AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Trip | भारतात पर्यटनासाठी ही ठिकाणे आहेत खास, जाणून घ्या याबद्दल अधिक…

अरुणाचल प्रदेशमध्ये अनेक हिल स्टेशन्स आहेत. मैदानी आणि हिरवाईने वसलेली आहेत, परंतु बरेच लोक इथे पर्यटनासाठी जात नाहीत. झारखंडमध्ये धबधबे, निसर्ग सौंदर्य, जंगलाचे सौंदर्य अतिशय आकर्षक आहे. परंतु असे अनेक भाग आहेत जिथे नक्षलवादी हल्ले होण्याची भीती असल्याने लोक जाणे टाळतात.

| Edited By: | Updated on: Aug 26, 2022 | 6:17 AM
Share
पर्यटनाच्या दृष्टीने भारत हे खूप चांगले ठिकाण आहे. येथे अशी अनेक ठिकाणे आहेत, ज्यांचे सौंदर्य, वातावरण आणि खाद्यपदार्थ मनाला भुरळ घालतात, परंतु अशी काही ठिकाणे आहेत जिथे लोक क्वचितच भेट देतात. जाणून घ्या या  ठिकाणांबद्दल अधिक...

पर्यटनाच्या दृष्टीने भारत हे खूप चांगले ठिकाण आहे. येथे अशी अनेक ठिकाणे आहेत, ज्यांचे सौंदर्य, वातावरण आणि खाद्यपदार्थ मनाला भुरळ घालतात, परंतु अशी काही ठिकाणे आहेत जिथे लोक क्वचितच भेट देतात. जाणून घ्या या ठिकाणांबद्दल अधिक...

1 / 5
अरुणाचल प्रदेशमध्ये अनेक हिल स्टेशन्स आहेत. मैदानी आणि हिरवाईने वसलेली आहेत, परंतु बरेच लोक इथे पर्यटनासाठी जात नाहीत.

अरुणाचल प्रदेशमध्ये अनेक हिल स्टेशन्स आहेत. मैदानी आणि हिरवाईने वसलेली आहेत, परंतु बरेच लोक इथे पर्यटनासाठी जात नाहीत.

2 / 5
झारखंडमध्ये धबधबे, निसर्ग सौंदर्य, जंगलाचे सौंदर्य अतिशय आकर्षक आहे. परंतु असे अनेक भाग आहेत जिथे नक्षलवादी हल्ले होण्याची भीती असल्याने लोक जाणे टाळतात.

झारखंडमध्ये धबधबे, निसर्ग सौंदर्य, जंगलाचे सौंदर्य अतिशय आकर्षक आहे. परंतु असे अनेक भाग आहेत जिथे नक्षलवादी हल्ले होण्याची भीती असल्याने लोक जाणे टाळतात.

3 / 5
मणिपूर ईशान्येला वसलेले मणिपूर हे भारतातील सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळांपैकी एक आहे. परंतु सेफ एरिया परमिट आणि इनर लाइन परमिटमुळे पर्यटक येथे कमी प्रमाणात येतात.

मणिपूर ईशान्येला वसलेले मणिपूर हे भारतातील सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळांपैकी एक आहे. परंतु सेफ एरिया परमिट आणि इनर लाइन परमिटमुळे पर्यटक येथे कमी प्रमाणात येतात.

4 / 5
लेह-लद्दाख या ठिकाणी पर्यटकांची सतत ये-जा असते, परंतु येथेही काही भाग असे आहेत की, जेथे जाण्यापूर्वी पर्यटकांना परवानगी घ्यावी लागते.

लेह-लद्दाख या ठिकाणी पर्यटकांची सतत ये-जा असते, परंतु येथेही काही भाग असे आहेत की, जेथे जाण्यापूर्वी पर्यटकांना परवानगी घ्यावी लागते.

5 / 5
Follow Us
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील.
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?.
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद...
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद....
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी.
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?.
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?.
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे.
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद.
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये...
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये....
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप.