AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाण्याचे अद्भुत उपाय.. कोणतं पाणी कोणत्या अडचणींसाठी उपयुक्त?

डॉक्टर कायम अधिक पाणी पिण्याचा सल्ला देत असतात. पाणी प्यायल्याने शरीरातील द्रवपदार्थांचे संतुलन राखण्यास मदत होते. पाणी प्यायल्यामुळे अनेक आजार दूर होतात आणि पाण्यामुळे त्वचा सुंदर राहण्यास मदत होते. तर आज जाणून घेऊ कोणतं पाणी कोणत्या अडचणींसाठी उपयुक्त ठरू शकतं. पण तुम्हाला कोणता आजार असेल तर, घरगुती उपाय करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या...

| Updated on: Oct 09, 2024 | 2:11 PM
Share
आल्याचं पाणी - आल्याचं पाणी प्यायल्यामुळे शरीरावर असलेली सूज कमी होते. कर्करोग. हृदय रोह आणि मधुमेह यांसारख्या आजारांचा धोका कमी होतो.

आल्याचं पाणी - आल्याचं पाणी प्यायल्यामुळे शरीरावर असलेली सूज कमी होते. कर्करोग. हृदय रोह आणि मधुमेह यांसारख्या आजारांचा धोका कमी होतो.

1 / 5
लिंबू पाणी - लिंबू पाणी प्यायल्यामुळे त्वचा निरोगी राहते. बेली फॅट कमी होतो. प्रतिकारशक्ती वाढते. व्हिटॅमिन C साठी देखील लिंबू पाणी योग्य पर्याय आहे..

लिंबू पाणी - लिंबू पाणी प्यायल्यामुळे त्वचा निरोगी राहते. बेली फॅट कमी होतो. प्रतिकारशक्ती वाढते. व्हिटॅमिन C साठी देखील लिंबू पाणी योग्य पर्याय आहे..

2 / 5
पाण्याचे अद्भुत उपाय.. कोणतं पाणी कोणत्या अडचणींसाठी उपयुक्त?

3 / 5
तांदळाचे पाणी - तांदळाच्या पाण्यामुळे केस निरोगी राहतात. उर्जा वाढते, त्वचा चमकदार होते आणि अकाली वृद्धत्व रोखण्यास मदत होते.

तांदळाचे पाणी - तांदळाच्या पाण्यामुळे केस निरोगी राहतात. उर्जा वाढते, त्वचा चमकदार होते आणि अकाली वृद्धत्व रोखण्यास मदत होते.

4 / 5
सौफचं पाणी - मासिक पाळी साठी सौफचं पाणी उत्तम उपाय आहे. सौफच्या पाण्यामुळे वजन कमी होतं. शिवाय शरीरावर असलेली सूज कमी होते.

सौफचं पाणी - मासिक पाळी साठी सौफचं पाणी उत्तम उपाय आहे. सौफच्या पाण्यामुळे वजन कमी होतं. शिवाय शरीरावर असलेली सूज कमी होते.

5 / 5
Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
‘अभी भी जिंदा हूं’ सोनम वांगचूक यांचा रुग्णालयातून पहिला व्हिडीओ समोर, सरकारला काय म्हटलं?.

‘अभी भी जिंदा हूं’ सोनम वांगचूक यांचा रुग्णालयातून पहिला व्हिडीओ समोर, सरकारला काय म्हटलं?

मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा.

मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा

मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी.

मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी

निर्भय बनो…! झिम्बाब्वे दौऱ्यात निर्धास्तपणे खेळा, कर्णधार श्रेयस अय्यरचा टीम इंडियाला कानमंत्र; पण….

निर्भय बनो…! झिम्बाब्वे दौऱ्यात निर्धास्तपणे खेळा, कर्णधार श्रेयस अय्यरचा टीम इंडियाला कानमंत्र; पण…

66 दिवसांपूर्वी क्रिकेटपटूच्या मृत्यूची अफवा, आता थेट संघाचं कर्णधारपद मिळालं.

66 दिवसांपूर्वी क्रिकेटपटूच्या मृत्यूची अफवा, आता थेट संघाचं कर्णधारपद मिळालं

…तर मंत्र्यांना स्पष्ट संदेश जाईल, अण्णा हजारेंचं पंतप्रधान मोदींना पत्र, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी.

…तर मंत्र्यांना स्पष्ट संदेश जाईल, अण्णा हजारेंचं पंतप्रधान मोदींना पत्र, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी