AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Cold water disadvantages : तुम्ही जास्त थंड पाणी पित आहात? मग थंड पाण्यामुळे होणारे हे दुष्परिणाम नक्कीच वाचा!

जर खूप थंड पाणी सतत प्यायले जात असेल तर अशा स्थितीत व्यक्तीला बद्धकोष्ठतेची समस्या देखील होऊ शकते. असे म्हणतात की जास्त थंड पाणी प्यायल्याने खाल्लेले अन्न शरीरात जड होते. यामुळेच जास्त थंड पाणी पिणे शकतो टाळाच. तज्ज्ञांच्या मते, अति थंड पाण्यामुळे आपल्या मेंदूवरही परिणाम होऊ शकतो. असे म्हटले जाते की थंड पाण्यामुळे ब्रेनमध्ये समस्या निर्माण होते.

| Edited By: | Updated on: Mar 30, 2022 | 8:23 AM
Share
एका अहवालांमध्ये समोर आले आहे की, जास्त थंड पाणी पिल्याने आपल्या हृदयाच्या गतीवर परिणाम होतो. तज्ज्ञांच्या मते, जास्त थंड पाणी प्यायल्याने हृदयाची गती कमी होते. असे म्हटले जाते की शरीराच्या व्हॅगस मज्जातंतूवर त्याचा परिणाम होतो.

एका अहवालांमध्ये समोर आले आहे की, जास्त थंड पाणी पिल्याने आपल्या हृदयाच्या गतीवर परिणाम होतो. तज्ज्ञांच्या मते, जास्त थंड पाणी प्यायल्याने हृदयाची गती कमी होते. असे म्हटले जाते की शरीराच्या व्हॅगस मज्जातंतूवर त्याचा परिणाम होतो.

1 / 5
जर खूप थंड पाणी सतत प्यायले जात असेल तर अशा स्थितीत व्यक्तीला बद्धकोष्ठतेची समस्या देखील होऊ शकते. असे म्हणतात की जास्त थंड पाणी प्यायल्याने खाल्लेले अन्न शरीरात जड होते. यामुळेच जास्त थंड पाणी पिणे शकतो टाळाच.

जर खूप थंड पाणी सतत प्यायले जात असेल तर अशा स्थितीत व्यक्तीला बद्धकोष्ठतेची समस्या देखील होऊ शकते. असे म्हणतात की जास्त थंड पाणी प्यायल्याने खाल्लेले अन्न शरीरात जड होते. यामुळेच जास्त थंड पाणी पिणे शकतो टाळाच.

2 / 5
तज्ज्ञांच्या मते, अति थंड पाण्यामुळे आपल्या मेंदूवरही परिणाम होऊ शकतो. असे म्हटले जाते की थंड पाण्यामुळे ब्रेनमध्ये समस्या निर्माण होते. हे मणक्याच्या अनेक मज्जातंतूंना थंड करते आणि त्यामुळे मज्जासंस्थेमध्ये समस्या निर्माण होतात.

तज्ज्ञांच्या मते, अति थंड पाण्यामुळे आपल्या मेंदूवरही परिणाम होऊ शकतो. असे म्हटले जाते की थंड पाण्यामुळे ब्रेनमध्ये समस्या निर्माण होते. हे मणक्याच्या अनेक मज्जातंतूंना थंड करते आणि त्यामुळे मज्जासंस्थेमध्ये समस्या निर्माण होतात.

3 / 5
जास्त थंड पाणी प्यायल्याने पोटदुखी किंवा अपचन होऊ शकते. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की जेव्हा थंड पाणी पोटात जाते तेव्हा तेथील तापमान त्याच्याशी जुळत नाही. त्यामुळे पचनसंस्था बिघडू शकते.

जास्त थंड पाणी प्यायल्याने पोटदुखी किंवा अपचन होऊ शकते. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की जेव्हा थंड पाणी पोटात जाते तेव्हा तेथील तापमान त्याच्याशी जुळत नाही. त्यामुळे पचनसंस्था बिघडू शकते.

4 / 5
जे लोक लठ्ठपणा कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांनी थंड पाणी पिणे टाळावे. असे म्हटले जाते की थंड पाणी प्यायल्याने चरबी बर्न होण्याची समस्या निर्माण होते.

जे लोक लठ्ठपणा कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांनी थंड पाणी पिणे टाळावे. असे म्हटले जाते की थंड पाणी प्यायल्याने चरबी बर्न होण्याची समस्या निर्माण होते.

5 / 5
Follow Us
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील.
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?.
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद...
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद....
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी.
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?.
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?.
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे.
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद.
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये...
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये....
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप.