AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Skin Care : ‘या’ कारणांमुळे पावसाळ्यात त्वचा कोरडी आणि निर्जीव दिसते!

पावसाळ्यात त्वचेच्या समस्या वाढतात. या हंगामात ओलावा असल्यामुळे त्वचा तेलकट आणि चिकट दिसते. त्याचबरोबर काही लोकांची त्वचा अधिक निर्जीव दिसते. हवामानातील बदलाचा परिणाम त्वचेवर देखील दिसून येतो, ज्यामुळे कोरडेपणा, खाज सुटणे, पुरळ होण्याची शक्यता वाढते.

| Edited By: Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Aug 26, 2021 | 8:38 AM
Share
पावसाळ्यात त्वचेच्या समस्या वाढतात. या हंगामात ओलावा असल्यामुळे त्वचा तेलकट आणि चिकट दिसते. त्याचबरोबर काही लोकांची त्वचा अधिक निर्जीव दिसते. हवामानातील बदलाचा परिणाम त्वचेवर देखील दिसून येतो, ज्यामुळे कोरडेपणा, खाज सुटणे, पुरळ होण्याची शक्यता वाढते.

पावसाळ्यात त्वचेच्या समस्या वाढतात. या हंगामात ओलावा असल्यामुळे त्वचा तेलकट आणि चिकट दिसते. त्याचबरोबर काही लोकांची त्वचा अधिक निर्जीव दिसते. हवामानातील बदलाचा परिणाम त्वचेवर देखील दिसून येतो, ज्यामुळे कोरडेपणा, खाज सुटणे, पुरळ होण्याची शक्यता वाढते.

1 / 5
पावसाळ्यात त्वचा इतकी कोरडी आणि निर्जीव का दिसते? तुम्ही कधी विचार केला आहे का? आज आम्ही तुम्हाला अशाच काही कारणांबद्दल सांगत आहोत, ज्यामुळे त्वचा कोरडी आणि निर्जीव दिसू लागते.

पावसाळ्यात त्वचा इतकी कोरडी आणि निर्जीव का दिसते? तुम्ही कधी विचार केला आहे का? आज आम्ही तुम्हाला अशाच काही कारणांबद्दल सांगत आहोत, ज्यामुळे त्वचा कोरडी आणि निर्जीव दिसू लागते.

2 / 5
उन्हाळ्याच्या हंगामात, त्वचा अधिक पेशी बनवण्याचे काम करते. यामुळे त्वचेच्या पृष्ठभागावर मृत त्वचेचा थर जमा होतो. जर त्वचेची काळजी नियमित केली गेली नाही तर पावसाळ्यात त्वचा निस्तेज आणि निर्जीव दिसते. त्वचेतून मृत त्वचा काढण्यासाठी आठवड्यातून 2 ते 3 वेळा एक्सफोलिएट करणे आवश्यक आहे.

उन्हाळ्याच्या हंगामात, त्वचा अधिक पेशी बनवण्याचे काम करते. यामुळे त्वचेच्या पृष्ठभागावर मृत त्वचेचा थर जमा होतो. जर त्वचेची काळजी नियमित केली गेली नाही तर पावसाळ्यात त्वचा निस्तेज आणि निर्जीव दिसते. त्वचेतून मृत त्वचा काढण्यासाठी आठवड्यातून 2 ते 3 वेळा एक्सफोलिएट करणे आवश्यक आहे.

3 / 5
पावसाळ्यात, जास्त ओलावा आणि घामामुळे त्वचा निस्तेज आणि निर्जीव दिसते. त्वचेमध्ये तेल, घाण आणि बॅक्टेरियामुळे मुरुम होतो. या हंगामात त्वचेला तेल मुक्त होण्यासाठी दिवसातून किमान दोनदा स्वच्छ करा. त्वचा स्वच्छ केल्याने छिद्रांची घाण दूर होते आणि त्वचेच्या समस्यांपासून सुटका होईल.

पावसाळ्यात, जास्त ओलावा आणि घामामुळे त्वचा निस्तेज आणि निर्जीव दिसते. त्वचेमध्ये तेल, घाण आणि बॅक्टेरियामुळे मुरुम होतो. या हंगामात त्वचेला तेल मुक्त होण्यासाठी दिवसातून किमान दोनदा स्वच्छ करा. त्वचा स्वच्छ केल्याने छिद्रांची घाण दूर होते आणि त्वचेच्या समस्यांपासून सुटका होईल.

4 / 5
शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे निर्जलीकरण होऊ शकते. घामामुळे शरीरात पाण्याची कमतरता सामान्य आहे. या हंगामात तहान देखील कमी लागते. पाणी शरीरातून विष काढून टाकण्याचे काम करते आणि त्वचा निरोगी आणि हायड्रेटेड ठेवते. दररोज किमान 7 ते 8 ग्लास पाणी प्यावे.

शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे निर्जलीकरण होऊ शकते. घामामुळे शरीरात पाण्याची कमतरता सामान्य आहे. या हंगामात तहान देखील कमी लागते. पाणी शरीरातून विष काढून टाकण्याचे काम करते आणि त्वचा निरोगी आणि हायड्रेटेड ठेवते. दररोज किमान 7 ते 8 ग्लास पाणी प्यावे.

5 / 5
Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली