदार वारा ढगांना त्यांच्या जागेवरून हलण्यास भाग पाडतो. दुसरीकडे, मंद वाऱ्यात ढग जास्त काळ राहतात. फोटो: Pixabay

ढग कधीच एकाच ठिकाणी का राहत नाहीत, ते त्यांची जागा का बदलत राहतात. याची अनेक कारणे आहेत. पहिले कारण म्हणजे वाऱ्याची दिशा आणि वेग. जर वाऱ्याचा वेग वेगवान असेल तर त्याचा परिणाम ढगांवर दिसून येतो. जोरदार वारा ढगांना त्यांच्या जागेवरून हलण्यास भाग पाडतो. दुसरीकडे, मंद वाऱ्यात ढग जास्त काळ राहतात. फोटो: Pixabay

3 / 5
ढगांच्या स्थितीत बदल होण्यास आर्द्रता देखील जबाबदार असते. कारण ढगांमध्ये पाण्याचे कण असतात. त्यामुळे जास्त आर्द्रता असलेले ढग जास्त काळ आकाशात राहतात. जेव्हा जोरदार वारे वाहतात तेव्हा कमी आर्द्रता असलेले ढग त्यांची जागा सोडून वाऱ्याच्या दिशेने फिरत राहतात. फोटो: Pixabay

ढगांच्या स्थितीत बदल होण्यास आर्द्रता देखील जबाबदार असते. कारण ढगांमध्ये पाण्याचे कण असतात. त्यामुळे जास्त आर्द्रता असलेले ढग जास्त काळ आकाशात राहतात. जेव्हा जोरदार वारे वाहतात तेव्हा कमी आर्द्रता असलेले ढग त्यांची जागा सोडून वाऱ्याच्या दिशेने फिरत राहतात. फोटो: Pixabay

4 / 5
ढगांच्या स्थितीत तापमान देखील महत्त्वाची भूमिका बजावते. जर तापमान कमी असेल तर ढग जास्त काळ राहतात. याशिवाय कमी दाबाची प्रणाली ढगांना नियंत्रित ठेवण्यास मदत करते. उच्च दाबाची प्रणाली तयार होताच, ढग त्यांचे स्थान सोडतात. फोटो: Pixabay

ढगांच्या स्थितीत तापमान देखील महत्त्वाची भूमिका बजावते. जर तापमान कमी असेल तर ढग जास्त काळ राहतात. याशिवाय कमी दाबाची प्रणाली ढगांना नियंत्रित ठेवण्यास मदत करते. उच्च दाबाची प्रणाली तयार होताच, ढग त्यांचे स्थान सोडतात. फोटो: Pixabay

5 / 5
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.