AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health | उन्हाळ्यात शरीर निरोगी ठेवण्यासाठी ‘या’ फळांचे सेवन नक्की करा!

कलिंगड हे चवदार फळ आहे. कलिंगड हे अतिशय आरोग्यदायी आहे, त्यात पाण्यासोबतच जीवनसत्त्व A आणि C असते. व्हिटॅमिन ए डोळ्यांसाठी खूप फायदेशीर आहे, त्यामुळे दृष्टी सुधारण्यास मदत होते. व्हिटॅमिन सी रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करते. कलिंगडमध्ये व्हिटॅमिन बी 6 आणि पोटॅशियम असते. यामुळे शरीरातील ऊर्जा वाढण्यास मदत होते.

| Edited By: | Updated on: May 11, 2022 | 8:23 AM
Share
उन्हाळ्यात कडक ऊन आणि उष्णतेमुळे खूप थकवा आणि सुस्तपणा येतो. या ऋतूत उष्माघात टाळण्यासाठी आरोग्यदायी पदार्थांचा आहारात समावेश करा आणि स्वत:ला ऊर्जावान ठेवा, निरोगी राहण्यासाठी पुरेसे पाणी प्या. आहारात पाणीयुक्त फळांचा समावेश करा. ही फळे आपल्याला निरोगी ठेवण्यास नक्कीच मदत करतील.

उन्हाळ्यात कडक ऊन आणि उष्णतेमुळे खूप थकवा आणि सुस्तपणा येतो. या ऋतूत उष्माघात टाळण्यासाठी आरोग्यदायी पदार्थांचा आहारात समावेश करा आणि स्वत:ला ऊर्जावान ठेवा, निरोगी राहण्यासाठी पुरेसे पाणी प्या. आहारात पाणीयुक्त फळांचा समावेश करा. ही फळे आपल्याला निरोगी ठेवण्यास नक्कीच मदत करतील.

1 / 5
कलिंगड हे चवदार फळ आहे. कलिंगड हे अतिशय आरोग्यदायी आहे, त्यात पाण्यासोबतच जीवनसत्त्व A आणि C असते. व्हिटॅमिन ए डोळ्यांसाठी खूप फायदेशीर आहे, त्यामुळे दृष्टी सुधारण्यास मदत होते. व्हिटॅमिन सी रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करते. कलिंगडमध्ये व्हिटॅमिन बी 6 आणि पोटॅशियम असते. यामुळे शरीरातील ऊर्जा वाढण्यास मदत होते.

कलिंगड हे चवदार फळ आहे. कलिंगड हे अतिशय आरोग्यदायी आहे, त्यात पाण्यासोबतच जीवनसत्त्व A आणि C असते. व्हिटॅमिन ए डोळ्यांसाठी खूप फायदेशीर आहे, त्यामुळे दृष्टी सुधारण्यास मदत होते. व्हिटॅमिन सी रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करते. कलिंगडमध्ये व्हिटॅमिन बी 6 आणि पोटॅशियम असते. यामुळे शरीरातील ऊर्जा वाढण्यास मदत होते.

2 / 5
आंब्यामध्ये भरपूर पोषक असतात. त्यात फायबर असते. यामध्ये अनेक प्रकारची जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात, फायबर पचनसंस्था निरोगी ठेवण्यास मदत करते. त्यात भरपूर पोटॅशियम सोबत जीवनसत्त्व ए आणि सी असते, ते अनेक आजारांपासून तुमचे रक्षण करण्यास मदत करते. यामुळेच या हंगामामध्ये आंब्याचा आपल्या आहारामध्ये समावेस करा.

आंब्यामध्ये भरपूर पोषक असतात. त्यात फायबर असते. यामध्ये अनेक प्रकारची जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात, फायबर पचनसंस्था निरोगी ठेवण्यास मदत करते. त्यात भरपूर पोटॅशियम सोबत जीवनसत्त्व ए आणि सी असते, ते अनेक आजारांपासून तुमचे रक्षण करण्यास मदत करते. यामुळेच या हंगामामध्ये आंब्याचा आपल्या आहारामध्ये समावेस करा.

3 / 5
उन्हाळ्याच्या हंगामात शरीर निरोगी ठेवण्यासाठी खरबूजचा आहारामध्ये समावेश करा. आपण खरबूजच्या रसाचे देखील सेवन करू शकतो. दुपारच्या गरमीमध्ये खरबूजचे नक्कीच सेवन करा.

उन्हाळ्याच्या हंगामात शरीर निरोगी ठेवण्यासाठी खरबूजचा आहारामध्ये समावेश करा. आपण खरबूजच्या रसाचे देखील सेवन करू शकतो. दुपारच्या गरमीमध्ये खरबूजचे नक्कीच सेवन करा.

4 / 5
उन्हाळ्याच्या हंगामामध्ये आपण नारळ पाण्याचे देखील सेवन करायला हवे. कारण उन्हाळ्यात नारळ पाण्याचे सेवन करणे चांगले असते. हे शरीरातील ग्लूकोजची पातळी चांगली ठेवते. हे पिण्यामुळे तुमचे शरीर हायड्रेटेड राहते.

उन्हाळ्याच्या हंगामामध्ये आपण नारळ पाण्याचे देखील सेवन करायला हवे. कारण उन्हाळ्यात नारळ पाण्याचे सेवन करणे चांगले असते. हे शरीरातील ग्लूकोजची पातळी चांगली ठेवते. हे पिण्यामुळे तुमचे शरीर हायड्रेटेड राहते.

5 / 5
Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.