AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सिग्नलशिवाय धावणारी भारतातील एकमेव ट्रेन, 124 वर्षांपासून हात दाखवताच थांबते

Unique Train : भारतात रेल्वेचे मोठे नेटवर्क आहे, दररोज लाखो लोक ट्रेनने प्रवास करतात. मात्र भारतात एक अशी ट्रेन आहे जी गेल्या 124 वर्षांपासून विना सिग्नलशिवाय धावते. याबाबत माहिती जाणून घेऊयात.

| Updated on: Feb 09, 2026 | 11:43 PM
Share
ट्रेनचे नाव आणि स्थान: ही अनोखी ट्रेन उत्तर प्रदेशातील बुंदेलखंड भागात जालौन जिल्ह्यातील 'एट जंक्शन' ते 'कोंच' दरम्यान धावते. स्थानिक लोक या ट्रेनला प्रेमाने 'अद्दा' (Adda) म्हणून ओळखतात.

ट्रेनचे नाव आणि स्थान: ही अनोखी ट्रेन उत्तर प्रदेशातील बुंदेलखंड भागात जालौन जिल्ह्यातील 'एट जंक्शन' ते 'कोंच' दरम्यान धावते. स्थानिक लोक या ट्रेनला प्रेमाने 'अद्दा' (Adda) म्हणून ओळखतात.

1 / 5
विना सिग्नल प्रवास: देशातील इतर सर्व गाड्या सिग्नलच्या आधारावर चालतात, परंतु ही ट्रेन गेल्या 124 वर्षांपासून कोणत्याही सिग्नलशिवाय धावत आहे.

विना सिग्नल प्रवास: देशातील इतर सर्व गाड्या सिग्नलच्या आधारावर चालतात, परंतु ही ट्रेन गेल्या 124 वर्षांपासून कोणत्याही सिग्नलशिवाय धावत आहे.

2 / 5
हाथ दाखवल्यावर थांबते: या ट्रेनचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे प्रवाशांनी हात दाखवताच ती थांबते. प्रवाशांना ट्रेन पकडण्यासाठी प्लॅटफॉर्मवर उभे राहून फक्त हात दाखवण्याची गरज असते.

हाथ दाखवल्यावर थांबते: या ट्रेनचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे प्रवाशांनी हात दाखवताच ती थांबते. प्रवाशांना ट्रेन पकडण्यासाठी प्लॅटफॉर्मवर उभे राहून फक्त हात दाखवण्याची गरज असते.

3 / 5
कमी वेग आणि अंतर: ही एक शटल ट्रेन असून तिचा मार्ग केवळ 13 किलोमीटर लांब आहे. ट्रेनचा वेग ताशी 30 किमी असून हे अंतर पार करण्यासाठी तिला साधारण 40 मिनिटे लागतात.

कमी वेग आणि अंतर: ही एक शटल ट्रेन असून तिचा मार्ग केवळ 13 किलोमीटर लांब आहे. ट्रेनचा वेग ताशी 30 किमी असून हे अंतर पार करण्यासाठी तिला साधारण 40 मिनिटे लागतात.

4 / 5
ऐतिहासिक वारसा: या ट्रेनची सुरुवात ब्रिटिशांनी 1902 मध्ये केली होती. आजही ती त्याच जुन्या परंपरेने आणि वैशिष्ट्यांसह सुरू आहे. या ट्रेनला फक्त 3 डबे आहेत. हा मार्ग येथील शेतकरी आणि छोट्या व्यापाऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे.

ऐतिहासिक वारसा: या ट्रेनची सुरुवात ब्रिटिशांनी 1902 मध्ये केली होती. आजही ती त्याच जुन्या परंपरेने आणि वैशिष्ट्यांसह सुरू आहे. या ट्रेनला फक्त 3 डबे आहेत. हा मार्ग येथील शेतकरी आणि छोट्या व्यापाऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे.

5 / 5
Follow Us
CM विजय यांनी तडकाफडकी घेतला सर्वात मोठा निर्णय! या नेत्याला 24 तासांत
CM विजय यांनी तडकाफडकी घेतला सर्वात मोठा निर्णय! या नेत्याला 24 तासांत.
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!.
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार.....
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार......
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड.....
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड......
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर.
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी.
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत.
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत...
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत....
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत.
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?.