AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सोयाबीन हळद पिकावर हुमणी अळीचा प्रादुर्भाव, या जिल्ह्यातील 300 एकर शेती धोक्यात

वाशीम जिल्ह्यातील शेतकरी वर्ग मोठ्या चिंतेत आहेत. कारण खरीब हंगाम वाया जाण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. 300 एकर शेती धोक्यात आल्यामुळे शेतकरी डोक्याला हात लावून बसत आहेत.

| Updated on: Aug 14, 2023 | 10:21 AM
Share
वाशीमच्या रिसोड तालुक्यातील अगरवाडी येथील शेतकऱ्यांसमोर हुमणी अळीचे नवीन संकट उभे राहिले आहे. त्यामुळे परिसरातील 300 एकर शेती धोक्यात आली असल्याचं शेतकरी सांगत आहेत.

वाशीमच्या रिसोड तालुक्यातील अगरवाडी येथील शेतकऱ्यांसमोर हुमणी अळीचे नवीन संकट उभे राहिले आहे. त्यामुळे परिसरातील 300 एकर शेती धोक्यात आली असल्याचं शेतकरी सांगत आहेत.

1 / 5
अळीचा प्रादुर्भाव प्रामुख्याने सोयाबीन आणि हळद पिकावर पाहायला मिळतो. हुमणी अळी जमिनीत राहत असून पिकांची मुळं खाते त्यामुळे झाडं सुकली जावून मरतात.

अळीचा प्रादुर्भाव प्रामुख्याने सोयाबीन आणि हळद पिकावर पाहायला मिळतो. हुमणी अळी जमिनीत राहत असून पिकांची मुळं खाते त्यामुळे झाडं सुकली जावून मरतात.

2 / 5
वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोरील संकटं वाढतंच चालली आहेत. यावर्षी उशिरा आलेला पाऊस, त्यात दुबार पेरणीचे संकट, पुरात वाहून गेलेली शेती आणि आता पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव यामुळे शेती संकटात सापडला आहे.

वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोरील संकटं वाढतंच चालली आहेत. यावर्षी उशिरा आलेला पाऊस, त्यात दुबार पेरणीचे संकट, पुरात वाहून गेलेली शेती आणि आता पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव यामुळे शेती संकटात सापडला आहे.

3 / 5
रिसोड तालुक्यातील अगरवाडी परिसरातील शेतात मोठ्या प्रमाणात हुमणी अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. हुमणी अळी ही जमिनीखाली राहत असल्याने त्यांना नियंत्रण करणे अधिक अवघड झाले आहे. याबाबत कृषी विभागाने मार्गदर्शन करावे अशी मागणी शेतकरी करत आहेत.

रिसोड तालुक्यातील अगरवाडी परिसरातील शेतात मोठ्या प्रमाणात हुमणी अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. हुमणी अळी ही जमिनीखाली राहत असल्याने त्यांना नियंत्रण करणे अधिक अवघड झाले आहे. याबाबत कृषी विभागाने मार्गदर्शन करावे अशी मागणी शेतकरी करत आहेत.

4 / 5
शेतकऱ्यांनी विविध बँकांचे कर्ज घेऊन पेरणी केली, पावसाअभावी दुबार पेरणीची वेळ सगळ्या शेतकऱ्यांवर आली आहे. इतर आपत्तीप्रमाणे याचे पंचनामे करून सरकारने शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी बाधित शेतकऱ्यांनी केली आहे.

शेतकऱ्यांनी विविध बँकांचे कर्ज घेऊन पेरणी केली, पावसाअभावी दुबार पेरणीची वेळ सगळ्या शेतकऱ्यांवर आली आहे. इतर आपत्तीप्रमाणे याचे पंचनामे करून सरकारने शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी बाधित शेतकऱ्यांनी केली आहे.

5 / 5
ठाकरे बंधूंकडून पवारांच्या राष्ट्रवादीला फक्त 16 जागांचा प्रस्ताव?
ठाकरे बंधूंकडून पवारांच्या राष्ट्रवादीला फक्त 16 जागांचा प्रस्ताव?.
प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! आज लोकलचं वेळापत्रक बघूनचं घराबाहेर पडा
प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! आज लोकलचं वेळापत्रक बघूनचं घराबाहेर पडा.
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.