AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शनी, राहू-केतूचा दोष दूर करायचा, मग उन्हाळ्यात पक्ष्यांसाठी…

उन्हाळ्यात पक्ष्यांना पाणी पाजण्याचे धार्मिक आणि ज्योतिषशास्त्रीय महत्त्व काय आहे? शनी आणि राहू दोष दूर करण्यासाठी हा छोटा उपाय कसा फायदेशीर ठरू शकतो, याची सविस्तर माहिती.

| Updated on: Apr 24, 2026 | 3:24 PM
Share
सध्या उन्हाचा पारा प्रचंड वाढला आहे. घामाच्या धारा आणि अंगाची लाहीलाही होत असताना मानवाप्रमाणेच पशू-पक्षांचेही हाल होताना दिसतात. अनेकदा पाण्यासाठी भटकंती करताना पक्षांचे हाल होतात.

सध्या उन्हाचा पारा प्रचंड वाढला आहे. घामाच्या धारा आणि अंगाची लाहीलाही होत असताना मानवाप्रमाणेच पशू-पक्षांचेही हाल होताना दिसतात. अनेकदा पाण्यासाठी भटकंती करताना पक्षांचे हाल होतात.

1 / 7
हिंदू धर्म आणि शास्त्रानुसार, उन्हाळ्यात तहानलेल्या पक्ष्यांची तहान भागवणे हे केवळ पुण्याचं काम नसून, त्यामुळे तुमच्या कुंडलीतील अनेक मोठे दोष दूर होऊ शकतात. ज्योतिषशास्त्रानुसार, घराच्या छतावर किंवा बाल्कनीत पक्ष्यांसाठी पाण्याची सोय केल्याने कुंडलीतील शनी, राहू आणि केतू या ग्रहांचे अशुभ प्रभाव कमी होतात.

हिंदू धर्म आणि शास्त्रानुसार, उन्हाळ्यात तहानलेल्या पक्ष्यांची तहान भागवणे हे केवळ पुण्याचं काम नसून, त्यामुळे तुमच्या कुंडलीतील अनेक मोठे दोष दूर होऊ शकतात. ज्योतिषशास्त्रानुसार, घराच्या छतावर किंवा बाल्कनीत पक्ष्यांसाठी पाण्याची सोय केल्याने कुंडलीतील शनी, राहू आणि केतू या ग्रहांचे अशुभ प्रभाव कमी होतात.

2 / 7
पक्ष्यांना दाणा-पाणी दिल्याने पितृदोषही शांत होतो, अशी धार्मिक मान्यता आहे. जर तुमच्या कामात सतत अडथळे येत असतील, तर पक्ष्यांची सेवा केल्याने भाग्योदय होतो. ज्या घराच्या अंगणात पक्ष्यांचा किलबिलाट असतो, तिथे सकारात्मक ऊर्जा वास करते.

पक्ष्यांना दाणा-पाणी दिल्याने पितृदोषही शांत होतो, अशी धार्मिक मान्यता आहे. जर तुमच्या कामात सतत अडथळे येत असतील, तर पक्ष्यांची सेवा केल्याने भाग्योदय होतो. ज्या घराच्या अंगणात पक्ष्यांचा किलबिलाट असतो, तिथे सकारात्मक ऊर्जा वास करते.

3 / 7
पक्ष्यांना पाणी पाजल्याने घरातील नकारात्मकता दूर होते आणि लक्ष्मीची कृपा प्राप्त होते. यामुळे व्यवसायात प्रगती होते. तसेच नोकरीत येणाऱ्या अडचणी दूर होतात. पक्षांसाठी पाणी ठेवताना काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. पक्ष्यांसाठी शक्यतो मातीचे भांडे वापरावे. मातीच्या भांड्यातील पाणी नैसर्गिकरित्या थंड राहते.

पक्ष्यांना पाणी पाजल्याने घरातील नकारात्मकता दूर होते आणि लक्ष्मीची कृपा प्राप्त होते. यामुळे व्यवसायात प्रगती होते. तसेच नोकरीत येणाऱ्या अडचणी दूर होतात. पक्षांसाठी पाणी ठेवताना काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. पक्ष्यांसाठी शक्यतो मातीचे भांडे वापरावे. मातीच्या भांड्यातील पाणी नैसर्गिकरित्या थंड राहते.

4 / 7
पाण्याचे भांडे अशा ठिकाणी ठेवा जिथे मांजर किंवा इतर प्राण्यांपासून पक्ष्यांना धोका नसेल. सावलीच्या ठिकाणी पाणी ठेवणे अधिक उत्तम. पक्ष्यांच्या भांड्यातील पाणी दररोज बदलावे. अस्वच्छ पाण्यामुळे पक्ष्यांना आजार होऊ शकतात, म्हणून दररोज भांडे घासून स्वच्छ करावे.

पाण्याचे भांडे अशा ठिकाणी ठेवा जिथे मांजर किंवा इतर प्राण्यांपासून पक्ष्यांना धोका नसेल. सावलीच्या ठिकाणी पाणी ठेवणे अधिक उत्तम. पक्ष्यांच्या भांड्यातील पाणी दररोज बदलावे. अस्वच्छ पाण्यामुळे पक्ष्यांना आजार होऊ शकतात, म्हणून दररोज भांडे घासून स्वच्छ करावे.

5 / 7
पाण्यासोबतच ज्वारी, बाजरी किंवा तांदूळ यांसारखी धान्ये एका बाजूला ठेवल्यास पक्ष्यांची अन्नाची गरजही पूर्ण होईल. आपल्या संस्कृतीत 'भूतदया' हाच सर्वात मोठा धर्म मानला गेला आहे. या कडक उन्हात एका मटक्यात पाणी ठेवून आपण अनेक मूक जीवांचे प्राण वाचवू शकतो.

पाण्यासोबतच ज्वारी, बाजरी किंवा तांदूळ यांसारखी धान्ये एका बाजूला ठेवल्यास पक्ष्यांची अन्नाची गरजही पूर्ण होईल. आपल्या संस्कृतीत 'भूतदया' हाच सर्वात मोठा धर्म मानला गेला आहे. या कडक उन्हात एका मटक्यात पाणी ठेवून आपण अनेक मूक जीवांचे प्राण वाचवू शकतो.

6 / 7
water for birds 1

water for birds 1

7 / 7
Follow Us
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात..
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात दिलासा
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे जरांगे पाटलांना...
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे मनोज जरांगे पाटील यांना आवाहन
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन...
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन; रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या नेतृत्त्वात...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला नेत्याचं मोठं विधान
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीट...
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीटद्वारे केला खुलासा!
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर... जरांगे पाटलांची प्रतिक्रिया...
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर...  आंदोलनाविषयी मनोज जरांगे पाटलांची मोठी प्रतिक्रिया!
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं...
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची जरांगेंवर...
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची मनोज जरांगेंवर अजब कविता