AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jio, Airtel की Vi कोणाचं इंटरनेट सुपरफास्ट? उत्तर वाचून चकित व्हाल

Internet Speed : रिलायन्स जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया या देशातील तीन प्रमुख टेलिकॉम कंपन्या आहेत. या तिन्ही कंपन्यांचे मिळून भारतात 110 कोटींपेक्षा जास्त युजर्स आहेत. आज आपण यापैकी कोणत्या कंपनीचे इंटरनेट स्पीड फास्ट आहे ते जाणून घेऊयात.

| Updated on: Apr 24, 2026 | 7:56 PM
Share
रिलायन्स जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया या तिन्ही कंपन्यांनी 5G सेवा सुरू केली आहे. जिओ आणि एअरटेलची 5G सेवा देशातील जवळपास सर्व शहरांमध्ये उपलब्ध आहे, तर Vi ची 5G सेवा सध्या फक्त मोठ्या शहरांपुरती मर्यादित आहे.

रिलायन्स जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया या तिन्ही कंपन्यांनी 5G सेवा सुरू केली आहे. जिओ आणि एअरटेलची 5G सेवा देशातील जवळपास सर्व शहरांमध्ये उपलब्ध आहे, तर Vi ची 5G सेवा सध्या फक्त मोठ्या शहरांपुरती मर्यादित आहे.

1 / 5
सर्व टेलिकॉम कंपन्या आपली सेवा सर्वात वेगवान असल्याचा दावा करतात. मात्र आता स्पीडगोच्या अहवालातून इंटरनेट स्पीडबाबत कोण आघाडीवर आहे, हे स्पष्ट झाले आहे.

सर्व टेलिकॉम कंपन्या आपली सेवा सर्वात वेगवान असल्याचा दावा करतात. मात्र आता स्पीडगोच्या अहवालातून इंटरनेट स्पीडबाबत कोण आघाडीवर आहे, हे स्पष्ट झाले आहे.

2 / 5
मोबाईल इंटरनेटच्या बाबतीत जिओ देशात पहिल्या क्रमांकावर आहे. 51 कोटी युजर्स असलेल्या जिओची सरासरी मोबाईल इंटरनेट स्पीड सुमारे 115.3 Mbps आहे.

मोबाईल इंटरनेटच्या बाबतीत जिओ देशात पहिल्या क्रमांकावर आहे. 51 कोटी युजर्स असलेल्या जिओची सरासरी मोबाईल इंटरनेट स्पीड सुमारे 115.3 Mbps आहे.

3 / 5
एअरटेलची सरासरी स्पीड 84.3 Mbps आहे आणि व्होडाफोन आयडियाची सरासरी मोबाईल डेटा स्पीड 29.2 Mbps आहे. या कंपन्या अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

एअरटेलची सरासरी स्पीड 84.3 Mbps आहे आणि व्होडाफोन आयडियाची सरासरी मोबाईल डेटा स्पीड 29.2 Mbps आहे. या कंपन्या अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

4 / 5
गेल्या काही महिन्यांत भारतातील इंटरनेट स्पीडमध्ये चांगली स्थिरता दिसून आली आहे. स्पीडमध्ये सुमारे 4 टक्क्यांची सुधारणा झाली आहे. भारतातील सरासरी मोबाईल इंटरनेट स्पीड सध्या 89.4 Mbps इतकी नोंदवली गेली आहे.

गेल्या काही महिन्यांत भारतातील इंटरनेट स्पीडमध्ये चांगली स्थिरता दिसून आली आहे. स्पीडमध्ये सुमारे 4 टक्क्यांची सुधारणा झाली आहे. भारतातील सरासरी मोबाईल इंटरनेट स्पीड सध्या 89.4 Mbps इतकी नोंदवली गेली आहे.

5 / 5
Follow Us
परप्रांतीय मारहाण प्रकरणाला नवं वळण; जुपिटर रुग्णालयाबाहेर मोठ्या...
परप्रांतीय मारहाण प्रकरणाला नवं वळण; जुपिटर रुग्णालयाबाहेर मोठ्या हलाचाली, नेमकं काय घडलं?
मी टीममधला 12 वा खेळाडू, पुन्हा बाद झालेल्यांना...धनंजय मुंडेंच्या
मी टीममधला 12 वा खेळाडू, पुन्हा बाद झालेल्यांना...धनंजय मुंडेंच्या विधानाची चर्चा, नेमकं काय म्हणाले?
राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ, शरद पवारांचे 3 आमदार थेट भााजप
राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ, शरद पवारांचे 3 आमदार थेट भााजप प्रदेशाध्यक्षांच्या भेटीला; नेमकं काय घडतंय?*
दादा जसे कटू निर्णय घ्यायचे तसे...सुनेत्रा पवार यांनी दम भरला, थेट...
दादा जसे कटू निर्णय घ्यायचे तसे...सुनेत्रा पवार यांनी दम भरला, थेट म्हणाल्या न्याय देण्यासाठी...
खो-खो, कबड्डी... राजकारणाचा खेळ करू नका; भुजबळांचा अप्रत्यक्ष निशाणा
Chhagan Bhujbal | खो-खो, कबड्डी, बुद्धिबळ... राजकारणाचा खेळ करू नका; भुजबळांचा अप्रत्यक्ष निशाणा
बीड पुन्हा हादरलं! पंचायतीच्या कार्यालयाजवळच...समाधान खिंडकरांना
बीड पुन्हा हादरलं! पंचायतीच्या कार्यालयाजवळच...समाधान खिंडकरांना बेदम मारहाण
एसटी कर्मचाऱ्यांना मोठी लॉटरी, महागाई भत्त्यात मोठी वाढ
Pratap Sarnaik | एसटी कर्मचाऱ्यांना मोठी लॉटरी, महागाई भत्त्यात मोठी वाढ; सरकारचा निर्णय काय
कबड्डीचा उत्कृष्ट डाव खेळणारे भुजबळ... पक्षाच्या वर्धापन दिनी सुनील
कबड्डीचा उत्कृष्ट डाव खेळणारे भुजबळ... पक्षाच्या वर्धापन दिनी सुनील तटकरे भरमंचावरुन हे काय बोलले?
ठाकरे गटाला पुन्हा धक्का? शिरसाटांच्या वक्तव्याने ऑपरेशन टायगरची चर्चा
ठाकरे गटाला पुन्हा धक्का? अनेक आमदार-खासदार संपर्कात; शिरसाटांच्या वक्तव्याने ऑपरेशन टायगरची चर्चा!
कृषीमंत्री दत्ता भरणे पुन्हा अडचणीत; कोट्यावधींच्या धान घोटाळ्याचा
कृषीमंत्री दत्ता भरणे पुन्हा अडचणीत; कोट्यावधींच्या धान घोटाळ्याचा आरोप झालेल्या मोटवानीसोबतचे फोटोसेशन चर्चेत