AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs WI | ‘एकदम आलिशान नाही, पण…’; वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाची पंड्याने जगासमोर आणली खरी बाजू!

IND vs WI 3rd ODI टीम इंडिया वेस्ट इंडिज दौऱ्यावर असून आता कसोटी आणि वन डे मालिका टीम इंडियाने खिशात घातली आहे. टी-20 मालिका 3 ऑगस्टपासून ही मालिका सुरू होत आहे. मंगळवारी झालेल्या तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात टीम इंडियाने विजय मिळवला आहे. मात्र सामन्याच्या प्रेझेंटेशनमध्ये कर्णधार हार्दिक पंड्याने वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाबाबत तक्रार केली आहे.

| Updated on: Aug 02, 2023 | 4:18 PM
Share
टीम इंडियाने वन डे मालिका जिंकली असून शेवटच्या सामन्यामध्ये टीम इंडियाने 200 धावांनी विजय मिळवला. सामन्यानंतर बोलतान हार्दिक पंड्याने वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाबाबत नाराजी व्यक्त केली. वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्ड मॅनेजमेंटने काळजीपूर्वक व्यवस्था केली नसल्याचं सांगितलं.

टीम इंडियाने वन डे मालिका जिंकली असून शेवटच्या सामन्यामध्ये टीम इंडियाने 200 धावांनी विजय मिळवला. सामन्यानंतर बोलतान हार्दिक पंड्याने वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाबाबत नाराजी व्यक्त केली. वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्ड मॅनेजमेंटने काळजीपूर्वक व्यवस्था केली नसल्याचं सांगितलं.

1 / 5
आम्ही वेस्ट इंडिज दौऱ्यावर परत येवू त्यावेळी ट्रावेलिंग आणि इतर गोष्टी चांगल्या असतील अशी आशा करतो. मागील दौऱ्यावर असतानाही अशीच परिस्थिती होती. वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डने यावर बारकाईने लक्ष द्यायला हवं, असं हार्दिक पंड्याने सांगितलं.

आम्ही वेस्ट इंडिज दौऱ्यावर परत येवू त्यावेळी ट्रावेलिंग आणि इतर गोष्टी चांगल्या असतील अशी आशा करतो. मागील दौऱ्यावर असतानाही अशीच परिस्थिती होती. वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डने यावर बारकाईने लक्ष द्यायला हवं, असं हार्दिक पंड्याने सांगितलं.

2 / 5
एकदम आलिशान नाही पण किमान पण सामान्य गरजांची तरी काळजी घेतली गेली पाहिजे. आम्ही इथे मजा केली आणि चांगलं क्रिकेट खेळल्याचं हार्दिक पंड्याने म्हणाला.

एकदम आलिशान नाही पण किमान पण सामान्य गरजांची तरी काळजी घेतली गेली पाहिजे. आम्ही इथे मजा केली आणि चांगलं क्रिकेट खेळल्याचं हार्दिक पंड्याने म्हणाला.

3 / 5
तिसऱ्या सामन्यासाठा येताना आमची फ्लाईट जवळपास 4 तास उशिरा आल्याचंही पंड्याने उघडपणे सांगितलं.

तिसऱ्या सामन्यासाठा येताना आमची फ्लाईट जवळपास 4 तास उशिरा आल्याचंही पंड्याने उघडपणे सांगितलं.

4 / 5
दरम्यान, तिसऱ्या सामन्यामध्ये पंड्याकडून पॉवर हिटींग शॉट्स दिसले. अवघ्या 52 चेंडूत त्याने 70 धावा केल्या. यामध्ये त्याने 5 सिक्सर्स आणि 4 चौकार मारले.

दरम्यान, तिसऱ्या सामन्यामध्ये पंड्याकडून पॉवर हिटींग शॉट्स दिसले. अवघ्या 52 चेंडूत त्याने 70 धावा केल्या. यामध्ये त्याने 5 सिक्सर्स आणि 4 चौकार मारले.

5 / 5
Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.