AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

निसर्गाचा चमत्कार! भारतातील या ठिकाणी उड्या मारल्या की हलते जमीन, पाहण्यासाठी पर्यटकांची प्रचंड गर्दी

भारतातील सर्वात सहस्यमयी ठिकाण, जिथे उडी मारली की हलते खालची जमीन. देशभरातून लोकांची पाहण्यासाठी होते गर्दी. मिनी शिमला म्हणून आहे ओळख.

| Updated on: Mar 24, 2026 | 4:19 PM
Share
छत्तीसगडमधील मैनपाट हे मिनी शिमला म्हणून ओळखले जाणारे सुंदर हिल स्टेशन आपल्या निसर्गसौंदर्यामुळे पर्यटकांना आकर्षित करत आहे.

छत्तीसगडमधील मैनपाट हे मिनी शिमला म्हणून ओळखले जाणारे सुंदर हिल स्टेशन आपल्या निसर्गसौंदर्यामुळे पर्यटकांना आकर्षित करत आहे.

1 / 6
समुद्रसपाटीपासून सुमारे 3300 फूट उंचीवर वसलेले हे ठिकाण थंड हवामान आणि हिरवाईसाठी प्रसिद्ध आहे.

समुद्रसपाटीपासून सुमारे 3300 फूट उंचीवर वसलेले हे ठिकाण थंड हवामान आणि हिरवाईसाठी प्रसिद्ध आहे.

2 / 6
येथील सर्वात रहस्यमय ठिकाण म्हणजे जलजली. येथे जमिनीवर चालताना किंवा उडी मारताना जमीन स्पंजसारखी हलताना जाणवते.

येथील सर्वात रहस्यमय ठिकाण म्हणजे जलजली. येथे जमिनीवर चालताना किंवा उडी मारताना जमीन स्पंजसारखी हलताना जाणवते.

3 / 6
जे पर्यटकांसाठी मोठे आकर्षण ठरले आहे. या घटनेमागचे नेमके कारण अजूनही स्पष्ट झालेले नाही.

जे पर्यटकांसाठी मोठे आकर्षण ठरले आहे. या घटनेमागचे नेमके कारण अजूनही स्पष्ट झालेले नाही.

4 / 6
याशिवाय, तिथे अनेक पर्यटनस्थळे आहेत. येथे मोठ्या प्रमाणावर तिबेटी समुदायही राहतो.

याशिवाय, तिथे अनेक पर्यटनस्थळे आहेत. येथे मोठ्या प्रमाणावर तिबेटी समुदायही राहतो.

5 / 6
शांतता, निसर्गसौंदर्य आणि अनोख्या अनुभवासाठी मैनपाट हे ठिकाण पर्यटकांसाठी खास आकर्षण ठरत आहे.

शांतता, निसर्गसौंदर्य आणि अनोख्या अनुभवासाठी मैनपाट हे ठिकाण पर्यटकांसाठी खास आकर्षण ठरत आहे.

6 / 6
Follow Us
दरवाज्यात अडकून जखमा? चाकणकर-तटकरेेंचे नाव घेत सुषमा अंधारे म्हणाल्या
दरवाज्यात अडकून जखमा? चाकणकर-तटकरेेंचे नाव घेत सुषमा अंधारे म्हणाल्या.
हॉटेलसाठी फक्त एक व्यावसायिक LPG सिलेंडर; प्रशासनाने ठरवले निकष
हॉटेलसाठी फक्त एक व्यावसायिक LPG सिलेंडर; प्रशासनाने ठरवले निकष.
ज्या भुयारी खोलीत महिलांच्या किंकाळ्या घुमल्या, भोंदूबाबाकडून अत्याचार
ज्या भुयारी खोलीत महिलांच्या किंकाळ्या घुमल्या, भोंदूबाबाकडून अत्याचार.
बोटाला जखम कशी झाली? सुनील तटकरे पहिल्याांदा बोलले, म्हणाले....
बोटाला जखम कशी झाली? सुनील तटकरे पहिल्याांदा बोलले, म्हणाले.....
लोकशाहीचा खून झाला म्हणणाऱ्यांचेच हात रक्ताने माखलेत
लोकशाहीचा खून झाला म्हणणाऱ्यांचेच हात रक्ताने माखलेत.
त्यामागे अदृश्य शक्ती? शंभुराज देसाई हल्ला प्रकरणी सुळेंचा मोठा दावा
त्यामागे अदृश्य शक्ती? शंभुराज देसाई हल्ला प्रकरणी सुळेंचा मोठा दावा.
जागतिक संकटांमध्येही भारत ठरतोय आशेचा किरण – रामू राव जुपल्ली
जागतिक संकटांमध्येही भारत ठरतोय आशेचा किरण – रामू राव जुपल्ली.
संघर्षाच्या काळात विरोधकांकडून राजकारण सुरु - पंतप्रधान मोदी
संघर्षाच्या काळात विरोधकांकडून राजकारण सुरु - पंतप्रधान मोदी.
काँग्रेसचे पाप धुण्याचे काम आमच्या सरकारने केले
काँग्रेसचे पाप धुण्याचे काम आमच्या सरकारने केले.
भारत संकटातही ठाम, शांततेच्या आणि संवादाच्या बाजूने
भारत संकटातही ठाम, शांततेच्या आणि संवादाच्या बाजूने.