AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सिग्नलशिवाय धावणारी भारतातील एकमेव ट्रेन, 124 वर्षांपासून हात दाखवताच थांबते

Unique Train : भारतात रेल्वेचे मोठे नेटवर्क आहे, दररोज लाखो लोक ट्रेनने प्रवास करतात. मात्र भारतात एक अशी ट्रेन आहे जी गेल्या 124 वर्षांपासून विना सिग्नलशिवाय धावते. याबाबत माहिती जाणून घेऊयात.

| Updated on: Feb 09, 2026 | 11:43 PM
Share
ट्रेनचे नाव आणि स्थान: ही अनोखी ट्रेन उत्तर प्रदेशातील बुंदेलखंड भागात जालौन जिल्ह्यातील 'एट जंक्शन' ते 'कोंच' दरम्यान धावते. स्थानिक लोक या ट्रेनला प्रेमाने 'अद्दा' (Adda) म्हणून ओळखतात.

ट्रेनचे नाव आणि स्थान: ही अनोखी ट्रेन उत्तर प्रदेशातील बुंदेलखंड भागात जालौन जिल्ह्यातील 'एट जंक्शन' ते 'कोंच' दरम्यान धावते. स्थानिक लोक या ट्रेनला प्रेमाने 'अद्दा' (Adda) म्हणून ओळखतात.

1 / 5
विना सिग्नल प्रवास: देशातील इतर सर्व गाड्या सिग्नलच्या आधारावर चालतात, परंतु ही ट्रेन गेल्या 124 वर्षांपासून कोणत्याही सिग्नलशिवाय धावत आहे.

विना सिग्नल प्रवास: देशातील इतर सर्व गाड्या सिग्नलच्या आधारावर चालतात, परंतु ही ट्रेन गेल्या 124 वर्षांपासून कोणत्याही सिग्नलशिवाय धावत आहे.

2 / 5
हाथ दाखवल्यावर थांबते: या ट्रेनचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे प्रवाशांनी हात दाखवताच ती थांबते. प्रवाशांना ट्रेन पकडण्यासाठी प्लॅटफॉर्मवर उभे राहून फक्त हात दाखवण्याची गरज असते.

हाथ दाखवल्यावर थांबते: या ट्रेनचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे प्रवाशांनी हात दाखवताच ती थांबते. प्रवाशांना ट्रेन पकडण्यासाठी प्लॅटफॉर्मवर उभे राहून फक्त हात दाखवण्याची गरज असते.

3 / 5
कमी वेग आणि अंतर: ही एक शटल ट्रेन असून तिचा मार्ग केवळ 13 किलोमीटर लांब आहे. ट्रेनचा वेग ताशी 30 किमी असून हे अंतर पार करण्यासाठी तिला साधारण 40 मिनिटे लागतात.

कमी वेग आणि अंतर: ही एक शटल ट्रेन असून तिचा मार्ग केवळ 13 किलोमीटर लांब आहे. ट्रेनचा वेग ताशी 30 किमी असून हे अंतर पार करण्यासाठी तिला साधारण 40 मिनिटे लागतात.

4 / 5
ऐतिहासिक वारसा: या ट्रेनची सुरुवात ब्रिटिशांनी 1902 मध्ये केली होती. आजही ती त्याच जुन्या परंपरेने आणि वैशिष्ट्यांसह सुरू आहे. या ट्रेनला फक्त 3 डबे आहेत. हा मार्ग येथील शेतकरी आणि छोट्या व्यापाऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे.

ऐतिहासिक वारसा: या ट्रेनची सुरुवात ब्रिटिशांनी 1902 मध्ये केली होती. आजही ती त्याच जुन्या परंपरेने आणि वैशिष्ट्यांसह सुरू आहे. या ट्रेनला फक्त 3 डबे आहेत. हा मार्ग येथील शेतकरी आणि छोट्या व्यापाऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे.

5 / 5
Follow Us
सचिन अहेर यांची आमदारकी राहणार की जाणार? कायदा काय सांगतो? असीम सरोदें
सचिन अहेर यांची आमदारकी राहणार की जाणार? कायदा काय सांगतो? असीम सरोदेंनी सगळं सांगितलं!
महापौर रितू तावडे यांची दुर्घटना स्थळाला भेट, दोषींवर कारवाई करणार
महापौर रितू तावडे यांची दुर्घटना स्थळाला भेट, दोषींवर कारवाई करणार
केतन-सिया प्रकरणाला वेगळंच वळण; तब्बल 10 कोटी... वकिलांच्या दाव्याने
केतन-सिया प्रकरणाला वेगळंच वळण; तब्बल 10 कोटी... वकिलांच्या दाव्याने एकच खळबळ
चेंबूर स्कुलबस अपघातानंतर शिंदे अ‍ॅक्शन मोडमध्ये, फोन करून दिला तातडीच
Eknath Shinde | चेंबूर स्कुलबस अपघातानंतर शिंदे अ‍ॅक्शन मोडमध्ये, फोन करून दिला तातडीचा आदेश!
राम मंदिर दानपेटी प्रकरणावर राज ठाकरेंचा भाजपवर थेट निशाणा
Raj Thackeray | राम मंदिर दानपेटी प्रकरणावर राज ठाकरेंचा भाजपवर थेट निशाणा; मोदींच्या मौनावर गंभीर सवाल
आमच्या पक्षाचे पण खासदार फोडण्याचे प्रयत्न... रोहित पवारांच्या विधान
Rohit Pawar | 'आमच्या पक्षाचे पण खासदार फोडण्याचे प्रयत्न... रोहित पवारांच्या विधानाने खळबळ
महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? अनेक बडे नेते काँग्रेसच्या संपर्कात
मोठी बातमी! महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? अनेक बडे नेते काँग्रेसच्या संपर्कात; विजय वडेट्टीवारांचा मोठा दावा
शाळेच्या बसवर भलेमोठं झाड कोसळलं; अनेक विद्यार्थी जखमी
मुंबईत भीषण दुर्घटना! शाळेच्या बसवर भलेमोठं झाड कोसळलं; अनेक विद्यार्थी जखमी, बचावकार्य युद्धपातळीवर सुरू
अजून अनेक मोठे चेहरे आमच्या संपर्कात; शिंदे गटातील नेत्याचा मोठा दावा
मोठी बातमी! अजून अनेक मोठे चेहरे आमच्या संपर्कात; सचिन अहिरांच्या प्रवेशानंतर शिंदे गटातील नेत्याचा मोठा दावा
मोठी बातमी! सचिन अहिर यांनी केवळ अर्ज भरलाय, पक्षप्रवेश केलेला नाही?
मोठी बातमी! सचिन अहिर यांनी केवळ अर्ज भरलाय, पक्षप्रवेश केलेला नाही? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ