AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kitchen Vastu Tips : शिळी पोळी ठरू शकते घरावरचं संकट, किचनमध्ये कधीच ठेवू नका या वस्तू!

वास्तूशास्त्रात किचनविषयी खूप महत्त्वाची माहिती दिलेली आहे. किचनमध्ये शिळ्या पोळीसह इतर काही गोष्टी ठेवल्यास तुमच्या घरात नकारात्मक उर्जेचा प्रवेश होण्याची शक्यता असते.

| Updated on: Feb 07, 2026 | 11:50 PM
Share
वास्तूशास्त्राच्या नियमाप्रमाणे घरातील सदस्यांना किचनमधून सकारात्मक उर्जा मिळत असते. किचन म्हणजे अन्नपूर्ण देवीचे स्थान आहे, असे मानले जाते. त्यामुळेच किचन नेहमी साफ आणि स्वच्छ ठेवायला हवे, असे सांगितले जाते.

वास्तूशास्त्राच्या नियमाप्रमाणे घरातील सदस्यांना किचनमधून सकारात्मक उर्जा मिळत असते. किचन म्हणजे अन्नपूर्ण देवीचे स्थान आहे, असे मानले जाते. त्यामुळेच किचन नेहमी साफ आणि स्वच्छ ठेवायला हवे, असे सांगितले जाते.

1 / 5
वास्तूशास्त्राच्या नियमानुसार किचनमध्ये शिळी पोळी तसेच अन्य तीन वस्तू ठेवणे हे फारच वाईट समजले जाते. या वस्तू किचनमध्ये ठेवल्यास अन्नपूर्ण देवी नाराज होते, असे म्हटले जाते. अन्नपूर्णा देवीच नाराज झाल्याने घरातील सुख, शांती, समृद्धीला घरघर लागते, असे सांगितले जाते.

वास्तूशास्त्राच्या नियमानुसार किचनमध्ये शिळी पोळी तसेच अन्य तीन वस्तू ठेवणे हे फारच वाईट समजले जाते. या वस्तू किचनमध्ये ठेवल्यास अन्नपूर्ण देवी नाराज होते, असे म्हटले जाते. अन्नपूर्णा देवीच नाराज झाल्याने घरातील सुख, शांती, समृद्धीला घरघर लागते, असे सांगितले जाते.

2 / 5
किचनमध्ये शिळी पोळी यासोबतच तुटलेले आणि फुटलेले भांडे ठेवू नये. तुटलेले आणि फुटलेले भांडे किचनची शोभा घालवतात. यामुळे घरात आर्थिक चणचण निर्माण होऊ शकते. त्यामुळेच किचनमध्ये तुटलेले भांडे असतील तर ते लगेच फेकून द्यावेत. असे केले तर किचनमध्ये आणि घरात पुन्हा सकारात्मक उर्जा येण्यास मदत होते.

किचनमध्ये शिळी पोळी यासोबतच तुटलेले आणि फुटलेले भांडे ठेवू नये. तुटलेले आणि फुटलेले भांडे किचनची शोभा घालवतात. यामुळे घरात आर्थिक चणचण निर्माण होऊ शकते. त्यामुळेच किचनमध्ये तुटलेले भांडे असतील तर ते लगेच फेकून द्यावेत. असे केले तर किचनमध्ये आणि घरात पुन्हा सकारात्मक उर्जा येण्यास मदत होते.

3 / 5
किचनमध्ये खराब झालेला, जंग लागलेला चाकू, कात्री अशी कोणतीही धारदार वस्तू ठेवू नये. किचनमध्ये अशा गंज लागलेल्या धारदार वस्तू ठेवल्यास कुटुंबात अडचणी निर्माण होतात. किचनमध्ये फक्त साफ आणि स्वस्त वस्तू, उपकरणं ठेवायला हवीत, असे वास्तूशास्त्रात सांगितले जाते.

किचनमध्ये खराब झालेला, जंग लागलेला चाकू, कात्री अशी कोणतीही धारदार वस्तू ठेवू नये. किचनमध्ये अशा गंज लागलेल्या धारदार वस्तू ठेवल्यास कुटुंबात अडचणी निर्माण होतात. किचनमध्ये फक्त साफ आणि स्वस्त वस्तू, उपकरणं ठेवायला हवीत, असे वास्तूशास्त्रात सांगितले जाते.

4 / 5
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

5 / 5
अजितदादांचा घात की अपघात; संजय राऊतांच्या विधानाचीही चर्चा!
अजितदादांचा घात की अपघात; संजय राऊतांच्या विधानाचीही चर्चा!.
अंडर 19 वर्ल्ड कप जिंकल्यावर कॅप्टन आयुष्यच्या कुटुंबात मोठा जल्लोष
अंडर 19 वर्ल्ड कप जिंकल्यावर कॅप्टन आयुष्यच्या कुटुंबात मोठा जल्लोष.
मालेगावच्या महापौर, उपमहापौरपदाची निवडणूक संपल्यानंतर मोठी दुर्घटना
मालेगावच्या महापौर, उपमहापौरपदाची निवडणूक संपल्यानंतर मोठी दुर्घटना.
मुंबई पालिकेत 16 फेब्रुवारीला विरोधी पक्षनेता नेमणार
मुंबई पालिकेत 16 फेब्रुवारीला विरोधी पक्षनेता नेमणार.
92 वर्षाचे आजोबा आणि 90 वर्षाच्या आजीचे मतदान
92 वर्षाचे आजोबा आणि 90 वर्षाच्या आजीचे मतदान.
आम्ही अपशकुन करणार नाही! महापौरपदाबाबत किशोरी पेडणेकरांचं मोठं विधान
आम्ही अपशकुन करणार नाही! महापौरपदाबाबत किशोरी पेडणेकरांचं मोठं विधान.
सांगली बलगडवेमध्ये ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार
सांगली बलगडवेमध्ये ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार.
रितू तावडेंनी व्यक्त केला मुंबईच्या विकासाला गती देण्याचा संकल्प
रितू तावडेंनी व्यक्त केला मुंबईच्या विकासाला गती देण्याचा संकल्प.
ठाकरे गटाकडून महापौर, उपमहापौरपदाचा उमेदवार कोण? फैसला थोड्याच वेळात
ठाकरे गटाकडून महापौर, उपमहापौरपदाचा उमेदवार कोण? फैसला थोड्याच वेळात.
मालेगावच्या महापौरपदी नसरीन बानो शेख यांची निवड
मालेगावच्या महापौरपदी नसरीन बानो शेख यांची निवड.