Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुम्हाला लेमन टी प्यायला आवडतं का? जाणून घ्या आरोग्याच्या दृष्टीने काय होतात फायदे

दूध मिश्रित चहाऐवजी लेमन टी प्यायल्याने शरीरावर चांगले परिणाम होतात. लिंबूतील औषधी गुणधर्म काही आजारांवर रामबाण उपाय ठरतात. लेमन टीमुळे वजन नियंत्रणात राहतं. तसेच इतरही फायदे होतात. चला जाणून घेऊयात सविस्तर

| Updated on: Feb 09, 2025 | 4:40 PM
पाणी, लिंबाचा रस, मध आणि पुदीचा वापरून तयार केलेला लेमन टी आरोग्यवर्धक आहे. यामुळे तणाव कमी होतो आणि मेंदुला चालना मिळते. चिंता, नैराश्य आणि इतर मानसिक समस्या कमी होतात. रोगप्रतिकार शक्ती वाढते. सकाळी नाश्ता केल्यानंतर लेमन टी प्यायल्याने पचनक्रिया सुरळीत होते.

पाणी, लिंबाचा रस, मध आणि पुदीचा वापरून तयार केलेला लेमन टी आरोग्यवर्धक आहे. यामुळे तणाव कमी होतो आणि मेंदुला चालना मिळते. चिंता, नैराश्य आणि इतर मानसिक समस्या कमी होतात. रोगप्रतिकार शक्ती वाढते. सकाळी नाश्ता केल्यानंतर लेमन टी प्यायल्याने पचनक्रिया सुरळीत होते.

1 / 5
लेमन टी प्यायल्याने मायग्रेनचा त्रास कमी होऊ शकतो. तसेच, जर तुम्हाला सर्दी आणि खोकल्याचा त्रास होत असेल तर ही चहा पिल्याने थोडा आराम मिळू शकतो. शरीरातील टॉक्सिक लेमन टीमुळे बाहेर पडतात.

लेमन टी प्यायल्याने मायग्रेनचा त्रास कमी होऊ शकतो. तसेच, जर तुम्हाला सर्दी आणि खोकल्याचा त्रास होत असेल तर ही चहा पिल्याने थोडा आराम मिळू शकतो. शरीरातील टॉक्सिक लेमन टीमुळे बाहेर पडतात.

2 / 5
लिंबूमधील व्हिटॅमिन सी रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते. हे शरीरात लोहाची कमतरता दूर करते. यामुळे उच्च रक्तदाबाची समस्या टाळता येते. हृदयरोगाचा धोका कमी होतो. तसेच पोट फुगणे आणि बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो. यामुळे शरीर हायड्रेटेड राहण्यास मदत होते.

लिंबूमधील व्हिटॅमिन सी रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते. हे शरीरात लोहाची कमतरता दूर करते. यामुळे उच्च रक्तदाबाची समस्या टाळता येते. हृदयरोगाचा धोका कमी होतो. तसेच पोट फुगणे आणि बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो. यामुळे शरीर हायड्रेटेड राहण्यास मदत होते.

3 / 5
लेमन टीमध्ये आलं टाकल्यास त्याचाही फायदा होतो. आले मळमळ होण्याची समस्या दूर करण्यास मदत करते. त्यामुळे स्नायूंचा त्रास कमी होतो. उर्जेची पातळी वाढते. तसेच पचनसंस्था निरोगी ठेवण्याचे काम करते.

लेमन टीमध्ये आलं टाकल्यास त्याचाही फायदा होतो. आले मळमळ होण्याची समस्या दूर करण्यास मदत करते. त्यामुळे स्नायूंचा त्रास कमी होतो. उर्जेची पातळी वाढते. तसेच पचनसंस्था निरोगी ठेवण्याचे काम करते.

4 / 5
लेमन टीमध्ये कॅलरीज खूप कमी असतात. कारण त्यात क्रीम किंवा साखर नसते. त्यामुळे जलद वजन कमी करण्यास देखील मदत करते. लिंबूमध्ये सायट्रिक आम्ल असते. यामुळे पचनसंस्था निरोगी राहण्यास मदत होते. हे मूत्रपिंड आणि यकृत निरोगी ठेवण्यासाठी उपयुक्त आहे.

लेमन टीमध्ये कॅलरीज खूप कमी असतात. कारण त्यात क्रीम किंवा साखर नसते. त्यामुळे जलद वजन कमी करण्यास देखील मदत करते. लिंबूमध्ये सायट्रिक आम्ल असते. यामुळे पचनसंस्था निरोगी राहण्यास मदत होते. हे मूत्रपिंड आणि यकृत निरोगी ठेवण्यासाठी उपयुक्त आहे.

5 / 5
Follow us
औरंगजेब कबरीचा वाद; संभाजीनगरचे जिल्हाधिकारी काय म्हणाले?
औरंगजेब कबरीचा वाद; संभाजीनगरचे जिल्हाधिकारी काय म्हणाले?.
'लाडकी बहीण'च्या पैशांवर पतीचा डल्ला, जाब विचारला म्हणून कोयत्याने...
'लाडकी बहीण'च्या पैशांवर पतीचा डल्ला, जाब विचारला म्हणून कोयत्याने....
खोक्याचं पोलिस कोठडीत अन्नत्याग आंदोलन, केली ही मोठी मागणी
खोक्याचं पोलिस कोठडीत अन्नत्याग आंदोलन, केली ही मोठी मागणी.
'...एकतर तो पुरूष नाहीच', नाव न घेता सुप्रिया सुळेंची मुंडेंवर टीका
'...एकतर तो पुरूष नाहीच', नाव न घेता सुप्रिया सुळेंची मुंडेंवर टीका.
बीडमधील शिक्षकाच्या आत्महत्येला सरकार जबाबदार; अंबादास दानवेंचा आरोप
बीडमधील शिक्षकाच्या आत्महत्येला सरकार जबाबदार; अंबादास दानवेंचा आरोप.
शिवरायांचं एकमेव मंदिर भिवंडीत, 4 एकरवर उभारलं भव्य देऊळ,नेमकं खास काय
शिवरायांचं एकमेव मंदिर भिवंडीत, 4 एकरवर उभारलं भव्य देऊळ,नेमकं खास काय.
.. त्याचं संरक्षण करणं आमचं दुर्दैव आहे, नाहीतर.. ; फडणवीस स्पष्टच बोल
.. त्याचं संरक्षण करणं आमचं दुर्दैव आहे, नाहीतर.. ; फडणवीस स्पष्टच बोल.
औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा तापला; कोल्हापुरात बजरंग दल आक्रमक
औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा तापला; कोल्हापुरात बजरंग दल आक्रमक.
शिवनेरीवर शिवजन्मोत्सव साजरा होत असताना 15 ते 20 जण जखमी, काय घडलं?
शिवनेरीवर शिवजन्मोत्सव साजरा होत असताना 15 ते 20 जण जखमी, काय घडलं?.
औरंगजेबाच्या कबरीवरून नितेश राणेंचा संताप अनावर; म्हणाले, 'ही घाण...'
औरंगजेबाच्या कबरीवरून नितेश राणेंचा संताप अनावर; म्हणाले, 'ही घाण...'.