AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Railway New Rule : रेल्वेच्या प्रवासाबाबत सर्वात मोठा निर्णय, आता प्रवाशांना…भारतीय रेल्वेच्या आदेशामुळे कोट्यवधी लोकांचा फायदा!

भारतीय रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा कोट्यवधी प्रवाशांना फायदा होणार आहे. विशेष म्हणजे हा नवा नियम 1 एप्रिल रोजीपासूनच लागू झाला आहे. हा नवा नियम काय आहे, ते जाणून घ्या...

| Updated on: Apr 02, 2026 | 5:13 PM
Share
भारतीय रेल्वेने एक मोठा आणि फार महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय प्रवाशांच्या बोर्डिंग स्टेशनसंदर्भात आहे. या निर्णयामुळे देशातील कोट्यवधी प्रवाशांना खूप मोठा फायदा होणार आहे. हा बदललेला नियम काय आहे? ते जाणून घेऊ या...

भारतीय रेल्वेने एक मोठा आणि फार महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय प्रवाशांच्या बोर्डिंग स्टेशनसंदर्भात आहे. या निर्णयामुळे देशातील कोट्यवधी प्रवाशांना खूप मोठा फायदा होणार आहे. हा बदललेला नियम काय आहे? ते जाणून घेऊ या...

1 / 5
बदललेल्या या नियमाची अंमलबजावणी 1 एप्रिल 2026 रोजीपासून केली जात आहे. या नियमानुसार आता प्रवाशाला आपले बोर्डिंग स्टेशन ट्रेनचा प्रवास सुरू होण्याच्या 30 मिनिटांच्या अगोदरही बदलता येणार आहे.

बदललेल्या या नियमाची अंमलबजावणी 1 एप्रिल 2026 रोजीपासून केली जात आहे. या नियमानुसार आता प्रवाशाला आपले बोर्डिंग स्टेशन ट्रेनचा प्रवास सुरू होण्याच्या 30 मिनिटांच्या अगोदरही बदलता येणार आहे.

2 / 5
अगोदर तुम्हाला बोर्डिंग स्टेशन बदलायचे असेल तर ट्रेन सुरू होण्याच्या 24 तासांच्या अगोदरच हा बदल करावा लागायचा. ट्रेन सुरू व्हायला 24 तासांपेक्षा कमी कालावधी असेल तर प्रवाशांना बोर्डिंग स्टेशन बदलता येत नव्हते.

अगोदर तुम्हाला बोर्डिंग स्टेशन बदलायचे असेल तर ट्रेन सुरू होण्याच्या 24 तासांच्या अगोदरच हा बदल करावा लागायचा. ट्रेन सुरू व्हायला 24 तासांपेक्षा कमी कालावधी असेल तर प्रवाशांना बोर्डिंग स्टेशन बदलता येत नव्हते.

3 / 5
आता बदलेलल्या नियमानुसार IRCTC ची वेबसाईट, अॅप, रेल्वे रिझर्व्हेशन काऊंटरच्या माध्यमातून तुम्हाला तुमचे बोर्डिंग स्टेशन बदलता येते. तुम्ही केलेल्या बदलानुसार तुमचा नवा बोर्डिंग पॉइंट सेकंड रिझर्वेशन चार्टमध्ये अपडेट केले जाणार आहे.

आता बदलेलल्या नियमानुसार IRCTC ची वेबसाईट, अॅप, रेल्वे रिझर्व्हेशन काऊंटरच्या माध्यमातून तुम्हाला तुमचे बोर्डिंग स्टेशन बदलता येते. तुम्ही केलेल्या बदलानुसार तुमचा नवा बोर्डिंग पॉइंट सेकंड रिझर्वेशन चार्टमध्ये अपडेट केले जाणार आहे.

4 / 5
म्हणजेच ट्रेनने प्रवास सुरू करण्याच्या अवघ्या अर्ध्या तासाअगोदरही तुम्हाला बोर्डिंग स्टेशन बदलता येणार आहे. अचानक प्रवासात बदल झालेल्या प्रवाशांना या निर्णयाचा फायदा होणार आहे.

म्हणजेच ट्रेनने प्रवास सुरू करण्याच्या अवघ्या अर्ध्या तासाअगोदरही तुम्हाला बोर्डिंग स्टेशन बदलता येणार आहे. अचानक प्रवासात बदल झालेल्या प्रवाशांना या निर्णयाचा फायदा होणार आहे.

5 / 5
Follow Us
संजय राऊतांकडुन तडजोड करण्याची मागणी, नारायण राणे मानहानी प्रकरणी...
संजय राऊतांकडुन तडजोड करण्याची मागणी, नारायण राणे मानहानी प्रकरणी नेमकं काय घडलं?
शिंदे यांची धावपळ आणि... शिवसेना पक्षाची सुनावणी सुरु होण्याआधीच बड्या
शिंदे यांची धावपळ आणि... शिवसेना पक्षाची सुनावणी सुरु होण्याआधीच बड्या नेत्याचं मोठं विधान
सुनेत्रा पवारांचे अध्यक्षपद खरंच अवैध? सचिदानंद सिंह यांची पुन्हा रिमा
सुनेत्रा पवारांचे अध्यक्षपद खरंच अवैध? सचिदानंद सिंह यांची पुन्हा रिमाईंडर नोटीस, आता...
मूळ शिवसेना कुणाची? 7 दिवसांच्या सुनावणीनंतर निकाल कोणत्या वळणावर?
मूळ शिवसेना कुणाची? 7 दिवसांच्या सुनावणीनंतर निकाल कोणत्या वळणावर? आज ठाकरेंचे वकील...
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठं घडणार? शरद पवार आणि पार्थ पवार भेटीनंतर
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठं घडणार? शरद पवार आणि पार्थ पवार भेटीनंतर भलत्याच चर्चांना उधाण, 3 तासांच्या बैठकीत...
धाकधुक वाढली! शिवसेनेचं चिन्ह गोठणार की... वकील अनंत कळसेंचं विधान
धाकधुक वाढली! शिवसेनेचं चिन्ह गोठणार की... वकील अनंत कळसेंचं सुचक वक्तव्य, अखेर मोठी अपडेट समोर
मोठी बातमी! लाडकी बहिण योजनेबाबत मुख्यमंत्री फडणीसांचं मोठ विधान
मोठी बातमी! लाडकी बहिण योजनेतील अपात्रतेबाबत मुख्यमंत्री फडणीसांचं मोठं विधान; काय म्हणाले?
जुन्नरच्या अत्याचार प्रकरणावरून राऊतांचा फडणवीस, शिंदेंवर हल्लाबोल,
जुन्नरच्या अत्याचार प्रकरणावरून राऊतांचा फडणवीस, शिंदेंवर हल्लाबोल, अमृता फडणवीसांनाही म्हणाले...
उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार? अमित ठाकरे...
Pocket Money Scheme : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार? अमित ठाकरे म्हणाले..
श्रीमद्भागवत वाचल्यास अपघाती मृत्यू टळतो; अजित पवारांचा उल्लेख करत...
श्रीमद्भागवत वाचल्यास अपघाती मृत्यू टळतो; अजित पवारांचा उल्लेख करत डॉ. सूरदास यांनी काय काय सांगितलं?