AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मधुमेहाच्या रूग्णांनी आहारात या सुपरफूड्सचा समावेश करा, थेट मधुमेहाचे…

जगात सर्वात जास्त रूग्ण कोणत्या आजाराचे असतील तर ते आहे मधुमेह. मधुमेहाची समस्या अगदी कमी वयात होण्याची शक्यता असते. एका मधुमेह झाला तर त्यामधून बाहेर पडणे कठीण असते. अशावेळी आपण खाण्यापिण्यावर अशी लक्ष देणे आवश्यक आहे.

| Updated on: Jan 20, 2026 | 3:12 PM
Share
 देशातच नव्हे तर जगात मधुमेहाची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. ही एक गंभीर समस्या बनले आहे. लाखोच्या घरात आज मधुमेहाचे रूग्ण आहेत. मधुमेहाचे निदान झाले तर लगेचच बरे होणे शक्य नाही.

देशातच नव्हे तर जगात मधुमेहाची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. ही एक गंभीर समस्या बनले आहे. लाखोच्या घरात आज मधुमेहाचे रूग्ण आहेत. मधुमेहाचे निदान झाले तर लगेचच बरे होणे शक्य नाही.

1 / 5
मधुमेहाची समस्या दूर करण्यासाठी महत्वाचे आहे की, आपण काय खातो. अनेक गोष्टींचा दररोजच्या आहारात समावेश केला तर मधुमेहाची समस्या कायमची दूर होण्यास मदत होते. 

मधुमेहाची समस्या दूर करण्यासाठी महत्वाचे आहे की, आपण काय खातो. अनेक गोष्टींचा दररोजच्या आहारात समावेश केला तर मधुमेहाची समस्या कायमची दूर होण्यास मदत होते. 

2 / 5
 तज्ञांच्या मते, दालचिनी, बाजरी, ओट्स, पालक, मेथी आणि विविध डाळींचा दररोजच्या आहारात समावेश करा. ज्यामुळे मधुमेहावर नियंत्रण मिळवण्यास मदत होते. 

तज्ञांच्या मते, दालचिनी, बाजरी, ओट्स, पालक, मेथी आणि विविध डाळींचा दररोजच्या आहारात समावेश करा. ज्यामुळे मधुमेहावर नियंत्रण मिळवण्यास मदत होते. 

3 / 5
मधुमेहावर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्वात महत्वाचे ठरते म्हणजे पांढरा तांदूळ आणि पिठ. या दोन गोष्टींचा आहारात समावेश करा, ज्यामुळे मधुमेहाची समस्या कमी होते. 

मधुमेहावर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्वात महत्वाचे ठरते म्हणजे पांढरा तांदूळ आणि पिठ. या दोन गोष्टींचा आहारात समावेश करा, ज्यामुळे मधुमेहाची समस्या कमी होते. 

4 / 5
मधुमेहाच्या रूग्णासाठी पालक सर्वात महत्वाची ठरते. पालकचा दररोजच्या आहारात समावेश केल्याने मधुमेहाची समस्या आरामात दूर होते. हे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. 

मधुमेहाच्या रूग्णासाठी पालक सर्वात महत्वाची ठरते. पालकचा दररोजच्या आहारात समावेश केल्याने मधुमेहाची समस्या आरामात दूर होते. हे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. 

5 / 5
Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा.

मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा

मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी.

मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी

66 दिवसांपूर्वी क्रिकेटपटूच्या मृत्यूची अफवा, आता थेट संघाचं कर्णधारपद मिळालं.

66 दिवसांपूर्वी क्रिकेटपटूच्या मृत्यूची अफवा, आता थेट संघाचं कर्णधारपद मिळालं

…तर मंत्र्यांना स्पष्ट संदेश जाईल, अण्णा हजारेंचं पंतप्रधान मोदींना पत्र, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी.

…तर मंत्र्यांना स्पष्ट संदेश जाईल, अण्णा हजारेंचं पंतप्रधान मोदींना पत्र, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी

Akhil Chitre : पाकिस्तानच्या बॉर्डरवर आलोय का? अखिल चित्रे पोलीस अधिकाऱ्यात जुंपली; आंदोलकांना ताब्यात घेतल्यानं वातावरण तापलं!.

Akhil Chitre : पाकिस्तानच्या बॉर्डरवर आलोय का? अखिल चित्रे पोलीस अधिकाऱ्यात जुंपली; आंदोलकांना ताब्यात घेतल्यानं वातावरण तापलं!

मोदींच्या माफींची राहुल गांधींची नवी मागणी… मागण्यांमध्येच घोळ.

मोदींच्या माफींची राहुल गांधींची नवी मागणी… मागण्यांमध्येच घोळ