AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘बिग बॉस 19’मध्ये बढाया मारणाऱ्या तान्या मित्तलकडे फक्त एवढीच संपत्ती?

Bigg Boss 19 च्या ग्रँड फिनालेपर्यंत पोहोचलेली तान्या मित्तल अनेकदा तिच्या श्रीमंतीच्या बढाया मारताना दिसते. मात्र तान्याची संपत्ती किती आणि तिची कमाई किती, याबद्दल जाणून घ्या.. तान्याने बिग बॉसच्या घरात 800 साड्या आणल्याचं म्हटलं जात होतं.

| Updated on: Dec 05, 2025 | 12:41 PM
Share
तान्या मित्तल हे नाव आता अनेकांच्या परिचयाचं झालं आहे. 'बिग बॉस 19'मध्ये तब्बल 800 साड्या घेऊन पोहोचलेली ही तान्या ग्रँड फिनालेपर्यंत टिकेल असं कोणालाच वाटलं नव्हतं. परंतु आता तान्याने टॉप 5 स्पर्धकांमध्ये आपली जागा निश्चित केली आहे.

तान्या मित्तल हे नाव आता अनेकांच्या परिचयाचं झालं आहे. 'बिग बॉस 19'मध्ये तब्बल 800 साड्या घेऊन पोहोचलेली ही तान्या ग्रँड फिनालेपर्यंत टिकेल असं कोणालाच वाटलं नव्हतं. परंतु आता तान्याने टॉप 5 स्पर्धकांमध्ये आपली जागा निश्चित केली आहे.

1 / 5
माझे 150 बॉडीगार्ड्स आहेत, माझं घर पंचतारांकित हॉटेलपेक्षा कमी नाही, कधी गोड खावंसं वाटलं तर मी थेट दुबईला जाते.. अशा अनेक बढाया तान्याने बिग बॉसच्या घरात मारल्या आहेत. तान्या आणि श्रीमंतीचा दिखावा हे बिग बॉसच्या घरात जणू एक समीकरणच बनलं आहे.

माझे 150 बॉडीगार्ड्स आहेत, माझं घर पंचतारांकित हॉटेलपेक्षा कमी नाही, कधी गोड खावंसं वाटलं तर मी थेट दुबईला जाते.. अशा अनेक बढाया तान्याने बिग बॉसच्या घरात मारल्या आहेत. तान्या आणि श्रीमंतीचा दिखावा हे बिग बॉसच्या घरात जणू एक समीकरणच बनलं आहे.

2 / 5
तान्याचे इन्स्टाग्रामवर चार दशलक्षांहून अधिक फॉलोअर्स आहेत. फेसबुक आणि युट्यूबवरही तिचा मोठा चाहतावर्ग आहे. परंतु या तान्याची कमाई आणि संपत्ती किती आहे, हे तुम्हाला माहीत आहे का? काही रिपोर्ट्सनुसार तान्या दर महिन्याला जवळपास सहा लाख रुपये कमावते.

तान्याचे इन्स्टाग्रामवर चार दशलक्षांहून अधिक फॉलोअर्स आहेत. फेसबुक आणि युट्यूबवरही तिचा मोठा चाहतावर्ग आहे. परंतु या तान्याची कमाई आणि संपत्ती किती आहे, हे तुम्हाला माहीत आहे का? काही रिपोर्ट्सनुसार तान्या दर महिन्याला जवळपास सहा लाख रुपये कमावते.

3 / 5
तान्याची ही कमाई जाहिराती, ब्रँड कोलॅबरेशन, इंडोर्समेंट्स आणि फॅशन बिझनेसमधून होते. तर तान्याची एकूण संपत्ती जवळपास दोन कोटी रुपये इतकी आहे. तिच्यासाठी आलिशान गाड्या आणि मोठमोठ्या ब्रँड्सच्या अत्यंत महागड्या साड्या आहेत.

तान्याची ही कमाई जाहिराती, ब्रँड कोलॅबरेशन, इंडोर्समेंट्स आणि फॅशन बिझनेसमधून होते. तर तान्याची एकूण संपत्ती जवळपास दोन कोटी रुपये इतकी आहे. तिच्यासाठी आलिशान गाड्या आणि मोठमोठ्या ब्रँड्सच्या अत्यंत महागड्या साड्या आहेत.

4 / 5
वयाच्या 19 व्या वर्षी तान्याने तिचा 'हँडमेड लव्ह बाय तान्या' हा ब्रँड लाँच केला होता. या ब्रँडअंतर्गत ती हँडबॅग्स, साड्या आणि इतर लाइफस्टाइल अॅक्सेसरीज विकते. 2018 मध्ये तान्याने 'मिस एशिया टूरिझम'चा किताब पटकावला होता.

वयाच्या 19 व्या वर्षी तान्याने तिचा 'हँडमेड लव्ह बाय तान्या' हा ब्रँड लाँच केला होता. या ब्रँडअंतर्गत ती हँडबॅग्स, साड्या आणि इतर लाइफस्टाइल अॅक्सेसरीज विकते. 2018 मध्ये तान्याने 'मिस एशिया टूरिझम'चा किताब पटकावला होता.

5 / 5
Follow Us
शरद पवार यांच्यापेक्षा पार्थ पवार यांची संपती जास्त
शरद पवार यांच्यापेक्षा पार्थ पवार यांची संपती जास्त.
रोहित पवारांशी संबंधित साखर कारखान्याच्या प्रदूषणामुळे विमान अपघात?
रोहित पवारांशी संबंधित साखर कारखान्याच्या प्रदूषणामुळे विमान अपघात?.
अधिवेशनात एक दोन दिवस येतात, मीडियासमोर... शिरसाटांचा ठाकरेंना टोला
अधिवेशनात एक दोन दिवस येतात, मीडियासमोर... शिरसाटांचा ठाकरेंना टोला.
मविआचा निर्णय आम्ही योग्य वेळी घेऊ; संजय राऊत यांचं मोठं विधान
मविआचा निर्णय आम्ही योग्य वेळी घेऊ; संजय राऊत यांचं मोठं विधान.
गॅस सिलेंडर दरवाढीचा फटका; घरगुती सिलेंडर 60 रुपयांनी महाग
गॅस सिलेंडर दरवाढीचा फटका; घरगुती सिलेंडर 60 रुपयांनी महाग.
कर्जमाफीच्या घोषणांवर राऊतांची टीका; अर्थसंकल्पावर प्रश्नचिन्ह
कर्जमाफीच्या घोषणांवर राऊतांची टीका; अर्थसंकल्पावर प्रश्नचिन्ह.
परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण गरम
परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण गरम.
अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना मोठा दिलासा; 2 लाखांपर्यंत कर्जमाफीची घोषणा
अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना मोठा दिलासा; 2 लाखांपर्यंत कर्जमाफीची घोषणा.
कर्ज काढून फटाके वाजवणारा अर्थसंकल्प; ठाकरेंची सरकारवर जोरदार टीका
कर्ज काढून फटाके वाजवणारा अर्थसंकल्प; ठाकरेंची सरकारवर जोरदार टीका.
कर्जमाफीची फडणवीसांकडून घोषणा, कृषीमंत्र्यांनी मानले सरकारचे आभार
कर्जमाफीची फडणवीसांकडून घोषणा, कृषीमंत्र्यांनी मानले सरकारचे आभार.