AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजब सरकारी नोकरी, ही एक गोष्ट केल्याशिवाय लग्नच होत नाही; लाखोंचा पगार पण…वाचून चकित व्हाल!

तसं पाहायचं झालं तर ही नोकरी खूप प्रतिष्ठेची आहे. एकदा ही नोकरी लागली की तुम्हाला लाखोंचा पगार मिळतो. विशेष म्हणजे मोठी प्रतिष्ठाही लाभते. परंतु लग्न करायचे असल्यास त्यांना अनेक नियमांचे पालन करावे लागते.

| Updated on: Mar 11, 2026 | 7:13 PM
Share
प्रत्येकालाच सरकारी नोकरी हवी असते. सरकारी नोकरी म्हटलं की आयुष्या स्थिरस्थावर झालं, असं समजलं जातं. शासकीय नोकरी असणारा तरुण किंवा तरुणी यांना लगेच चांगले विवाहस्थळ यायला लागतात. परंतु अशी एक शासकीय नोकरी आहे, जी मिळाल्यावर लग्नाच्या मोठ्या अडचणी निर्माण होतात.

प्रत्येकालाच सरकारी नोकरी हवी असते. सरकारी नोकरी म्हटलं की आयुष्या स्थिरस्थावर झालं, असं समजलं जातं. शासकीय नोकरी असणारा तरुण किंवा तरुणी यांना लगेच चांगले विवाहस्थळ यायला लागतात. परंतु अशी एक शासकीय नोकरी आहे, जी मिळाल्यावर लग्नाच्या मोठ्या अडचणी निर्माण होतात.

1 / 5
यूपीएससी उत्तीर्ण करून आयएएस, आयपीएस झालेल्या अधिकाऱ्यांना लग्न करायच असेल तर त्यांच्या लग्नाची प्रक्रिया थोडी किचकट असते. त्यातही दोन आएएस, दोन आयपीएस अधिकारी लग्न करणार असतील तर मात्र अनेक प्रोटोकॉल पाळावे लागतात. अशा लग्नासाठी अनेक नियमांचे पालन करावे लागते.

यूपीएससी उत्तीर्ण करून आयएएस, आयपीएस झालेल्या अधिकाऱ्यांना लग्न करायच असेल तर त्यांच्या लग्नाची प्रक्रिया थोडी किचकट असते. त्यातही दोन आएएस, दोन आयपीएस अधिकारी लग्न करणार असतील तर मात्र अनेक प्रोटोकॉल पाळावे लागतात. अशा लग्नासाठी अनेक नियमांचे पालन करावे लागते.

2 / 5
दोन आयएएस, आयपीएस अधिकारी लग्न करणार असतील तर त्यांच्या कार्यक्षेत्राचा प्रश्न उपस्थित होतो. कारण लग्नानंतर अशा अधिकाऱ्यांना एकाच राज्यात पोस्टिंग हवी असते. या सर्व बाबीची तजवित सरकारला करावी लागते.

दोन आयएएस, आयपीएस अधिकारी लग्न करणार असतील तर त्यांच्या कार्यक्षेत्राचा प्रश्न उपस्थित होतो. कारण लग्नानंतर अशा अधिकाऱ्यांना एकाच राज्यात पोस्टिंग हवी असते. या सर्व बाबीची तजवित सरकारला करावी लागते.

3 / 5
एखाद्या आयएएस, आयपीएस अधिकाऱ्याला परदेशी व्यक्तीशी लग्न करायचे असेल तर सरकारकडून अधिकृत परवानगी घ्यावी लागते. कारण अशा लग्नामुळे देशाच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होणार नाही ना? याची सरकारला खात्री करून घ्यावी लागते.

एखाद्या आयएएस, आयपीएस अधिकाऱ्याला परदेशी व्यक्तीशी लग्न करायचे असेल तर सरकारकडून अधिकृत परवानगी घ्यावी लागते. कारण अशा लग्नामुळे देशाच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होणार नाही ना? याची सरकारला खात्री करून घ्यावी लागते.

4 / 5
लग्न करायचे असेल तर आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांना काही गोष्टींचे पालन करावे लागते. त्यामुळेच दोन्ही आयएएस, एयपीएस यांचे लग्न होणार असेल तर त्यांना या सर्व नियमांचे पालन करावे लागते. एखाद्या व्यक्तीचा विवाह रोखण्याचा सरकारला अधिकार नाही. परंतु आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांना मात्र काही नियमांचे पालन कारवे लागते.

लग्न करायचे असेल तर आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांना काही गोष्टींचे पालन करावे लागते. त्यामुळेच दोन्ही आयएएस, एयपीएस यांचे लग्न होणार असेल तर त्यांना या सर्व नियमांचे पालन करावे लागते. एखाद्या व्यक्तीचा विवाह रोखण्याचा सरकारला अधिकार नाही. परंतु आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांना मात्र काही नियमांचे पालन कारवे लागते.

5 / 5
Follow Us
पुण्यात गॅस सिलेंडर तुटवड्यामुळे लग्नसराई हॉल व्यवसायिकांना फटका
पुण्यात गॅस सिलेंडर तुटवड्यामुळे लग्नसराई हॉल व्यवसायिकांना फटका.
गॅस सिलेंडरसाठी रांगा फक्त घबराटीमुळे – मंत्री शिरसाट यांची माहिती
गॅस सिलेंडरसाठी रांगा फक्त घबराटीमुळे – मंत्री शिरसाट यांची माहिती.
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा? उद्या कोर्टात सुनावणी
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा? उद्या कोर्टात सुनावणी.
इराण-इस्त्रायल-अमेरिका संघर्षाचा भारतावर परिणाम; सर्वपक्षीय बैठकीची...
इराण-इस्त्रायल-अमेरिका संघर्षाचा भारतावर परिणाम; सर्वपक्षीय बैठकीची....
उल्हास खोऱ्यातून 78 टीएमसी पाणी मराठवाड्याकडे वळवणार
उल्हास खोऱ्यातून 78 टीएमसी पाणी मराठवाड्याकडे वळवणार.
GDP, FDI आणि स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र आघाडीवर
GDP, FDI आणि स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र आघाडीवर.
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश.
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ....
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ.....
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक.
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली.