AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND VS WI: हार्दिक पंड्याला विसरा, वेंकटेश अय्यर ‘या’ चार कारणांमुळे खेळू शकतो पुढचा T 20 वर्ल्डकप

वेस्ट इंडिज विरुद्ध टी 20 सीरीजमध्ये (India vs West indies T 20 Series) टीम इंडियाने कमालीचं प्रदर्शन केलं आहे. वनडे सीरीजमध्ये आधी क्लीनस्वीप केलं.

| Updated on: Feb 21, 2022 | 3:47 PM
Share
वेस्ट इंडिज विरुद्ध टी 20 सीरीजमध्ये (India vs West indies T 20 Series) टीम इंडियाने कमालीचं प्रदर्शन केलं आहे. वनडे सीरीजमध्ये आधी क्लीनस्वीप केलं. त्यानंतर रोहित शर्माच्या (Rohit sharma) टीमने टी-20 मालिकाही सहज जिंकली. महत्त्वाचं म्हणजे या मालिका विजयानंतर टीम इंडिया तब्बल सहावर्षांनी टी 20 फॉर्मेटमध्ये नंबर एक टीम बनली आहे. टी-20 क्रिकेटमध्ये वेस्ट इंडिज सर्वात धोकादायक संघ समजला जातो. त्या संघाला नमवून भारताने मिळवलेला हा विजय खास आहे. भारताने या मालिकेत अनेक बदल केले. नवीन खेळाडूंना संधी दिली. प्रमुख खेळाडूंना विश्रांती दिली. तरी भारतीय संघाने वनडे आणि टी-20 दोन्ही मालिकांवर वर्चस्व गाजवलं. टी-20 मधील भारताच्या विजयात सूर्यकुमार यादव, रोहित शर्मा, ऋषभ पंत, विराट कोहली (Virat kohli) आणि वेंकटेश अय्यर यांनी आपलं योगदान दिलं.

वेस्ट इंडिज विरुद्ध टी 20 सीरीजमध्ये (India vs West indies T 20 Series) टीम इंडियाने कमालीचं प्रदर्शन केलं आहे. वनडे सीरीजमध्ये आधी क्लीनस्वीप केलं. त्यानंतर रोहित शर्माच्या (Rohit sharma) टीमने टी-20 मालिकाही सहज जिंकली. महत्त्वाचं म्हणजे या मालिका विजयानंतर टीम इंडिया तब्बल सहावर्षांनी टी 20 फॉर्मेटमध्ये नंबर एक टीम बनली आहे. टी-20 क्रिकेटमध्ये वेस्ट इंडिज सर्वात धोकादायक संघ समजला जातो. त्या संघाला नमवून भारताने मिळवलेला हा विजय खास आहे. भारताने या मालिकेत अनेक बदल केले. नवीन खेळाडूंना संधी दिली. प्रमुख खेळाडूंना विश्रांती दिली. तरी भारतीय संघाने वनडे आणि टी-20 दोन्ही मालिकांवर वर्चस्व गाजवलं. टी-20 मधील भारताच्या विजयात सूर्यकुमार यादव, रोहित शर्मा, ऋषभ पंत, विराट कोहली (Virat kohli) आणि वेंकटेश अय्यर यांनी आपलं योगदान दिलं.

1 / 6
या टी-20 सीरीजमध्ये ऑलराऊंडर वेंकटेश अय्यरने कमालीचं प्रदर्शन केलं. ऑलराऊंडर आणि फिनिशर या दोन्ही रोलवर वेंकटेशने लक्ष केंद्रीत केलं आहे. त्यामुळे बाहेर असलेल्या हार्दिक पंड्याच्या अडचणी वाढू शकतात. यामागची चार कारणं जाणून घेऊया.

या टी-20 सीरीजमध्ये ऑलराऊंडर वेंकटेश अय्यरने कमालीचं प्रदर्शन केलं. ऑलराऊंडर आणि फिनिशर या दोन्ही रोलवर वेंकटेशने लक्ष केंद्रीत केलं आहे. त्यामुळे बाहेर असलेल्या हार्दिक पंड्याच्या अडचणी वाढू शकतात. यामागची चार कारणं जाणून घेऊया.

2 / 6
फिनिशर म्हणून वेंकटेश अय्यरने स्वत:ला सिद्ध केलं आहे. टी 20 सीरीजमध्ये अय्यर 15 व्या षटकानंतर फलंदाजीला आला व येताच त्याने आक्रमक फलंदाजी सुरु केली. अय्यरने पहिल्या सामन्यात नाबाद 24, दुसऱ्या सामन्यात 33 आणि शेवटच्या सामन्यात नाबाद 35 धावा केल्या. या दरम्यान अय्यरचा स्ट्राइक रेट 184 होता.

फिनिशर म्हणून वेंकटेश अय्यरने स्वत:ला सिद्ध केलं आहे. टी 20 सीरीजमध्ये अय्यर 15 व्या षटकानंतर फलंदाजीला आला व येताच त्याने आक्रमक फलंदाजी सुरु केली. अय्यरने पहिल्या सामन्यात नाबाद 24, दुसऱ्या सामन्यात 33 आणि शेवटच्या सामन्यात नाबाद 35 धावा केल्या. या दरम्यान अय्यरचा स्ट्राइक रेट 184 होता.

3 / 6
वेंकटेश अय्यर आतापर्यंत फक्त सहा टी 20 सामने खेळला आहे. पण त्याने कठीण प्रसंगात अनुभवी आणि कसलेल्या फलंदाजासारखा खेळ केला. वेंकटेशच टेंपरामेंट खरोखरच कमालीचं होतं. प्रतिकुल परिस्थितीतही त्याचं संतुलन ढासळलं नाही. त्याने योग्य फटक्यांची निवड करुन धावा वसूल केल्या.

वेंकटेश अय्यर आतापर्यंत फक्त सहा टी 20 सामने खेळला आहे. पण त्याने कठीण प्रसंगात अनुभवी आणि कसलेल्या फलंदाजासारखा खेळ केला. वेंकटेशच टेंपरामेंट खरोखरच कमालीचं होतं. प्रतिकुल परिस्थितीतही त्याचं संतुलन ढासळलं नाही. त्याने योग्य फटक्यांची निवड करुन धावा वसूल केल्या.

4 / 6
वेंकटेश अय्यरने चांगली गोलंदाजीही केली. त्याने सीरीजमध्ये अवघी 3.1 षटकं गोलंदाजी केली. पण त्यात त्याने 2 विकेट घेतल्या. अय्यरने पोलार्डचा विकेट घेतला. त्याने जशी प्लानिंगनुसार गोलंदाजी केली.

वेंकटेश अय्यरने चांगली गोलंदाजीही केली. त्याने सीरीजमध्ये अवघी 3.1 षटकं गोलंदाजी केली. पण त्यात त्याने 2 विकेट घेतल्या. अय्यरने पोलार्डचा विकेट घेतला. त्याने जशी प्लानिंगनुसार गोलंदाजी केली.

5 / 6
वेंकटेश अय्यर डावखुरा फलंदाज आहे. लेफ्टी फलंदाजाला बॉलिंग करताना गोलंदाजांना अनेकदा अडचणींचा सामना करावा लागतो. ऋषभ पंत, रवींद्र जाडेजा यांच्याबरोबरीने डावखुऱ्या वेंकटेश अय्यरच्या फलंदाजीमुळे टीम इंडियाला नक्की फायदा होईल.

वेंकटेश अय्यर डावखुरा फलंदाज आहे. लेफ्टी फलंदाजाला बॉलिंग करताना गोलंदाजांना अनेकदा अडचणींचा सामना करावा लागतो. ऋषभ पंत, रवींद्र जाडेजा यांच्याबरोबरीने डावखुऱ्या वेंकटेश अय्यरच्या फलंदाजीमुळे टीम इंडियाला नक्की फायदा होईल.

6 / 6
Follow Us
सरकारचा मोठा निर्णय! मराठा आंदोलनातील 34 कुटुंबांना 3.40 कोटींची मदत
Maratha Reservation | मनोज जरांगेंच्या उपोषणानंतर सरकारचा मोठा निर्णय! मराठा आंदोलनातील 34 कुटुंबांना 3.40 कोटींची मदत मंजूर
बंडखोरी मिटवण्यासाठी महायुतीचे प्रयत्न; गोकुळ गीते पाठिंबा देतील?
Uday Samant | बंडखोरी मिटवण्यासाठी महायुतीचे प्रयत्न; गोकुळ गीते पाठिंबा देतील, उदय सामंतांचा विश्वास
तलवारींचा धाक, कारची तोडफोड; राजगड परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत
Pune | तलवारींचा धाक, कारची तोडफोड; राजगड परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न
दुर्बीण घेऊन स्वतःचं अस्तित्व शोधा! तटकरेंचा विनायक राऊतांवर घणाघात
Sunil Tatkare | दुर्बीण घेऊन स्वतःचं अस्तित्व शोधा! तटकरेंचा विनायक राऊतांवर घणाघात
महायुतीकडून पैशांचं वाटप केल्याच्या आरोपांना देसाईंचं प्रत्युत्तर
Shambhuraj Desai | विधान परिषद निवडणूक: महायुतीकडून पैशांचं वाटप केल्याच्या आरोपांना शंभूराज देसाईंचं प्रत्युत्तर, हवेतल्या गप्पा नको....
रावेरमध्ये गारपिटीचा कहर! वादळी वाऱ्याने केळीबागा जमीनदोस्त
Jalgaon Banana Loss | रावेरमध्ये गारपिटीचा कहर! वादळी वाऱ्याने केळीबागा जमीनदोस्त
महागाईच्या काळात रिक्षाचालकांना मोठा दिलासा! ऑटो LPG तब्बल एवढ्या.....
Chhatrapati Sambhajinagar | महागाईच्या काळात रिक्षाचालकांना मोठा दिलासा! ऑटो LPG तब्बल एवढ्या रुपयांनी स्वस्त, आकडा जाणून घेण्यासाठी संपूर्ण व्हिडिओ पहा
कोकण ते पुणे... माघारीसाठी कोट्यवधींचे व्यवहार? राऊतांनी उघड केले.....
Sanjay Raut UNCUT | कोकण ते पुणे... माघारीसाठी कोट्यवधींचे व्यवहार? राऊतांनी उघड केले धक्कादायक दावे
तर मी राजकारणातून संन्यास घेईन; मानेंच्या वक्तव्याने ठाकरे गटात खळबळ
Bal Mane | तर मी राजकारणातून संन्यास घेईन; बाळ मानेंच्या वक्तव्याने ठाकरे गटात खळबळ
हिंदुत्ववादी म्हणवणारे काही लोक गद्दारीसाठी एकत्र आले.....
Sanjay Raut On Bal Mane | हिंदुत्ववादी म्हणवणारे काही लोक गद्दारीसाठी एकत्र आले; बाळ माने यांच्या माघारीनंतर संजय राऊतांचा घणाघात