अभिषेक-ऐश्वर्यालाच्या लग्नाबद्दल सवाल; काजोलने दिला खास सल्ला, म्हणाली “कधीच..”

करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' या चॅट शोमध्ये रॅपिड फायर राऊंडदरम्यान काजोलला अभिषेक आणि ऐश्वर्या यांच्या लग्नाबद्दल प्रश्न विचारला गेला होता. त्यावर तिने दिलेलं उत्तर ऐकून सर्वजण हसू लागले.

| Updated on: Apr 04, 2024 | 3:12 PM
अभिनेत्री काजोल तिच्या दमदार अभिनयासोबतच बेधडक वक्तव्यांसाठी ओळखली जाते. काजोलच्या मनात जे असतं ते तिच्या ओठांवर येतं. विषय कोणताही असो ती त्यावर मनमोकळेपणे बोलते. तिचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अभिनेत्री काजोल तिच्या दमदार अभिनयासोबतच बेधडक वक्तव्यांसाठी ओळखली जाते. काजोलच्या मनात जे असतं ते तिच्या ओठांवर येतं. विषय कोणताही असो ती त्यावर मनमोकळेपणे बोलते. तिचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

1 / 6
निर्माता-दिग्दर्शक करण जोहर आणि काजोल यांच्यात खूप चांगली मैत्री आहे. करणच्या 'कॉफी विथ करण' या चॅट शोमध्ये काजोलने अनेकदा हजेरी लावली. याच शोमधील तिचा एक जुना व्हिडीओ आता सोशल मीडियावर समोर आला आहे.

निर्माता-दिग्दर्शक करण जोहर आणि काजोल यांच्यात खूप चांगली मैत्री आहे. करणच्या 'कॉफी विथ करण' या चॅट शोमध्ये काजोलने अनेकदा हजेरी लावली. याच शोमधील तिचा एक जुना व्हिडीओ आता सोशल मीडियावर समोर आला आहे.

2 / 6
या चॅट शोमध्ये काजोलने अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांना लग्नाबद्दल एक सल्ला दिला होता. या एपिसोडमध्ये काजोलसोबत अभिनेता शाहरुख खान आणि राणी मुखर्जीसुद्धा उपस्थित होते.

या चॅट शोमध्ये काजोलने अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांना लग्नाबद्दल एक सल्ला दिला होता. या एपिसोडमध्ये काजोलसोबत अभिनेता शाहरुख खान आणि राणी मुखर्जीसुद्धा उपस्थित होते.

3 / 6
करणने रॅपिड फायर राऊंडमध्ये काजोलला विचारलं, "अभिषेक आणि ऐश्वर्याला लग्नाबद्दल कोणता सल्ला देशील?" या प्रश्नाचं उत्तर देताना काजोल म्हणाली, "कभी अलविदा ना कहना हा चित्रपट कधीच पाहू नका, असा सल्ला मी त्यांना देईन." काजोलचं हे उत्तर ऐकून सर्वजण हसू लागले होते.

करणने रॅपिड फायर राऊंडमध्ये काजोलला विचारलं, "अभिषेक आणि ऐश्वर्याला लग्नाबद्दल कोणता सल्ला देशील?" या प्रश्नाचं उत्तर देताना काजोल म्हणाली, "कभी अलविदा ना कहना हा चित्रपट कधीच पाहू नका, असा सल्ला मी त्यांना देईन." काजोलचं हे उत्तर ऐकून सर्वजण हसू लागले होते.

4 / 6
करणने हाच प्रश्न शाहरुख खानलाही विचारला. त्यावर किंग खान म्हणाला, "मी असा सल्ला देईन की तुमचा संसार मिस्टर आणि मिसेस बच्चन यांच्यासारखंच यशस्वी बनवा."

करणने हाच प्रश्न शाहरुख खानलाही विचारला. त्यावर किंग खान म्हणाला, "मी असा सल्ला देईन की तुमचा संसार मिस्टर आणि मिसेस बच्चन यांच्यासारखंच यशस्वी बनवा."

5 / 6
कभी अलविदा ना कहना हा करण जोहरचाच चित्रपट होता. ज्यामध्ये शाहरुख खान, राणी मुखर्जी, प्रिती झिंटा आणि अभिषेक बच्चन यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. विवाहबाह्य संबंधाविषयी हा चित्रपट होता.

कभी अलविदा ना कहना हा करण जोहरचाच चित्रपट होता. ज्यामध्ये शाहरुख खान, राणी मुखर्जी, प्रिती झिंटा आणि अभिषेक बच्चन यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. विवाहबाह्य संबंधाविषयी हा चित्रपट होता.

6 / 6
Non Stop LIVE Update
Follow us
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.