AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईचं ‘हवा’मान बिघडलं?; दिल्लीपेक्षा आर्थिक राजधानीत जास्त प्रदूषण , क्वॉलिटी इंडेक्स काय सांगतो?

मुंबईतील हवेची गुणवत्ता धोक्याच्या पातळीवर पोहोचली आहे. हालच समोर आलेल्या AQI इंडेक्सनुसार मुंबईचा AQI 196 इतका आहे, जो दिल्लीच्या 170 पेक्षा जास्त आहे. हे अनेक कारणांमुळे घडले आहे.

| Updated on: Mar 06, 2025 | 12:24 PM
Share
भारतासह वेगवेगळ्या शहरात प्रदूषणाने सर्वोच्च पातळी गाठली आहे. राजधानी दिल्ली-एनसीआर सह देशातील अनेक शहरातील हवा कमालीची विषारी झाली आहे. मात्र त्यामध्ये मुंबईचा क्रमांक वरचा  लागतो.

भारतासह वेगवेगळ्या शहरात प्रदूषणाने सर्वोच्च पातळी गाठली आहे. राजधानी दिल्ली-एनसीआर सह देशातील अनेक शहरातील हवा कमालीची विषारी झाली आहे. मात्र त्यामध्ये मुंबईचा क्रमांक वरचा लागतो.

1 / 6
धक्कादायक गोष्ट म्हणजे मुंबईची हवा ही दिल्लीपेक्षा अधिक धोकादायक झाली आहे. विविध शहरांचा AQI एअर क्वॉलिटी इंडेक्स समोर आला आहे.

धक्कादायक गोष्ट म्हणजे मुंबईची हवा ही दिल्लीपेक्षा अधिक धोकादायक झाली आहे. विविध शहरांचा AQI एअर क्वॉलिटी इंडेक्स समोर आला आहे.

2 / 6
त्यामध्ये दिल्लीचे AQI 170 इतके आहे. तर देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईचा AQI हा 196 इतका आहे. असंख्य कारणामुळे मुंबईच्या हवेचा गुणवत्तेचा दर्जा खालावला आहे.

त्यामध्ये दिल्लीचे AQI 170 इतके आहे. तर देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईचा AQI हा 196 इतका आहे. असंख्य कारणामुळे मुंबईच्या हवेचा गुणवत्तेचा दर्जा खालावला आहे.

3 / 6
मुंबई आणि दिल्लीमध्ये हवेची गुणवत्ता धोक्याच्या पातळीवर पोहोचली आहे. इतर शहरांचा एअर क्वॉलिटी इंडेक्सही त्यात देण्यात आला आहे. नॉएडा 164, गुडगाव 165, फरीदाबाद 167, गाजियाबादचा एक्यूआय 177 इतका आहे.

मुंबई आणि दिल्लीमध्ये हवेची गुणवत्ता धोक्याच्या पातळीवर पोहोचली आहे. इतर शहरांचा एअर क्वॉलिटी इंडेक्सही त्यात देण्यात आला आहे. नॉएडा 164, गुडगाव 165, फरीदाबाद 167, गाजियाबादचा एक्यूआय 177 इतका आहे.

4 / 6
तर पाटणा 164, लखनऊ 113, बँगलोर 129,  चंदीगडचा 89 इतका एक्यूआय आहे. तर आग्रा  77 , वाराणसीचा एक्यूआय सर्वात कमी 42 आहे.

तर पाटणा 164, लखनऊ 113, बँगलोर 129, चंदीगडचा 89 इतका एक्यूआय आहे. तर आग्रा 77 , वाराणसीचा एक्यूआय सर्वात कमी 42 आहे.

5 / 6
जयपूर 124, अहमदाबाद 159,  इंदौर 155, भोपाळ 75 , कानपूर चा 78 असल्याची माहिती समोर आली आहे.

जयपूर 124, अहमदाबाद 159, इंदौर 155, भोपाळ 75 , कानपूर चा 78 असल्याची माहिती समोर आली आहे.

6 / 6
... तर नार्वेकरांना राजीनामा द्यावा लागेल! राऊतांनी स्पष्टच सांगितलं
... तर नार्वेकरांना राजीनामा द्यावा लागेल! राऊतांनी स्पष्टच सांगितलं.
देशाला गुलामीतून मुक्त करण्यासाठी टिपूने बलिदान दिलं! ओवैसींचं विधान
देशाला गुलामीतून मुक्त करण्यासाठी टिपूने बलिदान दिलं! ओवैसींचं विधान.
माझ्या नादी लागू नका; श्रीकांत शिंदेंचा गणेश नाईकांना इशारा
माझ्या नादी लागू नका; श्रीकांत शिंदेंचा गणेश नाईकांना इशारा.
पुण्यात भाजप-काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये राडा, कार्यकर्ता जखमी
पुण्यात भाजप-काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये राडा, कार्यकर्ता जखमी.
काँग्रेसची अधोगती मतांच्या राजकारणामुळे; श्रीकांत शिंदेंची टीका
काँग्रेसची अधोगती मतांच्या राजकारणामुळे; श्रीकांत शिंदेंची टीका.
तेजस ठाकरेंवर रिलायन्स रुग्णालयात उपचार सुरू!
तेजस ठाकरेंवर रिलायन्स रुग्णालयात उपचार सुरू!.
सपकाळांकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख; भाजप आक्रमक
सपकाळांकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख; भाजप आक्रमक.
सपकाळांना महाराष्ट्राचा इतिहास माहित नाही! अतुल सावेंची टीका
सपकाळांना महाराष्ट्राचा इतिहास माहित नाही! अतुल सावेंची टीका.
भाजपकडून हिंदू-मुस्लिम रंग देण्याचं काम! हर्षवर्धन सपकाळांकडून टीका
भाजपकडून हिंदू-मुस्लिम रंग देण्याचं काम! हर्षवर्धन सपकाळांकडून टीका.
हर्षवर्धन सपकाळांच्या विरोधात पुण्यात भाजप- काँग्रेसचे आंदोलक आक्रमक
हर्षवर्धन सपकाळांच्या विरोधात पुण्यात भाजप- काँग्रेसचे आंदोलक आक्रमक.