अभिषेक-ऐश्वर्यालाच्या लग्नाबद्दल सवाल; काजोलने दिला खास सल्ला, म्हणाली “कधीच..”
करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' या चॅट शोमध्ये रॅपिड फायर राऊंडदरम्यान काजोलला अभिषेक आणि ऐश्वर्या यांच्या लग्नाबद्दल प्रश्न विचारला गेला होता. त्यावर तिने दिलेलं उत्तर ऐकून सर्वजण हसू लागले.
Non Stop LIVE Update
Most Read Stories