AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Travel Tips : रोड ट्रिपला जायचे आहे? मग या सुंदर ठिकाणी नक्की जा!

रोड ट्रिपचा विचार केला तर दिल्ली ते लेह मार्ग अत्यंत खास आहे. या मार्गाचे वैशिष्ट्य म्हणजे या मार्गात तुम्हाला मनालीतून जावे लागते आणि यादरम्यान दिसणारी सुंदर दृश्ये हृदयस्पर्शी आणि खास असतील. दिल्ली-आग्रा-जयपूर या रोड ट्रिपसाठी तुम्हाला NH 93 आणि NH 8 वरून जावे लागेल आणि त्याची लांबी सुमारे 450 किमी आहे. ही दोन्ही शहरे ऐतिहासिकदृष्ट्या समृद्ध मानली जातात.

| Edited By: | Updated on: Mar 31, 2022 | 10:31 AM
Share
रोड ट्रिपचा विचार केला तर दिल्ली ते लेह मार्ग अत्यंत खास आहे. या मार्गाचे वैशिष्ट्य म्हणजे या मार्गात तुम्हाला मनालीतून जावे लागते आणि यादरम्यान दिसणारी सुंदर दृश्ये हृदयस्पर्शी आणि खास असतील.

रोड ट्रिपचा विचार केला तर दिल्ली ते लेह मार्ग अत्यंत खास आहे. या मार्गाचे वैशिष्ट्य म्हणजे या मार्गात तुम्हाला मनालीतून जावे लागते आणि यादरम्यान दिसणारी सुंदर दृश्ये हृदयस्पर्शी आणि खास असतील.

1 / 5
दिल्ली-आग्रा-जयपूर या रोड ट्रिपसाठी तुम्हाला NH 93 आणि NH 8 वरून जावे लागेल आणि त्याची लांबी सुमारे 450 किमी आहे. ही दोन्ही शहरे ऐतिहासिकदृष्ट्या समृद्ध मानली जातात. येथे फिरण्याची मजाच वेगळी आहे.

दिल्ली-आग्रा-जयपूर या रोड ट्रिपसाठी तुम्हाला NH 93 आणि NH 8 वरून जावे लागेल आणि त्याची लांबी सुमारे 450 किमी आहे. ही दोन्ही शहरे ऐतिहासिकदृष्ट्या समृद्ध मानली जातात. येथे फिरण्याची मजाच वेगळी आहे.

2 / 5
दिल्ली ते स्पिती व्हॅली ही रोड ट्रिप साहसी आणि धोक्यांनी भरलेली आहे. दिल्ली ते स्पिती व्हॅली हे अंतर सुमारे 700 किमी आहे. हा रस्ता प्रवासासाठी अत्यंत खास आणि धोकादायक देखील आहे.

दिल्ली ते स्पिती व्हॅली ही रोड ट्रिप साहसी आणि धोक्यांनी भरलेली आहे. दिल्ली ते स्पिती व्हॅली हे अंतर सुमारे 700 किमी आहे. हा रस्ता प्रवासासाठी अत्यंत खास आणि धोकादायक देखील आहे.

3 / 5
चंदीगड ते कसोल हिमाचल प्रदेशातील एक आवडते पर्यटन स्थळ कसोल हे खूप प्रसिद्ध आहे. तुम्ही चंदीगड ते कसोलपर्यंत रोड ट्रिपला जाऊ शकता आणि यासाठी तुम्हाला पर्वतांमधून 273 किमी अंतर कापावे लागेल.

चंदीगड ते कसोल हिमाचल प्रदेशातील एक आवडते पर्यटन स्थळ कसोल हे खूप प्रसिद्ध आहे. तुम्ही चंदीगड ते कसोलपर्यंत रोड ट्रिपला जाऊ शकता आणि यासाठी तुम्हाला पर्वतांमधून 273 किमी अंतर कापावे लागेल.

4 / 5
अहमदाबाद ते कच्छ या मार्गावर तुम्हाला वाळवंट आणि खेडे गावांचे दर्शन मिळेल. ऑक्टोबर ते मार्च हे महिने या दोन शहरांच्या रोड ट्रिपसाठी उत्तम असल्याचे सांगण्यात येतात. या रोड ट्रिप दरम्यान तुम्हाला सुमारे 454 किलोमीटरचे अंतर कापावे लागेल.

अहमदाबाद ते कच्छ या मार्गावर तुम्हाला वाळवंट आणि खेडे गावांचे दर्शन मिळेल. ऑक्टोबर ते मार्च हे महिने या दोन शहरांच्या रोड ट्रिपसाठी उत्तम असल्याचे सांगण्यात येतात. या रोड ट्रिप दरम्यान तुम्हाला सुमारे 454 किलोमीटरचे अंतर कापावे लागेल.

5 / 5
Follow Us
एसआयआर मोहिमेत विरोधी पक्षांची बीएलए नियुक्तीत उदासीनता
एसआयआर मोहिमेत विरोधी पक्षांची उदासीनता. बीएलए नियुक्तीत राजकीय पक्षांचे दुर्लक्ष
आमच्या पक्षात या... रामदास आठवलेंनी अभिजीत दीपकेला खुली ऑफर, थेट...
आमच्या पक्षात या... रामदास आठवलेंनी अभिजीत दीपकेला खुली ऑफर, थेट म्हणाले...
OBC मंत्र्यांची गोंडस मुलं अन् पैसा पाहून मराठी मुली... मोठी खळबळ
OBC मंत्र्यांची गोंडस मुलं अन् पैसा पाहून मराठी मुली... नवनाथ वाघमारांचे वादग्रस्त विधान; मराठा समाज आक्रमक, थेट...
वैद्यनाथ मंदिरात पहिल्या श्रावण सोमवारी भाविकांची अलोट गर्दी
श्रावण सोमवार आणि नागपंचमीनिमित्त वैद्यनाथ ज्योतिर्लिंग मंदिर उजळून निघाले, भक्तांकडून जलाभिषेक
मनोज जरांगे यांचा देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप
मनोज जरांगे यांचा देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप:
मुंबई-नाशिक महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी
मुंबई-नाशिक महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी: मुंडेगाव ते पाडळीपर्यंत वाहनांच्या रांगा
संजय राऊत वाहतूक कोंडीत अडकले
नाशिकमधील खड्डे पाहणीदरम्यान संजय राऊत वाहतूक कोंडीत अडकले
आता परीक्षा केंद्रावारून उठायचं नाही... अभिजीत दीपकेंचं पुन्हा आंदोलन?
आता परीक्षा केंद्रावारून उठायचं नाही... अभिजीत दीपके पुन्हा आंदोलनाला बसले, हायकोर्ट टायपिंग परीक्षा प्रकरण तापलं
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांची मोठी कबुली; गोपीनाथ मुंडेंबाबत..
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांची मोठी कबुली; गोपीनाथ मुंडेंच्या काँग्रेसमध्ये प्रवेशाच्या दाव्यावर म्हणाले...
छत्रपती संभाजीनगरात हायकोर्ट टायपिंग परीक्षेत मोठा गोंधळ, काय घडलं?
छत्रपती संभाजीनगरात हायकोर्ट टायपिंग परीक्षेत मोठा गोंधळ, नेमकं काय घडलं?