AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PHOTO : आरोग्याशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी आंब्याची पाने फायदेशीर, वाचा!

आंब्याच्या पानांमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन बी सारखे जीवनसत्त्वे असतात. यात स्टिरॉइड्स, अल्कलॉईड्स, राइबोफ्लेविन, थायमीन, फिनोलिक, बीटा-कॅरोटीन, फ्लेव्होनॉइड्स देखील असते.

| Updated on: Jun 21, 2021 | 10:00 AM
Share
आंब्याच्या पानांमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन बी सारखे जीवनसत्त्वे असतात. यात स्टिरॉइड्स, अल्कलॉईड्स, राइबोफ्लेविन, थायमीन, फिनोलिक, बीटा-कॅरोटीन, फ्लेव्होनॉइड्स देखील असते. आंब्याची पाने टेरपेनोईड्स आणि पॉलीफेनॉल समृद्ध असतात. आरोग्याशी संबंधित अडचणी दूर करण्यात ते मदत करतात.

आंब्याच्या पानांमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन बी सारखे जीवनसत्त्वे असतात. यात स्टिरॉइड्स, अल्कलॉईड्स, राइबोफ्लेविन, थायमीन, फिनोलिक, बीटा-कॅरोटीन, फ्लेव्होनॉइड्स देखील असते. आंब्याची पाने टेरपेनोईड्स आणि पॉलीफेनॉल समृद्ध असतात. आरोग्याशी संबंधित अडचणी दूर करण्यात ते मदत करतात.

1 / 5
पोटाशी संबंधित समस्यांसाठी आंब्याची पाने खाऊ शकतात. यासाठी तुम्ही आंब्याची पाने गरम पाण्यात रात्रभर घाला आणि झाकून ठेवा. सकाळी हे पाणी गाळून रिकाम्या पोटी प्या.

पोटाशी संबंधित समस्यांसाठी आंब्याची पाने खाऊ शकतात. यासाठी तुम्ही आंब्याची पाने गरम पाण्यात रात्रभर घाला आणि झाकून ठेवा. सकाळी हे पाणी गाळून रिकाम्या पोटी प्या.

2 / 5
आंब्याची पाने त्वचेच्या जखमा भरुन काढण्यासाठी वापरले जाऊ शकते. जखम भरुन काढण्यासाठी तुम्ही आंब्याच्या पानांची पेस्ट लावू शकता.

आंब्याची पाने त्वचेच्या जखमा भरुन काढण्यासाठी वापरले जाऊ शकते. जखम भरुन काढण्यासाठी तुम्ही आंब्याच्या पानांची पेस्ट लावू शकता.

3 / 5
संग्रहीत छायचित्र

संग्रहीत छायचित्र

4 / 5
आंब्याची पाने खोकला दूर करण्यासाठी वापरता येतात. यासाठी आपण आंब्याच्या पानांचा पेस्ट तयार करा. त्यात थोडासा मध घालून त्याचे सेवन करा. (टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

आंब्याची पाने खोकला दूर करण्यासाठी वापरता येतात. यासाठी आपण आंब्याच्या पानांचा पेस्ट तयार करा. त्यात थोडासा मध घालून त्याचे सेवन करा. (टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

5 / 5
Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.