AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Cold water disadvantages : तुम्ही जास्त थंड पाणी पित आहात? मग थंड पाण्यामुळे होणारे हे दुष्परिणाम नक्कीच वाचा!

जर खूप थंड पाणी सतत प्यायले जात असेल तर अशा स्थितीत व्यक्तीला बद्धकोष्ठतेची समस्या देखील होऊ शकते. असे म्हणतात की जास्त थंड पाणी प्यायल्याने खाल्लेले अन्न शरीरात जड होते. यामुळेच जास्त थंड पाणी पिणे शकतो टाळाच. तज्ज्ञांच्या मते, अति थंड पाण्यामुळे आपल्या मेंदूवरही परिणाम होऊ शकतो. असे म्हटले जाते की थंड पाण्यामुळे ब्रेनमध्ये समस्या निर्माण होते.

| Edited By: | Updated on: Mar 30, 2022 | 8:23 AM
Share
एका अहवालांमध्ये समोर आले आहे की, जास्त थंड पाणी पिल्याने आपल्या हृदयाच्या गतीवर परिणाम होतो. तज्ज्ञांच्या मते, जास्त थंड पाणी प्यायल्याने हृदयाची गती कमी होते. असे म्हटले जाते की शरीराच्या व्हॅगस मज्जातंतूवर त्याचा परिणाम होतो.

एका अहवालांमध्ये समोर आले आहे की, जास्त थंड पाणी पिल्याने आपल्या हृदयाच्या गतीवर परिणाम होतो. तज्ज्ञांच्या मते, जास्त थंड पाणी प्यायल्याने हृदयाची गती कमी होते. असे म्हटले जाते की शरीराच्या व्हॅगस मज्जातंतूवर त्याचा परिणाम होतो.

1 / 5
जर खूप थंड पाणी सतत प्यायले जात असेल तर अशा स्थितीत व्यक्तीला बद्धकोष्ठतेची समस्या देखील होऊ शकते. असे म्हणतात की जास्त थंड पाणी प्यायल्याने खाल्लेले अन्न शरीरात जड होते. यामुळेच जास्त थंड पाणी पिणे शकतो टाळाच.

जर खूप थंड पाणी सतत प्यायले जात असेल तर अशा स्थितीत व्यक्तीला बद्धकोष्ठतेची समस्या देखील होऊ शकते. असे म्हणतात की जास्त थंड पाणी प्यायल्याने खाल्लेले अन्न शरीरात जड होते. यामुळेच जास्त थंड पाणी पिणे शकतो टाळाच.

2 / 5
तज्ज्ञांच्या मते, अति थंड पाण्यामुळे आपल्या मेंदूवरही परिणाम होऊ शकतो. असे म्हटले जाते की थंड पाण्यामुळे ब्रेनमध्ये समस्या निर्माण होते. हे मणक्याच्या अनेक मज्जातंतूंना थंड करते आणि त्यामुळे मज्जासंस्थेमध्ये समस्या निर्माण होतात.

तज्ज्ञांच्या मते, अति थंड पाण्यामुळे आपल्या मेंदूवरही परिणाम होऊ शकतो. असे म्हटले जाते की थंड पाण्यामुळे ब्रेनमध्ये समस्या निर्माण होते. हे मणक्याच्या अनेक मज्जातंतूंना थंड करते आणि त्यामुळे मज्जासंस्थेमध्ये समस्या निर्माण होतात.

3 / 5
जास्त थंड पाणी प्यायल्याने पोटदुखी किंवा अपचन होऊ शकते. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की जेव्हा थंड पाणी पोटात जाते तेव्हा तेथील तापमान त्याच्याशी जुळत नाही. त्यामुळे पचनसंस्था बिघडू शकते.

जास्त थंड पाणी प्यायल्याने पोटदुखी किंवा अपचन होऊ शकते. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की जेव्हा थंड पाणी पोटात जाते तेव्हा तेथील तापमान त्याच्याशी जुळत नाही. त्यामुळे पचनसंस्था बिघडू शकते.

4 / 5
जे लोक लठ्ठपणा कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांनी थंड पाणी पिणे टाळावे. असे म्हटले जाते की थंड पाणी प्यायल्याने चरबी बर्न होण्याची समस्या निर्माण होते.

जे लोक लठ्ठपणा कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांनी थंड पाणी पिणे टाळावे. असे म्हटले जाते की थंड पाणी प्यायल्याने चरबी बर्न होण्याची समस्या निर्माण होते.

5 / 5
नरहरी झिरवाळ 2 दिवसांपासून कुठे? दादांचे नेते मौन का?
नरहरी झिरवाळ 2 दिवसांपासून कुठे? दादांचे नेते मौन का?.
महायुतीतील वाद उफाळला! श्रीकांत शिंदेंचे गणेश नाईकांना खुलं आव्हान
महायुतीतील वाद उफाळला! श्रीकांत शिंदेंचे गणेश नाईकांना खुलं आव्हान.
कोसळल्यानंतर विमानाचे 3 स्फोट? नवा व्हिडीओ समोर आल्याने खळबळ
कोसळल्यानंतर विमानाचे 3 स्फोट? नवा व्हिडीओ समोर आल्याने खळबळ.
अलिबाग जमीन वाद; राऊत - नार्वेकरांमध्ये दावे - प्रतिदावे
अलिबाग जमीन वाद; राऊत - नार्वेकरांमध्ये दावे - प्रतिदावे.
भारत-पाकिस्तान सामन्यात भारताचा दणदणीत विजय!
भारत-पाकिस्तान सामन्यात भारताचा दणदणीत विजय!.
दादांच्या जाण्याने आपण पोरके झालो! सुनेत्रा पवार भावुक
दादांच्या जाण्याने आपण पोरके झालो! सुनेत्रा पवार भावुक.
ठाकरे बंधूंच्या कार्यपद्धतीवर संजय राऊतांचं 'रोखठोक'
ठाकरे बंधूंच्या कार्यपद्धतीवर संजय राऊतांचं 'रोखठोक'.
मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादवांचं विमान टेकऑफवेळी डगमगलं
मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादवांचं विमान टेकऑफवेळी डगमगलं.
... तर नार्वेकरांना राजीनामा द्यावा लागेल! राऊतांनी स्पष्टच सांगितलं
... तर नार्वेकरांना राजीनामा द्यावा लागेल! राऊतांनी स्पष्टच सांगितलं.
देशाला गुलामीतून मुक्त करण्यासाठी टिपूने बलिदान दिलं! ओवैसींचं विधान
देशाला गुलामीतून मुक्त करण्यासाठी टिपूने बलिदान दिलं! ओवैसींचं विधान.