AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चंद्रपुरातील सुनेच्या डोक्यावर मिसेस इंडियाचा मुकूट, आता लक्ष्य अमेरिकेकडे

चंद्रपुरच्या सुन आणि मिसेस इंडिया स्पर्धेच्या विजेत्या शिल्पा आडम यांनी चंद्रपूरातील जनतेशी संवाद साधला. सध्या सोलापुरात स्थित असलेल्या चंद्रपूरच्या या विवाहित कन्येने पटकाविला मिसेस इंडिया 2021 चा मुकुट पटकवला होतो.

| Edited By: Mrunal Patil | Updated on: Mar 08, 2022 | 8:29 AM
Share
 चंद्रपुरच्या सुन आणि मिसेस इंडिया स्पर्धेच्या विजेत्या शिल्पा आडम यांनी चंद्रपूरातील जनतेशी संवाद साधला. सध्या सोलापुरात स्थित असलेल्या चंद्रपूरच्या या विवाहित कन्येने पटकाविला मिसेस इंडिया 2021 चा मुकुट पटकवला होतो.

चंद्रपुरच्या सुन आणि मिसेस इंडिया स्पर्धेच्या विजेत्या शिल्पा आडम यांनी चंद्रपूरातील जनतेशी संवाद साधला. सध्या सोलापुरात स्थित असलेल्या चंद्रपूरच्या या विवाहित कन्येने पटकाविला मिसेस इंडिया 2021 चा मुकुट पटकवला होतो.

1 / 5
सर्वांशी संवाद साधताना त्यांनी  इथल्या मातीचे व्यक्त केले ऋण व्यक्त करत, विवाहित स्त्रीला कोणत्याही क्षेत्रात परिश्रम करूनच पुढे जावे लागते यावर दिला भर,  संस्कार व सत्कार्य यांच्या जोरावरच त्या पुढील वाटचाल करणार असल्याचे मत देखील त्यांनी यावेळी व्यक्त केले.

सर्वांशी संवाद साधताना त्यांनी इथल्या मातीचे व्यक्त केले ऋण व्यक्त करत, विवाहित स्त्रीला कोणत्याही क्षेत्रात परिश्रम करूनच पुढे जावे लागते यावर दिला भर, संस्कार व सत्कार्य यांच्या जोरावरच त्या पुढील वाटचाल करणार असल्याचे मत देखील त्यांनी यावेळी व्यक्त केले.

2 / 5
यावेळी मिसेस शिल्पा आडम म्हणाल्या की कोणत्याही  क्षेत्रामध्ये यश मिळवण्यासाठी  विवाहित महिलांना पतीची साथ असणे अत्यंत गरजेचे आहे. भारताची राष्ट्रभाषा हिंदी असून, अमेरिकेतील मयामी शहारामध्ये होणाऱ्या कार्यक्रमात हिंदी भाषेचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मला मिळाली आहे.

यावेळी मिसेस शिल्पा आडम म्हणाल्या की कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळवण्यासाठी विवाहित महिलांना पतीची साथ असणे अत्यंत गरजेचे आहे. भारताची राष्ट्रभाषा हिंदी असून, अमेरिकेतील मयामी शहारामध्ये होणाऱ्या कार्यक्रमात हिंदी भाषेचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मला मिळाली आहे.

3 / 5
यावेळी जगात इंग्रजी भाषेला फार महत्व प्राप्त झाले आहे. मात्र, मराठी भाषिक मिसेस इंडिया म्हणून राष्ट्रभाषा म्हणजे हिंदीचे प्रतिनिधीत्व करणार आहे.” या गोष्टीचा त्यांनी खूप अभिमान आहे असे मत त्यांनी व्यक्त केले.

यावेळी जगात इंग्रजी भाषेला फार महत्व प्राप्त झाले आहे. मात्र, मराठी भाषिक मिसेस इंडिया म्हणून राष्ट्रभाषा म्हणजे हिंदीचे प्रतिनिधीत्व करणार आहे.” या गोष्टीचा त्यांनी खूप अभिमान आहे असे मत त्यांनी व्यक्त केले.

4 / 5
सध्या त्या याच वर्षी अमेरिकेतील मियामी शहरात होणाऱ्या मिसेस इंटरनेशनल स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत.

सध्या त्या याच वर्षी अमेरिकेतील मियामी शहरात होणाऱ्या मिसेस इंटरनेशनल स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत.

5 / 5
Follow Us
मोठी बातमी! मुंबईतील सर्व खासगी पाणी टँकर सेवा बंद करण्याचा इशारा
मोठी बातमी! मुंबईतील सर्व खासगी पाणी टँकर सेवा बंद करण्याचा इशारा
काही लोकं तर फक्त ... एकनाथ शिंदेचा उद्धव ठाकरेंना टोला, नाव न घेता...
काही लोकं तर फक्त ... एकनाथ शिंदेचा उद्धव ठाकरेंना टोला, नाव न घेता...
परभणीत चक्रीवादळाचा कहर; घरांचे पत्रे उडाले, संसार उघड्यावर....
Parbhani | परभणीत चक्रीवादळाचा कहर; घरांचे पत्रे उडाले, संसार उघड्यावर, गावकऱ्यांची मदतीसाठी आर्त हाक!
TMC च्या 58 आमदारानंतर आता तब्बल 18 खासदार थेट... बंगालच्या राजकारणात
TMC च्या 58 आमदारानंतर आता तब्बल 18 खासदार थेट... बंगालच्या राजकारणात मोठी खळबळ!
तटकरेंचा तट तोडून आले! भुजबळांची गोगावलेंवर मिश्किल टिप्पणी
Chhagan Bhujbal | तटकरेंचा तट तोडून आले! राज्यसभा अर्जावेळी भुजबळांची गोगावलेंवर मिश्किल टिप्पणी
धक्कादायक! मुलीचा साखरपुडा अवघ्या पाच दिवसांवर असताना आईचं हादरवणारं
धक्कादायक! मुलीचा साखरपुडा अवघ्या पाच दिवसांवर असताना आईचं हादरवणारं कृत्य, थेट स्टेटस  ठेवला अन्... पुढे काय घडलं?
मुंबई हादरली! BEST बसचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू, तर 3 जण गंभीर जखमी
मुंबई हादरली! BEST बसचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू, तर 3 जण गंभीर जखमी
महाबळेश्वर बस स्थानकात वाहतूक निरीक्षकाची प्रवाशांसह पत्रकारांशी...
महाबळेश्वर बस स्थानकात वाहतूक निरीक्षकाची प्रवाशांसह पत्रकारांशी अरेरावी, थेट अर्वाच्च भाषेत... व्हिडीओ व्हायरल
अचानक बोलवली INDIA आघाडीची महत्त्वाची बैठक, कारण सांगत सुप्रिया सुळे..
अचानक बोलवली INDIA आघाडीची महत्त्वाची बैठक, कारण सांगत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
क्षणात होत्याचं नव्हतं झालं! बोट उलटल्याने दोन जणांचा मृत्यू, तर पाच..
Bhandara | क्षणात होत्याचं नव्हतं झालं! बोट उलटल्याने दोन जणांचा मृत्यू, तर पाच जण....