AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शांत समुद्र, काळी वाळू आणि…, मुंबईपासून हाकेच्या अंतरावरचा ‘मिनी गोवा’; आजच प्लान करा

Alibaug Must Visit Places : अलिबागला महाराष्ट्रातील मिनी गोवा म्हटलं जातं. मुंबईपासून अवघ्या 100 किलोमीटरच्या अंतरावर आहे. तुम्हाला जर सुट्टी घालवायची असेल तर तुम्ही खुशाल या ठिकाणी जाऊ शकता. गोव्यासारखाच फिल तुम्हाला या ठिकाणी आल्याशिवाय राहणार नाही.

| Updated on: Mar 14, 2025 | 4:48 PM
Share
महाराष्ट्रातील अलिबाग हे मिनी गोवा समजलं जातं. शांत समुद्र, काळू वाळू, ऐतिहासिक किल्ला आणि पराकोटीच्या शांततेमुळे अलिबा पर्यटकांमध्ये लोकप्रिय आहे.

महाराष्ट्रातील अलिबाग हे मिनी गोवा समजलं जातं. शांत समुद्र, काळू वाळू, ऐतिहासिक किल्ला आणि पराकोटीच्या शांततेमुळे अलिबा पर्यटकांमध्ये लोकप्रिय आहे.

1 / 8
अलिबागच्या समुद्रातच कुलाबा किल्ला आहे. हा किल्ला स्पष्टपणे दिसतो. त्यामुळे पाण्यातील हा ऐतिहासिक किल्ला नजरेत भरून घेण्यासाठी पर्यटक या ठिकाणी हजारोच्या संख्येने येतात.

अलिबागच्या समुद्रातच कुलाबा किल्ला आहे. हा किल्ला स्पष्टपणे दिसतो. त्यामुळे पाण्यातील हा ऐतिहासिक किल्ला नजरेत भरून घेण्यासाठी पर्यटक या ठिकाणी हजारोच्या संख्येने येतात.

2 / 8
कुलाबा किल्ला समुद्रात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील हा एक महत्त्वाचा किल्ला आहे.

कुलाबा किल्ला समुद्रात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील हा एक महत्त्वाचा किल्ला आहे.

3 / 8
या ठिकाणी कनकेश्वर मंदिर आहे. भगवान शंकराचं हे मंदिर आहे. या मंदिराच्या ठिकाणी जाण्यासाठी 650 शिड्या चढाव्या लागतात.

या ठिकाणी कनकेश्वर मंदिर आहे. भगवान शंकराचं हे मंदिर आहे. या मंदिराच्या ठिकाणी जाण्यासाठी 650 शिड्या चढाव्या लागतात.

4 / 8
येथील नागाव बीच तर जेट-स्की, पॅरासेलिंग आणि बनाना बोट राइडसाठी फेमस आहे. त्यामुळे या ठिकाणी पर्यटकांची वर्दळ झाली नसती तर नवलचं.

येथील नागाव बीच तर जेट-स्की, पॅरासेलिंग आणि बनाना बोट राइडसाठी फेमस आहे. त्यामुळे या ठिकाणी पर्यटकांची वर्दळ झाली नसती तर नवलचं.

5 / 8
किहीम बीच सुद्धा अत्यंत शांत असा किनारा आहे. नारळ पोफळीची झाडं आणि पक्षी पाहण्यासाठी पर्यटक खास या ठिकआमी येतात.

किहीम बीच सुद्धा अत्यंत शांत असा किनारा आहे. नारळ पोफळीची झाडं आणि पक्षी पाहण्यासाठी पर्यटक खास या ठिकआमी येतात.

6 / 8
अलिबागला पोहोचणं अगदी सोप्पं आहे. अलिबाग मुंबईपासून हाकेच्या अंतरावर  आहे.

अलिबागला पोहोचणं अगदी सोप्पं आहे. अलिबाग मुंबईपासून हाकेच्या अंतरावर आहे.

7 / 8
मुंबईतून जहाजाने किंवा बस वा कारनेही तुम्ही पोहोचू शकता. केवळ 100 किलोमीटरचं हे अंतर आहे.

मुंबईतून जहाजाने किंवा बस वा कारनेही तुम्ही पोहोचू शकता. केवळ 100 किलोमीटरचं हे अंतर आहे.

8 / 8
Follow Us
8 महिने गेले, कुणबी प्रमाणपत्र कुठे? जरांगेंचा सरकारला जळजळीत सवाल
8 महिने गेले, कुणबी प्रमाणपत्र कुठे? जरांगेंचा सरकारला जळजळीत सवाल.
मला लाथ मारून हाकलण्याचा...NCPच्या आणखी एका नेत्याने बोलून दाखवली खंत
मला लाथ मारून हाकलण्याचा...NCPच्या आणखी एका नेत्याने बोलून दाखवली खंत.
परीक्षा रद्द, स्वप्नं उद्ध्वस्त; 3 विद्यार्थ्यांनी उचललं टोकाचं पाऊल
परीक्षा रद्द, स्वप्नं उद्ध्वस्त; 3 विद्यार्थ्यांनी उचललं टोकाचं पाऊल.
मिसिंग लिंकवर मृत्यूचा थरार; बसची वाहनांना जोरदार धडक आणि क्षणार्धात..
मिसिंग लिंकवर मृत्यूचा थरार; बसची वाहनांना जोरदार धडक आणि क्षणार्धात...
राष्ट्रवादीमधील बड्या नेत्याकडून पवारांकडे पार्थ पवार यांची तक्रार
राष्ट्रवादीमधील बड्या नेत्याकडून पवारांकडे पार्थ पवार यांची तक्रार.
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत.
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात....
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च....
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह.........
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध......
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध.......