Photo : केरळमध्ये परतीच्या पावसाचं थैमान! शेती उद्ध्वस्त, घरं पत्त्यासारखी कोसळली; 35 जणांचा मृत्यू
केरळमध्ये परतीच्या पावसानं अक्षरश: थैमान घातल्याचं पाहायला मिळत आहे. दोन जिल्ह्यात मुसळधार पाऊस आणि भूस्खलनाच्या घटनांमुळे आतापर्यंत 35 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळतेय.
Non Stop LIVE Update
Most Read Stories