AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Skin Care : ‘या’ कारणांमुळे पावसाळ्यात त्वचा कोरडी आणि निर्जीव दिसते!

पावसाळ्यात त्वचेच्या समस्या वाढतात. या हंगामात ओलावा असल्यामुळे त्वचा तेलकट आणि चिकट दिसते. त्याचबरोबर काही लोकांची त्वचा अधिक निर्जीव दिसते. हवामानातील बदलाचा परिणाम त्वचेवर देखील दिसून येतो, ज्यामुळे कोरडेपणा, खाज सुटणे, पुरळ होण्याची शक्यता वाढते.

| Edited By: | Updated on: Aug 26, 2021 | 8:38 AM
Share
पावसाळ्यात त्वचेच्या समस्या वाढतात. या हंगामात ओलावा असल्यामुळे त्वचा तेलकट आणि चिकट दिसते. त्याचबरोबर काही लोकांची त्वचा अधिक निर्जीव दिसते. हवामानातील बदलाचा परिणाम त्वचेवर देखील दिसून येतो, ज्यामुळे कोरडेपणा, खाज सुटणे, पुरळ होण्याची शक्यता वाढते.

पावसाळ्यात त्वचेच्या समस्या वाढतात. या हंगामात ओलावा असल्यामुळे त्वचा तेलकट आणि चिकट दिसते. त्याचबरोबर काही लोकांची त्वचा अधिक निर्जीव दिसते. हवामानातील बदलाचा परिणाम त्वचेवर देखील दिसून येतो, ज्यामुळे कोरडेपणा, खाज सुटणे, पुरळ होण्याची शक्यता वाढते.

1 / 5
पावसाळ्यात त्वचा इतकी कोरडी आणि निर्जीव का दिसते? तुम्ही कधी विचार केला आहे का? आज आम्ही तुम्हाला अशाच काही कारणांबद्दल सांगत आहोत, ज्यामुळे त्वचा कोरडी आणि निर्जीव दिसू लागते.

पावसाळ्यात त्वचा इतकी कोरडी आणि निर्जीव का दिसते? तुम्ही कधी विचार केला आहे का? आज आम्ही तुम्हाला अशाच काही कारणांबद्दल सांगत आहोत, ज्यामुळे त्वचा कोरडी आणि निर्जीव दिसू लागते.

2 / 5
उन्हाळ्याच्या हंगामात, त्वचा अधिक पेशी बनवण्याचे काम करते. यामुळे त्वचेच्या पृष्ठभागावर मृत त्वचेचा थर जमा होतो. जर त्वचेची काळजी नियमित केली गेली नाही तर पावसाळ्यात त्वचा निस्तेज आणि निर्जीव दिसते. त्वचेतून मृत त्वचा काढण्यासाठी आठवड्यातून 2 ते 3 वेळा एक्सफोलिएट करणे आवश्यक आहे.

उन्हाळ्याच्या हंगामात, त्वचा अधिक पेशी बनवण्याचे काम करते. यामुळे त्वचेच्या पृष्ठभागावर मृत त्वचेचा थर जमा होतो. जर त्वचेची काळजी नियमित केली गेली नाही तर पावसाळ्यात त्वचा निस्तेज आणि निर्जीव दिसते. त्वचेतून मृत त्वचा काढण्यासाठी आठवड्यातून 2 ते 3 वेळा एक्सफोलिएट करणे आवश्यक आहे.

3 / 5
पावसाळ्यात, जास्त ओलावा आणि घामामुळे त्वचा निस्तेज आणि निर्जीव दिसते. त्वचेमध्ये तेल, घाण आणि बॅक्टेरियामुळे मुरुम होतो. या हंगामात त्वचेला तेल मुक्त होण्यासाठी दिवसातून किमान दोनदा स्वच्छ करा. त्वचा स्वच्छ केल्याने छिद्रांची घाण दूर होते आणि त्वचेच्या समस्यांपासून सुटका होईल.

पावसाळ्यात, जास्त ओलावा आणि घामामुळे त्वचा निस्तेज आणि निर्जीव दिसते. त्वचेमध्ये तेल, घाण आणि बॅक्टेरियामुळे मुरुम होतो. या हंगामात त्वचेला तेल मुक्त होण्यासाठी दिवसातून किमान दोनदा स्वच्छ करा. त्वचा स्वच्छ केल्याने छिद्रांची घाण दूर होते आणि त्वचेच्या समस्यांपासून सुटका होईल.

4 / 5
शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे निर्जलीकरण होऊ शकते. घामामुळे शरीरात पाण्याची कमतरता सामान्य आहे. या हंगामात तहान देखील कमी लागते. पाणी शरीरातून विष काढून टाकण्याचे काम करते आणि त्वचा निरोगी आणि हायड्रेटेड ठेवते. दररोज किमान 7 ते 8 ग्लास पाणी प्यावे.

शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे निर्जलीकरण होऊ शकते. घामामुळे शरीरात पाण्याची कमतरता सामान्य आहे. या हंगामात तहान देखील कमी लागते. पाणी शरीरातून विष काढून टाकण्याचे काम करते आणि त्वचा निरोगी आणि हायड्रेटेड ठेवते. दररोज किमान 7 ते 8 ग्लास पाणी प्यावे.

5 / 5
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.