AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health Care Tips | वाचा भिजवलेले ड्रायफ्रूट्स खाणे आरोग्यासाठी किती फायदेशीर ठरतात!

आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, ड्रायफ्रूट्स हे उष्ण असतात. ते थेट खाणे पोटासाठी हानिकारक ठरू शकते. काही ड्रायफ्रुट्स भिजवलेले खाणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. भिजवलेले ड्रायफ्रुट्स खाल्ल्याने पचनाशी संबंधित समस्या अजिबात निर्माण होत नाहीत. बदाम हे नेहमीच भिजवून खाणे फायदेशीर ठरते. त्याचा प्रभाव गरम असतो आणि ते थेट खाल्ल्याने पोट खराब होऊ शकते. बदामाच्या त्वचेमध्ये टॅनिन असते, जे पचण्यास कठीण असते.

| Edited By: | Updated on: Apr 23, 2022 | 11:55 AM
Share
आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, ड्रायफ्रूट्स हे उष्ण असतात. ते थेट खाणे पोटासाठी हानिकारक ठरू शकते. काही ड्रायफ्रुट्स भिजवलेले खाणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. भिजवलेले ड्रायफ्रुट्स खाल्ल्याने पचनाशी संबंधित समस्या अजिबात निर्माण होत नाहीत.

आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, ड्रायफ्रूट्स हे उष्ण असतात. ते थेट खाणे पोटासाठी हानिकारक ठरू शकते. काही ड्रायफ्रुट्स भिजवलेले खाणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. भिजवलेले ड्रायफ्रुट्स खाल्ल्याने पचनाशी संबंधित समस्या अजिबात निर्माण होत नाहीत.

1 / 5
बदाम हे नेहमीच भिजवून खाणे फायदेशीर ठरते. त्याचा प्रभाव गरम असतो आणि ते थेट खाल्ल्याने पोट खराब होऊ शकते. बदामाच्या त्वचेमध्ये टॅनिन असते, जे पचण्यास कठीण असते. यामुळे नेहमीच बदाम भिजवून खा.

बदाम हे नेहमीच भिजवून खाणे फायदेशीर ठरते. त्याचा प्रभाव गरम असतो आणि ते थेट खाल्ल्याने पोट खराब होऊ शकते. बदामाच्या त्वचेमध्ये टॅनिन असते, जे पचण्यास कठीण असते. यामुळे नेहमीच बदाम भिजवून खा.

2 / 5
अनेक गोड पदार्थांमध्ये मनुक्याचा वापर केला जातो. मात्र, कधीही मनुके हे भिजवून खाणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. मनुका पाणी नियमित प्यायल्याने त्वचा सुंदर होण्यास मदत होते.

अनेक गोड पदार्थांमध्ये मनुक्याचा वापर केला जातो. मात्र, कधीही मनुके हे भिजवून खाणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. मनुका पाणी नियमित प्यायल्याने त्वचा सुंदर होण्यास मदत होते.

3 / 5
अक्रोड भिजवून खाणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. मात्र, जर आपण अक्रोड भिजवून खाल्लेतर त्यामुळे त्यामधील ओमेगा -3 फॅटी ऍसिड्स निघून जाते. यामुळे नेहमीच अक्रोड भिजवून खाऊ नका.

अक्रोड भिजवून खाणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. मात्र, जर आपण अक्रोड भिजवून खाल्लेतर त्यामुळे त्यामधील ओमेगा -3 फॅटी ऍसिड्स निघून जाते. यामुळे नेहमीच अक्रोड भिजवून खाऊ नका.

4 / 5
काजू कधीही भिजवून खाल्ले जात नाहीत. मात्र, कधी कधी काजू भिजवून खाणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. (वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या)

काजू कधीही भिजवून खाल्ले जात नाहीत. मात्र, कधी कधी काजू भिजवून खाणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. (वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या)

5 / 5
Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.