Bathing tips: अंघोळ करताना ‘या’ 5 गोष्टी पाण्यात मिसळा, त्वचेशी संबंधित अनेक समस्या दूर होतील!
आंघोळीपूर्वी आपल्या पाण्यात कडुलिंबाच्या पानांचे उकळलेले पाणी मिसळा. याच्या मदतीने त्वचेवरील मुरुम आणि खाज यासारख्या समस्या दूर केल्या जाऊ शकतात. असे म्हणतात की खडे मीठ पाण्यात मिसळून आंघोळ केल्याने त्वचा आणि केसांचे रक्ताभिसरण सुधारते. यासोबतच स्नायूंनाही आराम मिळतो. पाण्यात अर्धा चमचा खडे मीठ मिसळून आंघोळ करा.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
अस्सलं मराठमोळं सौंदर्य, या अभिनेत्रीच्या सौंदर्याने लावलं सर्वांना वेड
पांढऱ्या ड्रेसमधेये जॅकलिनच्या दिलखेच अदा, फोटो पाहून म्हणाल...
गुलाबी ड्रेसमध्ये श्वेता तिवारीचं सौंदर्य खुललं, फोटो पाहून...
सूर्याच्या निशाण्यावर विराट विक्रम, एका मोठ्या खेळीची गरज, रेकॉर्ड काय?
दीपिका पादुकोणला कोण म्हणेल एका मुलीची आई... फोटो पाहून म्हणाल..
वर्ल्ड कप जिंकण्यात अपयशी ठरलेले खेळाडू, टीम इंडियाचे किती क्रिकेटपटू?
