AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SA : दुसऱ्या T20 मध्ये विक्रमी पाऊस… सूर्यकुमार यादव विराट कोहलीने गोलंदाजांची केली धुलाई

कालच्या झालेल्या सामन्या विराट कोहली आणि सुर्याने एक रेकॉर्ड तोडला आहे. त्याची जोरदार चर्चा आहे.

| Updated on: Oct 03, 2022 | 9:10 AM
Share
टीम इंडियाने काल झालेल्या मॅचमध्ये दक्षिण आफ्रिकेचा 16 धावांनी पराभव केला. त्यामुळे पुन्हा विराट कोहली आणि सुर्यकुमार यादव यांची चाहत्यांकडून स्तुती केली जात आहे. कालच्या सामन्यात सुद्धा अनेक रेकॉर्ड झाले आहेत.

टीम इंडियाने काल झालेल्या मॅचमध्ये दक्षिण आफ्रिकेचा 16 धावांनी पराभव केला. त्यामुळे पुन्हा विराट कोहली आणि सुर्यकुमार यादव यांची चाहत्यांकडून स्तुती केली जात आहे. कालच्या सामन्यात सुद्धा अनेक रेकॉर्ड झाले आहेत.

1 / 5
कालच्या झालेल्या सामन्या विराट कोहली आणि सुर्याने एक रेकॉर्ड तोडला आहे. त्याची जोरदार चर्चा आहे.

कालच्या झालेल्या सामन्या विराट कोहली आणि सुर्याने एक रेकॉर्ड तोडला आहे. त्याची जोरदार चर्चा आहे.

2 / 5
कालच्या मॅचमध्ये विराट कोहलीने षटकार लगावून 11 हजार धावांचा टप्पा पुर्ण केला.

कालच्या मॅचमध्ये विराट कोहलीने षटकार लगावून 11 हजार धावांचा टप्पा पुर्ण केला.

3 / 5
आफ्रिकेच्या गोलंदाजांची कोहली आणि यादवने जोरदार धुलाई केली. कालच्या सामन्यात यादवने कमी बॉलमध्ये एक हजार धावा पुर्ण केल्याचा रेकॉर्ड त्याच्या नावावरती आहे.

आफ्रिकेच्या गोलंदाजांची कोहली आणि यादवने जोरदार धुलाई केली. कालच्या सामन्यात यादवने कमी बॉलमध्ये एक हजार धावा पुर्ण केल्याचा रेकॉर्ड त्याच्या नावावरती आहे.

4 / 5
आफ्रिकेच्या फलंदाजांनी सुद्धा चांगली खेळी केली, त्यांनी सुद्धा टीम इंडियाच्या गोलंदाजांची धुलाई केली. आफ्रिकेच्या टीमचा फक्त 16 धावांनी पराभव केला.

आफ्रिकेच्या फलंदाजांनी सुद्धा चांगली खेळी केली, त्यांनी सुद्धा टीम इंडियाच्या गोलंदाजांची धुलाई केली. आफ्रिकेच्या टीमचा फक्त 16 धावांनी पराभव केला.

5 / 5
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.