AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health care tips : खराब कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण ठेवण्यासाठी आल्याचे सेवन करणे अत्यंत फायदेशीर, वाचा!

शरीरातील कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यासाठी तुम्ही आल्याचे पाणी पिऊ शकता. यासाठी सर्वात अगोदर पाणी उकळून घ्या. त्यानंतर या पाण्यामध्ये आले मिक्स करा. हे पाणी पिणे आरोग्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. जेवण केल्यानंतर तुम्हाला अनेकदा अपचन सारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. म्हणून तुम्ही आल्याचा एक छोटा तुकडा खा. अशा प्रकारे तुम्ही कोलेस्ट्रॉल नियंत्रित करू शकता.

| Edited By: | Updated on: Apr 06, 2022 | 1:33 PM
Share
शरीरातील कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यासाठी तुम्ही आल्याचे पाणी पिऊ शकता. यासाठी सर्वात अगोदर पाणी उकळून घ्या. त्यानंतर या पाण्यामध्ये आले मिक्स करा. हे पाणी पिणे आरोग्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे.

शरीरातील कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यासाठी तुम्ही आल्याचे पाणी पिऊ शकता. यासाठी सर्वात अगोदर पाणी उकळून घ्या. त्यानंतर या पाण्यामध्ये आले मिक्स करा. हे पाणी पिणे आरोग्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे.

1 / 5
जेवण केल्यानंतर तुम्हाला अनेकदा अपचन सारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. म्हणून तुम्ही आल्याचा एक छोटा तुकडा खा. अशा प्रकारे तुम्ही कोलेस्ट्रॉल नियंत्रित करू शकता. हा उपाय आपण दररोज केलातरीही फायदेशीर आहे.

जेवण केल्यानंतर तुम्हाला अनेकदा अपचन सारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. म्हणून तुम्ही आल्याचा एक छोटा तुकडा खा. अशा प्रकारे तुम्ही कोलेस्ट्रॉल नियंत्रित करू शकता. हा उपाय आपण दररोज केलातरीही फायदेशीर आहे.

2 / 5
लिंबू आणि आल्याचा चहा आरोग्यासाठी फायदेशीर आहे. हा चहा दररोज घेतल्याने कोलेस्टेरॉल कमी होतात. शिवाय वजन आणि आरोग्याच्या अनेक समस्या दूर होण्यासही मदत होते.

लिंबू आणि आल्याचा चहा आरोग्यासाठी फायदेशीर आहे. हा चहा दररोज घेतल्याने कोलेस्टेरॉल कमी होतात. शिवाय वजन आणि आरोग्याच्या अनेक समस्या दूर होण्यासही मदत होते.

3 / 5
आल्याचे पावडर भाज्यांमध्ये टाकणे फायदेशीर आहे. उन्हाळ्याच्या हंगामात आपण मसाला ताक पितो, त्या ताकामध्ये देखील आल्याचे पावडर टाकून पिणे फायदेशीर मानले जाते.

आल्याचे पावडर भाज्यांमध्ये टाकणे फायदेशीर आहे. उन्हाळ्याच्या हंगामात आपण मसाला ताक पितो, त्या ताकामध्ये देखील आल्याचे पावडर टाकून पिणे फायदेशीर मानले जाते.

4 / 5
दररोज सकाळी रिकाम्या पोटी आपण मध, आले आणि लिंबाचे पाणी घेतले पाहिजे. हे पेय आरोग्यासाठी खूप जास्त फायदेशीर आहे. यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या दूर होतात.(वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या)

दररोज सकाळी रिकाम्या पोटी आपण मध, आले आणि लिंबाचे पाणी घेतले पाहिजे. हे पेय आरोग्यासाठी खूप जास्त फायदेशीर आहे. यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या दूर होतात.(वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या)

5 / 5
Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली