AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Skin Care : ‘या’ कारणांमुळे पावसाळ्यात त्वचा कोरडी आणि निर्जीव दिसते!

पावसाळ्यात त्वचेच्या समस्या वाढतात. या हंगामात ओलावा असल्यामुळे त्वचा तेलकट आणि चिकट दिसते. त्याचबरोबर काही लोकांची त्वचा अधिक निर्जीव दिसते. हवामानातील बदलाचा परिणाम त्वचेवर देखील दिसून येतो, ज्यामुळे कोरडेपणा, खाज सुटणे, पुरळ होण्याची शक्यता वाढते.

| Edited By: | Updated on: Aug 26, 2021 | 8:38 AM
Share
पावसाळ्यात त्वचेच्या समस्या वाढतात. या हंगामात ओलावा असल्यामुळे त्वचा तेलकट आणि चिकट दिसते. त्याचबरोबर काही लोकांची त्वचा अधिक निर्जीव दिसते. हवामानातील बदलाचा परिणाम त्वचेवर देखील दिसून येतो, ज्यामुळे कोरडेपणा, खाज सुटणे, पुरळ होण्याची शक्यता वाढते.

पावसाळ्यात त्वचेच्या समस्या वाढतात. या हंगामात ओलावा असल्यामुळे त्वचा तेलकट आणि चिकट दिसते. त्याचबरोबर काही लोकांची त्वचा अधिक निर्जीव दिसते. हवामानातील बदलाचा परिणाम त्वचेवर देखील दिसून येतो, ज्यामुळे कोरडेपणा, खाज सुटणे, पुरळ होण्याची शक्यता वाढते.

1 / 5
पावसाळ्यात त्वचा इतकी कोरडी आणि निर्जीव का दिसते? तुम्ही कधी विचार केला आहे का? आज आम्ही तुम्हाला अशाच काही कारणांबद्दल सांगत आहोत, ज्यामुळे त्वचा कोरडी आणि निर्जीव दिसू लागते.

पावसाळ्यात त्वचा इतकी कोरडी आणि निर्जीव का दिसते? तुम्ही कधी विचार केला आहे का? आज आम्ही तुम्हाला अशाच काही कारणांबद्दल सांगत आहोत, ज्यामुळे त्वचा कोरडी आणि निर्जीव दिसू लागते.

2 / 5
उन्हाळ्याच्या हंगामात, त्वचा अधिक पेशी बनवण्याचे काम करते. यामुळे त्वचेच्या पृष्ठभागावर मृत त्वचेचा थर जमा होतो. जर त्वचेची काळजी नियमित केली गेली नाही तर पावसाळ्यात त्वचा निस्तेज आणि निर्जीव दिसते. त्वचेतून मृत त्वचा काढण्यासाठी आठवड्यातून 2 ते 3 वेळा एक्सफोलिएट करणे आवश्यक आहे.

उन्हाळ्याच्या हंगामात, त्वचा अधिक पेशी बनवण्याचे काम करते. यामुळे त्वचेच्या पृष्ठभागावर मृत त्वचेचा थर जमा होतो. जर त्वचेची काळजी नियमित केली गेली नाही तर पावसाळ्यात त्वचा निस्तेज आणि निर्जीव दिसते. त्वचेतून मृत त्वचा काढण्यासाठी आठवड्यातून 2 ते 3 वेळा एक्सफोलिएट करणे आवश्यक आहे.

3 / 5
पावसाळ्यात, जास्त ओलावा आणि घामामुळे त्वचा निस्तेज आणि निर्जीव दिसते. त्वचेमध्ये तेल, घाण आणि बॅक्टेरियामुळे मुरुम होतो. या हंगामात त्वचेला तेल मुक्त होण्यासाठी दिवसातून किमान दोनदा स्वच्छ करा. त्वचा स्वच्छ केल्याने छिद्रांची घाण दूर होते आणि त्वचेच्या समस्यांपासून सुटका होईल.

पावसाळ्यात, जास्त ओलावा आणि घामामुळे त्वचा निस्तेज आणि निर्जीव दिसते. त्वचेमध्ये तेल, घाण आणि बॅक्टेरियामुळे मुरुम होतो. या हंगामात त्वचेला तेल मुक्त होण्यासाठी दिवसातून किमान दोनदा स्वच्छ करा. त्वचा स्वच्छ केल्याने छिद्रांची घाण दूर होते आणि त्वचेच्या समस्यांपासून सुटका होईल.

4 / 5
शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे निर्जलीकरण होऊ शकते. घामामुळे शरीरात पाण्याची कमतरता सामान्य आहे. या हंगामात तहान देखील कमी लागते. पाणी शरीरातून विष काढून टाकण्याचे काम करते आणि त्वचा निरोगी आणि हायड्रेटेड ठेवते. दररोज किमान 7 ते 8 ग्लास पाणी प्यावे.

शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे निर्जलीकरण होऊ शकते. घामामुळे शरीरात पाण्याची कमतरता सामान्य आहे. या हंगामात तहान देखील कमी लागते. पाणी शरीरातून विष काढून टाकण्याचे काम करते आणि त्वचा निरोगी आणि हायड्रेटेड ठेवते. दररोज किमान 7 ते 8 ग्लास पाणी प्यावे.

5 / 5
Follow Us
गिधाड धमक्या देऊ नका, तुम्ही संप पुकारलात तर आम्हीही रस्त्यावर उतरू...
गिधाड धमक्या देऊ नका, तुम्ही संप पुकारलात तर आम्हीही रस्त्यावर उतरू....
बीड कारागृहातून धक्कादायक माहिती, आणखी एक ऑडिओ क्लिप समोर
बीड कारागृहातून धक्कादायक माहिती, आणखी एक ऑडिओ क्लिप समोर.
गांधी हत्येचं मुनींकडून समर्थन, हर्षवर्धन सपकाळ भयंकर संतापले....
गांधी हत्येचं मुनींकडून समर्थन, हर्षवर्धन सपकाळ भयंकर संतापले.....
सदावर्ते यांच्या मराठी विरोधातील भूमिकेला मनसे कार्यकर्त्यांचा विरोध
सदावर्ते यांच्या मराठी विरोधातील भूमिकेला मनसे कार्यकर्त्यांचा विरोध.
सहानुभूतीची लाट की राजकीय गणित?; पवार कुटुंबातील सदस्याचं विधान चर्चेत
सहानुभूतीची लाट की राजकीय गणित?; पवार कुटुंबातील सदस्याचं विधान चर्चेत.
लिंगपिसाट खरातला घाम फोडणारी बातमी, बडा मासा ईडीच्या जाळ्यात; थेट धाड
लिंगपिसाट खरातला घाम फोडणारी बातमी, बडा मासा ईडीच्या जाळ्यात; थेट धाड.
बारामती पोटनिवडणूक: काटेवाडीत सुनेत्रा पवारांसह पवार कुटुंबाचे मतदान
बारामती पोटनिवडणूक: काटेवाडीत सुनेत्रा पवारांसह पवार कुटुंबाचे मतदान.
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा.
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?.
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल.