AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hair Care : केस गळतीची समस्या दूर करण्यासाठी जास्वंदाचे फुल अत्यंत फायदेशीर, वाचा अधिक!

जास्वंदाचे फुल फक्त आरोग्यासाठीच नाहीतर आपल्या केसांसाठी आणि त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहे. आयुर्वेदानुसार जास्वंदाच्या फुलामध्ये असाधारण उपचारात्मक प्रभाव आहेत. जे केसांच्या वाढीसाठी मदत करते. विशेष म्हणजे जास्वंदाच्या फुलाच्या मदतीने आपण केस गळतीची समस्या देखील दूर करू शकतो.

| Edited By: | Updated on: Nov 23, 2021 | 2:31 PM
Share
जास्वंदाचे फुल फक्त आरोग्यासाठीच नाहीतर आपल्या केसांसाठी आणि त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहे. आयुर्वेदानुसार जास्वंदाच्या फुलामध्ये असाधारण उपचारात्मक प्रभाव आहेत. जे केसांच्या वाढीसाठी मदत करते.

जास्वंदाचे फुल फक्त आरोग्यासाठीच नाहीतर आपल्या केसांसाठी आणि त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहे. आयुर्वेदानुसार जास्वंदाच्या फुलामध्ये असाधारण उपचारात्मक प्रभाव आहेत. जे केसांच्या वाढीसाठी मदत करते.

1 / 4
विशेष म्हणजे जास्वंदाच्या फुलाच्या मदतीने आपण केस गळतीची समस्या देखील दूर करू शकतो. जास्वंदाचे फुल केसांना नितळ चमकदार बनवते.

विशेष म्हणजे जास्वंदाच्या फुलाच्या मदतीने आपण केस गळतीची समस्या देखील दूर करू शकतो. जास्वंदाचे फुल केसांना नितळ चमकदार बनवते.

2 / 4
आपल्या केसांवर जास्वंदाच्या तेलाची मालिश केल्याने रक्त परिसंचरण सुधारते आणि आपल्या टाळू आणि केसांच्या कूपांचे पुनरुज्जीवन होते.

आपल्या केसांवर जास्वंदाच्या तेलाची मालिश केल्याने रक्त परिसंचरण सुधारते आणि आपल्या टाळू आणि केसांच्या कूपांचे पुनरुज्जीवन होते.

3 / 4
6 ते 8 जास्वंदाची फुले आणि 1 कप नारळ तेल घ्या. पाकळ्या धुवून कोरड्या करा आणि पेस्ट बनवा. खोबरेल तेल गरम करा, पेस्ट तयार करा आणि केसांना लावा. यामुळे केसांच्या सर्व समस्या दूर होण्यास मदत मिळते.

6 ते 8 जास्वंदाची फुले आणि 1 कप नारळ तेल घ्या. पाकळ्या धुवून कोरड्या करा आणि पेस्ट बनवा. खोबरेल तेल गरम करा, पेस्ट तयार करा आणि केसांना लावा. यामुळे केसांच्या सर्व समस्या दूर होण्यास मदत मिळते.

4 / 4
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.