दररोज तलावसदृश रस्त्यातून वाट काढण्याची वेळ, मतदानाच्या तोंडावर ग्रामस्थ आक्रमक

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजप-शिवसेना जोरदार प्रचार करत आहे. अनेक नवी आश्वसने दिली जात आहेत. मात्र, नागरिकही निवडणुकीचा काळ लक्षात घेता आपल्या परिसरातील प्रश्न मांडताना दिसत आहेत.

| Updated on: Oct 13, 2019 | 11:46 PM
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजप-शिवसेना जोरदार प्रचार करत आहे. अनेक नवी आश्वसने दिली जात आहेत. मात्र, नागरिकही निवडणुकीचा काळ लक्षात घेता आपल्या परिसरातील प्रश्न मांडताना दिसत आहेत.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजप-शिवसेना जोरदार प्रचार करत आहे. अनेक नवी आश्वसने दिली जात आहेत. मात्र, नागरिकही निवडणुकीचा काळ लक्षात घेता आपल्या परिसरातील प्रश्न मांडताना दिसत आहेत.

1 / 6
असाच एक प्रश्न सध्या बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील शेकापूरचे नागरिक मांडत आहेत. शेकापूर गावाला जाणाऱ्या रस्त्याची स्थिती अत्यंत दयनीय झाली आहे. रस्त्यावर काही ठिकाणी अक्षरशः पाणी साचून तळ्याचं स्वरूप आलं आहे.

असाच एक प्रश्न सध्या बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील शेकापूरचे नागरिक मांडत आहेत. शेकापूर गावाला जाणाऱ्या रस्त्याची स्थिती अत्यंत दयनीय झाली आहे. रस्त्यावर काही ठिकाणी अक्षरशः पाणी साचून तळ्याचं स्वरूप आलं आहे.

2 / 6
ग्रामस्थ मागील कित्येक वर्षांपासून डांबरीकरणाची मागणी करत आहेत. पण कुणीही लक्ष देत नसल्याचा आरोप नागरिक करत आहेत. भाजपने सलग दुसऱ्यांदा तिकीट दिलेले आमदार भीमराव धोंडे मतदारसंघात प्रचंड विकास झाल्याचा दावा करत आहेत.

ग्रामस्थ मागील कित्येक वर्षांपासून डांबरीकरणाची मागणी करत आहेत. पण कुणीही लक्ष देत नसल्याचा आरोप नागरिक करत आहेत. भाजपने सलग दुसऱ्यांदा तिकीट दिलेले आमदार भीमराव धोंडे मतदारसंघात प्रचंड विकास झाल्याचा दावा करत आहेत.

3 / 6
मात्र, शेकापूर गावचा रस्ता वर्षानुवर्षे असाच राहिल्याने येथील नागरिक विकास नेमका कुठे झाला असा सवाल करत आहेत. गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपची सत्ता आहे. शेकापूर ग्रामपंचायतने लोकसभेला खासदार प्रितम मुंढेंना 90% मतदान केले. तरीही शेकापूरच्या रस्त्याची दुरावस्था आहे, असं मत गावकऱ्यांनी व्यक्त केलं आहे.

मात्र, शेकापूर गावचा रस्ता वर्षानुवर्षे असाच राहिल्याने येथील नागरिक विकास नेमका कुठे झाला असा सवाल करत आहेत. गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपची सत्ता आहे. शेकापूर ग्रामपंचायतने लोकसभेला खासदार प्रितम मुंढेंना 90% मतदान केले. तरीही शेकापूरच्या रस्त्याची दुरावस्था आहे, असं मत गावकऱ्यांनी व्यक्त केलं आहे.

4 / 6
शेकापूर ग्रामपंचायत महाराष्ट्राच्या नकाशात आणि तुमच्याच मतदारसंघात आहे का असा सवालही नागरिक करत आहेत. मागील 5 वर्षात आमदारांनी जनतेसाठी काय केलं याचं उत्तर त्यांच्या समर्थकांनी द्यावं, असंही लोक विचारत आहेत.

शेकापूर ग्रामपंचायत महाराष्ट्राच्या नकाशात आणि तुमच्याच मतदारसंघात आहे का असा सवालही नागरिक करत आहेत. मागील 5 वर्षात आमदारांनी जनतेसाठी काय केलं याचं उत्तर त्यांच्या समर्थकांनी द्यावं, असंही लोक विचारत आहेत.

5 / 6
विशेष म्हणजे सध्या निवडणुकांमुळे आचारसंहिता सुरू आहे. त्यामुळे आता तात्काळ शेकापूरचा रस्त्याचा प्रश्न सुटणार नाही. मात्र, किमान निवडणुकांनंतर तरी या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागावा, अशी अपेक्षा नागरिक करत आहेत.

विशेष म्हणजे सध्या निवडणुकांमुळे आचारसंहिता सुरू आहे. त्यामुळे आता तात्काळ शेकापूरचा रस्त्याचा प्रश्न सुटणार नाही. मात्र, किमान निवडणुकांनंतर तरी या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागावा, अशी अपेक्षा नागरिक करत आहेत.

6 / 6
Non Stop LIVE Update
Follow us
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.