AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health Care Tips | जांभळाचे अतिसेवन करणे आरोग्यासाठी हानिकारक, वाचा सविस्तरपणे!

रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी अनेक लोक जांभळाचे सेवन करतात. मात्र, यामुळे फायदा होण्याऐवजी नुकसान होते. यामुळे ज्यांना मधुमेहाचा त्रास आहे, अशांनी जांभळाचे सेवन करू नये. जाभंळामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. मात्र याचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने बद्धकोष्ठतेची समस्या वाढू शकते.

| Edited By: | Updated on: May 19, 2022 | 9:36 AM
Share
उन्हाळ्याच्या हंगामामध्ये खरबूज, आंबा, कलिंगड, लिची ही फळे बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात मिळतात. तसेच उन्हाळ्यात जांभळ हे फळ देखील बाजारामध्ये मिळते. हे अतिशय चवदार फळ आहे. हे अनेक प्रकारच्या आरोग्य समस्यांपासून संरक्षण करण्यास मदत करते. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. मात्र, जांभळाचे अतिसेवन देखील आरोग्यासाठी घातक आहे.

उन्हाळ्याच्या हंगामामध्ये खरबूज, आंबा, कलिंगड, लिची ही फळे बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात मिळतात. तसेच उन्हाळ्यात जांभळ हे फळ देखील बाजारामध्ये मिळते. हे अतिशय चवदार फळ आहे. हे अनेक प्रकारच्या आरोग्य समस्यांपासून संरक्षण करण्यास मदत करते. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. मात्र, जांभळाचे अतिसेवन देखील आरोग्यासाठी घातक आहे.

1 / 5
रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी अनेक लोक जांभळाचे सेवन करतात. मात्र, यामुळे फायदा होण्याऐवजी नुकसान होते. यामुळे ज्यांना मधुमेहाचा त्रास आहे, अशांनी जांभळाचे सेवन करू नये.

रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी अनेक लोक जांभळाचे सेवन करतात. मात्र, यामुळे फायदा होण्याऐवजी नुकसान होते. यामुळे ज्यांना मधुमेहाचा त्रास आहे, अशांनी जांभळाचे सेवन करू नये.

2 / 5
जाभंळामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. मात्र याचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने बद्धकोष्ठतेची समस्या वाढू शकते.

जाभंळामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. मात्र याचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने बद्धकोष्ठतेची समस्या वाढू शकते.

3 / 5
जांभळ हे त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करते. पण याचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने मुरुमांची समस्या निर्माण होते. यामुळे याचे अतिसेवन नको.

जांभळ हे त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करते. पण याचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने मुरुमांची समस्या निर्माण होते. यामुळे याचे अतिसेवन नको.

4 / 5
जांभळ खाल्ल्यानंतर उलट्यांचा त्रास होत असेल तर त्याचे सेवन टाळा. बऱ्याच लोकांना जांभळ खाल्ल्यानंतर उलट्या होतात. अशांनी याचे सेवन टाळावे. (वरील टिप्स सामान्य माहितीवर आधारित आहेत, फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या)

जांभळ खाल्ल्यानंतर उलट्यांचा त्रास होत असेल तर त्याचे सेवन टाळा. बऱ्याच लोकांना जांभळ खाल्ल्यानंतर उलट्या होतात. अशांनी याचे सेवन टाळावे. (वरील टिप्स सामान्य माहितीवर आधारित आहेत, फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या)

5 / 5
Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.