AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महिनाभर चहा पिणं बंद केलं तर शरीरात काय बदल होतो? जाणून घ्या

आपल्या देशात जवळपास 90 टक्के लोकांचं चहा हे आवडतं पेय आहे. सकाळी उठल्यापासून चहाची तलफ येते. अनेक जण दिवसाला दहा दहा कप चहा पितात. यामुळे दिवसभर ऊर्जा मिळते असं त्यांचं म्हणणं आहे. पण चहामध्ये साखरेचं प्रमाण अधिक असतं. त्यामुळे आरोग्याशी निगडीत समस्या उद्भवू शकतात.

| Updated on: Jan 17, 2025 | 8:41 PM
Share
महिनाभर चहा सोडणं खरं तर हे एक मोठं आव्हान आहे. पण आरोग्यासाठी तुम्ही मनाशी दृढ निश्चय करून करू शकता. चहामध्ये साखरेचं प्रमाण अधिक असतं. यामुळे कॅलरीज वाढतात. पण तुम्ही चहा सोडला तर वजन कमी झाल्याचं दिसून येईल. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, चहामध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे पचनसंस्थेला हानी पोहोचते. एक महिना गोड चहा पिणं सोडलं तर तुमची पचनक्रिया सुधारते.

महिनाभर चहा सोडणं खरं तर हे एक मोठं आव्हान आहे. पण आरोग्यासाठी तुम्ही मनाशी दृढ निश्चय करून करू शकता. चहामध्ये साखरेचं प्रमाण अधिक असतं. यामुळे कॅलरीज वाढतात. पण तुम्ही चहा सोडला तर वजन कमी झाल्याचं दिसून येईल. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, चहामध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे पचनसंस्थेला हानी पोहोचते. एक महिना गोड चहा पिणं सोडलं तर तुमची पचनक्रिया सुधारते.

1 / 5
महिनाभर गोड चहा न पिल्याने तुमचे मानसिक आरोग्य सुधारू शकते, असे अनेक शोधनिबंधांमध्ये दिसून आले आहे. त्वचा निरोगी ठेवायची असेल तर गोड चहा न प्यायलेलाच बरा.. कारण गोड चहामुळे त्वचेवर पिंपल्स आणि डाग पडतात.

महिनाभर गोड चहा न पिल्याने तुमचे मानसिक आरोग्य सुधारू शकते, असे अनेक शोधनिबंधांमध्ये दिसून आले आहे. त्वचा निरोगी ठेवायची असेल तर गोड चहा न प्यायलेलाच बरा.. कारण गोड चहामुळे त्वचेवर पिंपल्स आणि डाग पडतात.

2 / 5
महिनाभर चहा न प्यायल्याने आपल्या शरीरातील कॅफिनचे प्रमाण कमी होते. यामुळे आपल्याला गाढ आणि चांगली झोप मिळते. आपल्या शरीरातील तणावही कमी होतो.

महिनाभर चहा न प्यायल्याने आपल्या शरीरातील कॅफिनचे प्रमाण कमी होते. यामुळे आपल्याला गाढ आणि चांगली झोप मिळते. आपल्या शरीरातील तणावही कमी होतो.

3 / 5
तुम्ही महिनाभर गोड चहा प्यायला नाही तर तुम्हाला शरीरात एक वेगळीच ऊर्जा जाणवेल. यामुळे कामाची उत्पादकता देखील वाढते. चहा पिणे टाळल्यास डिहायड्रेशनशी संबंधित समस्या कमी होते. तसेच पेशींना नुकसान करणारे फ्री रॅडिकल्स कमी होतात.

तुम्ही महिनाभर गोड चहा प्यायला नाही तर तुम्हाला शरीरात एक वेगळीच ऊर्जा जाणवेल. यामुळे कामाची उत्पादकता देखील वाढते. चहा पिणे टाळल्यास डिहायड्रेशनशी संबंधित समस्या कमी होते. तसेच पेशींना नुकसान करणारे फ्री रॅडिकल्स कमी होतात.

4 / 5
चहाची सवय सोडल्यास छातीत जळजळ, चक्कर येणे आणि हृदयाच्या गतीमध्ये चढ-उतार यासारख्या समस्या दूर होतात. जर तुमचे हात थरथरत असतील तर चहा प्यायल्याने ही समस्या वाढू शकते. जर तुम्ही चहा पिणे बंद केले तर तुमचा उच्च रक्तदाब सामान्य होईल.

चहाची सवय सोडल्यास छातीत जळजळ, चक्कर येणे आणि हृदयाच्या गतीमध्ये चढ-उतार यासारख्या समस्या दूर होतात. जर तुमचे हात थरथरत असतील तर चहा प्यायल्याने ही समस्या वाढू शकते. जर तुम्ही चहा पिणे बंद केले तर तुमचा उच्च रक्तदाब सामान्य होईल.

5 / 5
... तर नार्वेकरांना राजीनामा द्यावा लागेल! राऊतांनी स्पष्टच सांगितलं
... तर नार्वेकरांना राजीनामा द्यावा लागेल! राऊतांनी स्पष्टच सांगितलं.
देशाला गुलामीतून मुक्त करण्यासाठी टिपूने बलिदान दिलं! ओवैसींचं विधान
देशाला गुलामीतून मुक्त करण्यासाठी टिपूने बलिदान दिलं! ओवैसींचं विधान.
माझ्या नादी लागू नका; श्रीकांत शिंदेंचा गणेश नाईकांना इशारा
माझ्या नादी लागू नका; श्रीकांत शिंदेंचा गणेश नाईकांना इशारा.
पुण्यात भाजप-काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये राडा, कार्यकर्ता जखमी
पुण्यात भाजप-काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये राडा, कार्यकर्ता जखमी.
काँग्रेसची अधोगती मतांच्या राजकारणामुळे; श्रीकांत शिंदेंची टीका
काँग्रेसची अधोगती मतांच्या राजकारणामुळे; श्रीकांत शिंदेंची टीका.
तेजस ठाकरेंवर रिलायन्स रुग्णालयात उपचार सुरू!
तेजस ठाकरेंवर रिलायन्स रुग्णालयात उपचार सुरू!.
सपकाळांकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख; भाजप आक्रमक
सपकाळांकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख; भाजप आक्रमक.
सपकाळांना महाराष्ट्राचा इतिहास माहित नाही! अतुल सावेंची टीका
सपकाळांना महाराष्ट्राचा इतिहास माहित नाही! अतुल सावेंची टीका.
भाजपकडून हिंदू-मुस्लिम रंग देण्याचं काम! हर्षवर्धन सपकाळांकडून टीका
भाजपकडून हिंदू-मुस्लिम रंग देण्याचं काम! हर्षवर्धन सपकाळांकडून टीका.
हर्षवर्धन सपकाळांच्या विरोधात पुण्यात भाजप- काँग्रेसचे आंदोलक आक्रमक
हर्षवर्धन सपकाळांच्या विरोधात पुण्यात भाजप- काँग्रेसचे आंदोलक आक्रमक.