AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Skin Care : ‘या’ कारणांमुळे पावसाळ्यात त्वचा कोरडी आणि निर्जीव दिसते!

पावसाळ्यात त्वचेच्या समस्या वाढतात. या हंगामात ओलावा असल्यामुळे त्वचा तेलकट आणि चिकट दिसते. त्याचबरोबर काही लोकांची त्वचा अधिक निर्जीव दिसते. हवामानातील बदलाचा परिणाम त्वचेवर देखील दिसून येतो, ज्यामुळे कोरडेपणा, खाज सुटणे, पुरळ होण्याची शक्यता वाढते.

| Edited By: | Updated on: Aug 26, 2021 | 8:38 AM
Share
पावसाळ्यात त्वचेच्या समस्या वाढतात. या हंगामात ओलावा असल्यामुळे त्वचा तेलकट आणि चिकट दिसते. त्याचबरोबर काही लोकांची त्वचा अधिक निर्जीव दिसते. हवामानातील बदलाचा परिणाम त्वचेवर देखील दिसून येतो, ज्यामुळे कोरडेपणा, खाज सुटणे, पुरळ होण्याची शक्यता वाढते.

पावसाळ्यात त्वचेच्या समस्या वाढतात. या हंगामात ओलावा असल्यामुळे त्वचा तेलकट आणि चिकट दिसते. त्याचबरोबर काही लोकांची त्वचा अधिक निर्जीव दिसते. हवामानातील बदलाचा परिणाम त्वचेवर देखील दिसून येतो, ज्यामुळे कोरडेपणा, खाज सुटणे, पुरळ होण्याची शक्यता वाढते.

1 / 5
पावसाळ्यात त्वचा इतकी कोरडी आणि निर्जीव का दिसते? तुम्ही कधी विचार केला आहे का? आज आम्ही तुम्हाला अशाच काही कारणांबद्दल सांगत आहोत, ज्यामुळे त्वचा कोरडी आणि निर्जीव दिसू लागते.

पावसाळ्यात त्वचा इतकी कोरडी आणि निर्जीव का दिसते? तुम्ही कधी विचार केला आहे का? आज आम्ही तुम्हाला अशाच काही कारणांबद्दल सांगत आहोत, ज्यामुळे त्वचा कोरडी आणि निर्जीव दिसू लागते.

2 / 5
उन्हाळ्याच्या हंगामात, त्वचा अधिक पेशी बनवण्याचे काम करते. यामुळे त्वचेच्या पृष्ठभागावर मृत त्वचेचा थर जमा होतो. जर त्वचेची काळजी नियमित केली गेली नाही तर पावसाळ्यात त्वचा निस्तेज आणि निर्जीव दिसते. त्वचेतून मृत त्वचा काढण्यासाठी आठवड्यातून 2 ते 3 वेळा एक्सफोलिएट करणे आवश्यक आहे.

उन्हाळ्याच्या हंगामात, त्वचा अधिक पेशी बनवण्याचे काम करते. यामुळे त्वचेच्या पृष्ठभागावर मृत त्वचेचा थर जमा होतो. जर त्वचेची काळजी नियमित केली गेली नाही तर पावसाळ्यात त्वचा निस्तेज आणि निर्जीव दिसते. त्वचेतून मृत त्वचा काढण्यासाठी आठवड्यातून 2 ते 3 वेळा एक्सफोलिएट करणे आवश्यक आहे.

3 / 5
पावसाळ्यात, जास्त ओलावा आणि घामामुळे त्वचा निस्तेज आणि निर्जीव दिसते. त्वचेमध्ये तेल, घाण आणि बॅक्टेरियामुळे मुरुम होतो. या हंगामात त्वचेला तेल मुक्त होण्यासाठी दिवसातून किमान दोनदा स्वच्छ करा. त्वचा स्वच्छ केल्याने छिद्रांची घाण दूर होते आणि त्वचेच्या समस्यांपासून सुटका होईल.

पावसाळ्यात, जास्त ओलावा आणि घामामुळे त्वचा निस्तेज आणि निर्जीव दिसते. त्वचेमध्ये तेल, घाण आणि बॅक्टेरियामुळे मुरुम होतो. या हंगामात त्वचेला तेल मुक्त होण्यासाठी दिवसातून किमान दोनदा स्वच्छ करा. त्वचा स्वच्छ केल्याने छिद्रांची घाण दूर होते आणि त्वचेच्या समस्यांपासून सुटका होईल.

4 / 5
शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे निर्जलीकरण होऊ शकते. घामामुळे शरीरात पाण्याची कमतरता सामान्य आहे. या हंगामात तहान देखील कमी लागते. पाणी शरीरातून विष काढून टाकण्याचे काम करते आणि त्वचा निरोगी आणि हायड्रेटेड ठेवते. दररोज किमान 7 ते 8 ग्लास पाणी प्यावे.

शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे निर्जलीकरण होऊ शकते. घामामुळे शरीरात पाण्याची कमतरता सामान्य आहे. या हंगामात तहान देखील कमी लागते. पाणी शरीरातून विष काढून टाकण्याचे काम करते आणि त्वचा निरोगी आणि हायड्रेटेड ठेवते. दररोज किमान 7 ते 8 ग्लास पाणी प्यावे.

5 / 5
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.