AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सावधान…फळे खाताना तुम्हीही करत असाल ही चूक तर फायद्याऐवजी नुकसान होईल!

आपल्यापैकी अनेकांना सवय आहे जेवताना किंवा नाश्ता करताना फळे खाण्याची. बरेच लोक जेवण झाले की, लगेचच फळे किंवा फ्रूटचॅट खातात. मात्र, हे चुकीचे आहे. नेहमी फळे खाताना एकटेच खा. जेवण किंवा नाश्त्यामध्ये फळांचा समावेश करू नका. फळे खाल्ल्यानंतर 45 मिनिटे काहीही खाऊ नका.

| Edited By: | Updated on: Dec 10, 2021 | 1:21 PM
Share
आपल्यापैकी अनेकांना सवय आहे जेवताना किंवा नाश्ता करताना फळे खाण्याची. बरेच लोक जेवण झाले की, लगेचच फळे किंवा फ्रूटचॅट खातात. मात्र, हे चुकीचे आहे.

आपल्यापैकी अनेकांना सवय आहे जेवताना किंवा नाश्ता करताना फळे खाण्याची. बरेच लोक जेवण झाले की, लगेचच फळे किंवा फ्रूटचॅट खातात. मात्र, हे चुकीचे आहे.

1 / 4
नेहमी फळे खाताना एकटेच खा. जेवण किंवा नाश्त्यामध्ये फळांचा समावेश करू नका. फळे खाल्ल्यानंतर 45 मिनिटे काहीही खाऊ नका.

नेहमी फळे खाताना एकटेच खा. जेवण किंवा नाश्त्यामध्ये फळांचा समावेश करू नका. फळे खाल्ल्यानंतर 45 मिनिटे काहीही खाऊ नका.

2 / 4
अनेकांना फळे खाण्यानंतर पाणी पिण्याची सवय आहे. मात्र, ही तुमची सवय चुकीची आहे. फळे खाल्ल्यावर आपण 45 मिनिटे काहीही खाल्ले किंवा पिले नाहीतर फळे काही वेळातच पचते आणि त्याचे सर्व फायदेही शरीराला मिळतात.

अनेकांना फळे खाण्यानंतर पाणी पिण्याची सवय आहे. मात्र, ही तुमची सवय चुकीची आहे. फळे खाल्ल्यावर आपण 45 मिनिटे काहीही खाल्ले किंवा पिले नाहीतर फळे काही वेळातच पचते आणि त्याचे सर्व फायदेही शरीराला मिळतात.

3 / 4
फळांमध्ये 80 ते 90 टक्के पाणी असते. त्यामुळे अतिरिक्त पाण्याची गरज भासत नाही. याशिवाय फळांमध्ये यीस्ट असते, ज्यामुळे पोटात आम्ल तयार होते. पाणी प्यायल्याने पोटात अॅसिडचे प्रमाण वाढते.

फळांमध्ये 80 ते 90 टक्के पाणी असते. त्यामुळे अतिरिक्त पाण्याची गरज भासत नाही. याशिवाय फळांमध्ये यीस्ट असते, ज्यामुळे पोटात आम्ल तयार होते. पाणी प्यायल्याने पोटात अॅसिडचे प्रमाण वाढते.

4 / 4
Follow Us
तुकाराम मुंडेंच्या FDA ला हायकोर्टाचा दणका; 5 लाखांचा दंड
तुकाराम मुंडेंच्या FDA ला हायकोर्टाचा दणका; 5 लाखांचा दंड
‘एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये येणार होते’; हुसेन दलवाईंचा मोठा दावा
एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये येणार होते, हुसेन दलवाईंचा दावा
मनोज जरांगेंना तीन दिवसांनंतर रुग्णालयातून डिस्चार्ज
मनोज जरांगेंना डिस्चार्ज: मराठा आरक्षणासाठी अंतरवली सराटीत २९ ऑगस्ट उपोषणाची तयारी
नाशिक TCS प्रकरणातील संशयित आरोपी मतीन पटेलला जामीन
नाशिक TCS प्रकरणातील मतीन पटेलला जामीन मंजूर
58 लाख नोंदींच्या प्रमाणपत्रांची मागणी;मराठा आरक्षणावरून वातावरण तापलं
मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला थेट इशारा: ५८ लाख नोंदींची प्रमाणपत्रे हवीत, वेळ आल्यास सरकार पाडू
भाजप-राष्ट्रवादीत राजकीय संघर्ष
बदलापूर वृक्ष प्राधिकरण नियुक्तीवरून भाजप-राष्ट्रवादीत राजकीय संघर्ष
देवेंद्र फडणवीसांची धर्मेंद्र प्रधान यांच्याशी भेट; म्हणाले,‘माझे बंधू
फडणवीस-प्रधान भेट: माझे बंधू म्हणत देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला आनंद
बदलापुरात सीलबंद पाण्याच्या नावाखाली दूषित पाण्याची विक्री?
बदलापूरमध्ये सीलबंद पाण्याच्या नावाखाली अशुद्ध पाण्याची विक्री
मीरा-भाईंदरमध्ये मेट्रोचा स्लॅब कोसळला; कंत्राटदारांवर 12 कोटींचा दंड
मीरा-भाईंदरमध्ये मेट्रो स्लॅब कोसळला, आदित्य ठाकरेंची कठोर कारवाईची मागणी
शिवसेना शिंदे गटाला मोठा फटका? सुप्रीम कोर्टाच्या 'त्या'...
शिवसेना शिंदे गटाला मोठा फटका? सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' निर्णयाने... फुटीर 6 खासदारांबाबत नवी अपडेट समोर