AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bathing tips: अंघोळ करताना ‘या’ 5 गोष्टी पाण्यात मिसळा, त्वचेशी संबंधित अनेक समस्या दूर होतील!

आंघोळीपूर्वी आपल्या पाण्यात कडुलिंबाच्या पानांचे उकळलेले पाणी मिसळा. याच्या मदतीने त्वचेवरील मुरुम आणि खाज यासारख्या समस्या दूर केल्या जाऊ शकतात. असे म्हणतात की खडे मीठ पाण्यात मिसळून आंघोळ केल्याने त्वचा आणि केसांचे रक्ताभिसरण सुधारते. यासोबतच स्नायूंनाही आराम मिळतो. पाण्यात अर्धा चमचा खडे मीठ मिसळून आंघोळ करा.

| Edited By: | Updated on: Feb 21, 2022 | 6:35 AM
Share
आंघोळीपूर्वी आपल्या पाण्यात कडुलिंबाच्या पानांचे उकळलेले पाणी मिसळा. याच्या मदतीने त्वचेवरील मुरुम आणि खाज यासारख्या समस्या दूर केल्या जाऊ शकतात.

आंघोळीपूर्वी आपल्या पाण्यात कडुलिंबाच्या पानांचे उकळलेले पाणी मिसळा. याच्या मदतीने त्वचेवरील मुरुम आणि खाज यासारख्या समस्या दूर केल्या जाऊ शकतात.

1 / 5
असे म्हणतात की खडे मीठ पाण्यात मिसळून आंघोळ केल्याने त्वचा आणि केसांचे रक्ताभिसरण सुधारते. यासोबतच स्नायूंनाही आराम मिळतो. पाण्यात अर्धा चमचा खडे मीठ मिसळून आंघोळ करा. हे आठवड्यातून दोनदा करा.

असे म्हणतात की खडे मीठ पाण्यात मिसळून आंघोळ केल्याने त्वचा आणि केसांचे रक्ताभिसरण सुधारते. यासोबतच स्नायूंनाही आराम मिळतो. पाण्यात अर्धा चमचा खडे मीठ मिसळून आंघोळ करा. हे आठवड्यातून दोनदा करा.

2 / 5
ग्रीन टीमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट त्वचेसाठी वृद्धत्वविरोधी एजंट म्हणून काम करतात. आंघोळ करण्यापूर्वी पाण्यात एक चमचा ग्रीन टी पावडर टाका किंवा ग्रीन टीचे उकळलेले पाणी वापरू शकता.

ग्रीन टीमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट त्वचेसाठी वृद्धत्वविरोधी एजंट म्हणून काम करतात. आंघोळ करण्यापूर्वी पाण्यात एक चमचा ग्रीन टी पावडर टाका किंवा ग्रीन टीचे उकळलेले पाणी वापरू शकता.

3 / 5
बाजारात सहज उपलब्ध असलेले आंघोळीचे तेल पाण्यात मिसळून आंघोळ केल्याने त्वचेच्या अनेक समस्या दूर होतात. आंघोळीच्या तेलाचे काही थेंब पाण्यात मिसळा. आंघोळीनंतर अंगावर मॉइश्चरायझर लावा

बाजारात सहज उपलब्ध असलेले आंघोळीचे तेल पाण्यात मिसळून आंघोळ केल्याने त्वचेच्या अनेक समस्या दूर होतात. आंघोळीच्या तेलाचे काही थेंब पाण्यात मिसळा. आंघोळीनंतर अंगावर मॉइश्चरायझर लावा

4 / 5
पाण्यात व्हिटॅमिन सी समृद्ध लिंबू मिसळून अंघोळ केल्याने त्वचा आतून स्वच्छ होते आणि ती चमकते. तसेच घामाचा वासही येत नाही. लक्षात घ्या की लिंबू सामान्य पाण्यात टाकल्यानंतरच आंघोळ करावी.

पाण्यात व्हिटॅमिन सी समृद्ध लिंबू मिसळून अंघोळ केल्याने त्वचा आतून स्वच्छ होते आणि ती चमकते. तसेच घामाचा वासही येत नाही. लक्षात घ्या की लिंबू सामान्य पाण्यात टाकल्यानंतरच आंघोळ करावी.

5 / 5
Follow Us
10 दिवसांच्या सस्पेन्सनंतर नाव फाइनल! कोण आहे केरळमच्या मुख्यमंत्री...
10 दिवसांच्या सस्पेन्सनंतर नाव फाइनल! कोण आहे केरळमच्या मुख्यमंत्री....
पंतप्रधानांच्या आवाहनाचे अनोखे स्वागत! महापौरांनी इलेक्ट्रिक बाईकने...
पंतप्रधानांच्या आवाहनाचे अनोखे स्वागत! महापौरांनी इलेक्ट्रिक बाईकने....
पंतप्रधान मोदींच्या परदेश दौऱ्यावर टीका करणाऱ्यांना फडणवीसांनी सुनावलं
पंतप्रधान मोदींच्या परदेश दौऱ्यावर टीका करणाऱ्यांना फडणवीसांनी सुनावलं.
सरकारी ताफ्याला ब्रेक! वर्षा ते विधान भवन, मुख्यमंत्री ऑन बाईक......
सरकारी ताफ्याला ब्रेक! वर्षा ते विधान भवन, मुख्यमंत्री ऑन बाईक.......
25 लाखात चक्क 16 महिने... 20 वर्ष जुन्या हत्या प्रकरणाचा निकाल, NCP...
25 लाखात चक्क 16 महिने... 20 वर्ष जुन्या हत्या प्रकरणाचा निकाल, NCP....
मी ईश्वर साक्ष ठेवून शपथ घेतो की... 10 विधान परिषद सदस्यांनी घेतली शपथ
मी ईश्वर साक्ष ठेवून शपथ घेतो की... 10 विधान परिषद सदस्यांनी घेतली शपथ.
तुम्हालाही हे माहीत हवं... फडणवीस सरकारचा काटकसरीचा फॉर्म्युला!
तुम्हालाही हे माहीत हवं... फडणवीस सरकारचा काटकसरीचा फॉर्म्युला!.
VIP गाडी नाही, थेट बसने प्रवास! नितीन गडकरींची पुण्यातील एंट्री चर्चेत
VIP गाडी नाही, थेट बसने प्रवास! नितीन गडकरींची पुण्यातील एंट्री चर्चेत.
भयंकर! चालत्या बसमध्ये महिलेसोबत नको नको ते घडलं, बस चालकावर गंभीर आरो
भयंकर! चालत्या बसमध्ये महिलेसोबत नको नको ते घडलं, बस चालकावर गंभीर आरो.
अवकाळीचा कहर! साताऱ्यात वादळी वाऱ्यासह पाऊस, झाडं कोसळली, 40 घरांचे...
अवकाळीचा कहर! साताऱ्यात वादळी वाऱ्यासह पाऊस, झाडं कोसळली, 40 घरांचे....