Bathing tips: अंघोळ करताना ‘या’ 5 गोष्टी पाण्यात मिसळा, त्वचेशी संबंधित अनेक समस्या दूर होतील!
आंघोळीपूर्वी आपल्या पाण्यात कडुलिंबाच्या पानांचे उकळलेले पाणी मिसळा. याच्या मदतीने त्वचेवरील मुरुम आणि खाज यासारख्या समस्या दूर केल्या जाऊ शकतात. असे म्हणतात की खडे मीठ पाण्यात मिसळून आंघोळ केल्याने त्वचा आणि केसांचे रक्ताभिसरण सुधारते. यासोबतच स्नायूंनाही आराम मिळतो. पाण्यात अर्धा चमचा खडे मीठ मिसळून आंघोळ करा.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
थंडीत पपई खाण्याचे काय मिळतात फायदे ?
मोबाईलचं स्टोरेज भरलंय, WhatsApp तर कारण नाही ना ? हे काम करा
बजरंगी भाईजान चित्रपटातील ‘मुन्नी’ आता कशी दिसते ?
बॅड कोलेस्ट्रॉल कसे वाढते ? कसे कमी करायचे पाहा ?
IPL 2026 : हे खेळाडू फक्त 4-5 सामनेच खेळणार? कोण आहेत ते?
विराट कोहली याच्यासोबत हे काय झालं? मेहनतीवर पाणी
